शहरं
Join us  
Trending Stories
1
चीन पाकिस्तानमध्ये सैन्य तैनात करणार; भारताला घेरण्याचा कट? तज्ज्ञांना वेगळाच संशय
2
संजय राऊतांनी दिला इशारा; पटोले म्हणाले, "त्यांचं फार ऐकत जाऊ नका"
3
Exclusive: "मला हिंदी बिग बॉससाठी दोन वेळा विचारलं होतं, पण...", आर्या जाधवचा मोठा खुलासा
4
PAK vs ENG : इंग्लंडचा पाकिस्तान दौरा! PCB ने दुसऱ्या सामन्याचे ठिकाण बदलले; कारण जुनेच सांगितले
5
चिंताजनक! मोबाईलशिवाय जगण्याची भीती वाटते?; 'या' आजाराचा मोठा धोका, 'ही' आहेत लक्षणं
6
Mamata Banerjee : "बंगालमध्ये पुरामुळे विध्वंस, अनेक जिल्हे बुडाले"; ममता बॅनर्जींनी मोदींना लिहिलं पत्र, मागितली मदत
7
नांदेडमध्ये भाजपाला मोठा धक्का, भास्करराव पाटील खतगावकरांची समर्थकांसह काँग्रेसमध्ये घरवापसी 
8
होणारी सून निघाली हरवलेली मुलगी, नवऱ्याच्या आईला लग्नमंडपात कळलं सत्य अन् मग...
9
या कंपन्यांमध्ये नोकरीसाठी द्यावा लागतो सर्वात कठीण इंटरव्यू, पण पगारही मिळतो कोटींच्या घरात
10
Video : जंगलात फिरताना चुकून अस्वलाच्या घरात गेला अन्...; पहा इन्फ्लूअन्सर काय घडलं?
11
CRPF मध्ये नोकरीची संधी, ११ हजारांहून अधिक पदांसाठी भरती, पगारही मिळणार तगडा
12
IND vs BAN : रिषभमुळे रोहितने निर्णय बदलला; सिराजची मागणी फेटाळली; पंतने अखेर माफी मागितली
13
ऑनलाईन गेमच्या नादात JEE क्वालिफाय तरुणावर ९६ लाखांचं कर्ज; आयुष्य झालं उद्ध्वस्त, म्हणाला...
14
सर्वोच्च न्यायालयाचे यूट्यूब चॅनल हॅक, सगळे व्हिडीओ गायब, काय दिसतंय?
15
संग्रामसाठी पत्नी मैदानात; अंकिता, पॅडी कांबळेसह ट्रोलर्सला दिलं सडेतोड उत्तर, पाहा Video
16
अंबानींच्या ₹1च्या शेअरनं दिला खटा-खट परतावा, कर्ज कमी होताच पाडतोय पैशांचा पाऊस, करतोय मालामाल!
17
पगारातून पूर्ण होत नव्हते शौक, यूट्युबवरून शोधलं बनावट नोटा छापण्याचं तंत्र आणि..., ६ जण अटकेत 
18
शनिवारी संकष्ट चतुर्थी: तुमची साडेसाती सुरु आहे? ‘हे’ उपाय अवश्य करा; बाप्पा-शनी शुभ करतील! 
19
FSSAI चौकशी करणार, दोषींवर कारवाई होणार; तिरुपती लाडू वादावर आरोग्यमंत्र्यांची प्रतिक्रिया
20
'आप'कडून अरविंद केजरीवालांसाठी सरकारी निवासस्थानाची मागणी, निवडणूक आयोगाच्या नियमांचा दिला हवाला 

फळे, भाजीपाला नियंत्रणमुक्तीच्या निर्णयाला उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीची झालर ?

By admin | Published: July 04, 2016 12:08 PM

बाजार समितीमधून फळे, भाजीपाल नियंत्रण मुक्तीच्या निर्णयाला उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकाचीही एक झालर आहे.

ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. ४ - ग्राहक आणि शेतक-यांच्या हितासाठी महाराष्ट्र सरकारने फळे, भाजीपाला व कांदा बटाटा बाजार समितीच्या जोखडातून मुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचे सर्वत्र स्वागत होत असले तरी, या निवडणूकीला उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकाचीही एक झालर आहे. नियंत्रण मुक्तीच्या निर्णयामुळे बाजार समितीमधील मराठी व्यापा-यांवर सगळी बंधने आणि परप्रांतियांना पायघडया असा प्रकार आहे. 
 
नियंत्रण मुक्तीला व्यापारी आणि माथाडी कामगारांचा विरोध असल्याचा चित्र रंगवण्यात आलं आहे. पण प्रत्यक्षात नियंत्रण मुक्तीला दोघांचाही विरोध नसून, फक्त बाजार समितीच्या आवारात नियम आणि बाहेर मुक्त व्यापार या दुटप्पी भूमिकेला बाजार समितीमधील व्यापा-यांचा विरोध आहे. 
 
बाजार समितीच्या आवाराबाहेर विकल्या जाणा-या शेतमालाचा भाव कसा ठरणार ?, वजन-मापाच काय ?, शेतक-यांची फसवणूक झाली तर पैसे कोण वसूल करुन देणार ? असे अनेक प्रश्न निर्माण होऊ शकतात. कारण बाजार समितीमध्ये या सर्व गोष्टींचे नियमन आहे. 
 
आज बाजार समितीमध्ये जो व्यवहार चालतो त्यातून ५० हजार लोकांना रोजगार मिळतो. माथाडी कामगार, व्यापारी, वाहतूकदार, हमाल आणि कर्मचारी अशा हजारो लोकांचा रोजगार अवलंबून आहे. नियंत्रणमुक्तीनंतर या रोजगारांचे काय हा सुद्धा एक प्रश्न आहे. बाजारात स्पर्धात्मकता टिकून राहवी यासाठी आवार आणि आवाराबाहेर असे दोन वेगवेगळे नियम न करता सर्वांसाठी एकच नियम करावा अशी व्यापा-यांची भूमिका आहे.