शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वसामान्यांचे ₹ 1.8 लाख कोटी लुटणाऱ्यांची नावे उघड करा; राहुल गांधींचा SEBI वर हल्लाबोल
2
'लाडक्या बहिणी' कमळाला मत देतील, म्हणून हा जुगाड; भाजप आमदाराचा व्हिडीओ वडेट्टीवारांकडून पोस्ट!
3
राहुल गांधींचा पासपोर्ट रद्द करा... भाजप खासदाराचे लोकसभा अध्यक्षांना पत्र 
4
रशिया-युक्रेन युद्ध संपणार का? PM मोदी आणि झेलेन्स्कींची तीन महिन्यांत तिसऱ्यांदा भेट...
5
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा मृतदेह अखेर नातेवाईक घेणार ताब्यात
6
"...तर विरोधकांचाही 'त्या' एन्काउंटरला पाठिंबा असेल"; नाना पटोलेंनी शिंदे सरकारला दिलं चॅलेंज
7
"मग नंतर तो कधी शिकणार?"; यशस्वी जैस्वालबद्दल पाकिस्तानी माजी क्रिकेटरचं रोखठोक मत
8
निवडणुकीदरम्यान मतभेद बाजूला ठेवा, गटबाजी खपवून घेणार नाही, अमित शाहांनी टोचले कान
9
Gayatri Shingne : राजेंद्र शिंगणेंविरोधात पवारांचा उमेदवार ठरला? गायत्री शिंगणे लढवणार विधानसभा!
10
राज्यातील विविध तीर्थक्षेत्र विकासांच्या ३०५ कोटी रुपयांच्या आराखड्यांना मंजुरी
11
६ लाख मोबाईल फोन बंद, ६५ हजार URLs ब्लॉक... सायबर फ्रॉड रोखण्यासाठी सरकारची मोठी कारवाई
12
जयंत पाटलांचं अजित पवारांना नवं चॅलेंज; "मोदींकडून एवढं काम करून घेतलं, तर..."
13
जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघावरून शिवसेना शिंदे गट आणि भाजपात रस्सीखेच
14
राहुल गांधी यांच्याविरोधात तामिळनाडुतील 30 पोलिस ठाण्यात तक्रारी; कारण काय?
15
ऑडिशनमध्ये १०० वेळा रिजेक्ट झाला 'हा' स्टारकिड; डिप्रेशनचाही केला सामना, म्हणाला...
16
"अक्षय शिंदेला गोळ्या घालून मारणं फारच सहज झालं, त्याला...", उदयनराजेंची संतप्त प्रतिक्रिया
17
"आता मी एकालाही जिवंत सोडणार नाही", अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरपूर्वी काय घडलं?
18
Harini Amarasuriya : हरिणी अमरसूर्या बनल्या श्रीलंकेच्या नव्या पंतप्रधान, या पदावर विराजमान होणाऱ्या देशातील दुसऱ्या महिला
19
IND vs BAN : दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी पोलिसांची मोठी कारवाई; 'त्या' २० जणांवर FIR दाखल
20
"आम्हा तिघांनाही CM व्हायचंय, पण निर्णय हायकमांडचा", रणदीप सुरजेवालांनी केले मोठे वक्तव्य

व्हिडीओमधून मांडला ‘दुष्काळदाह’

By admin | Published: May 16, 2016 3:04 AM

शेतकऱ्यांच्या आत्महत्या, दुष्काळ परिस्थिती, पाण्याचा प्रश्न अनेक चित्रपटांतून मांडण्यात आला

मुंबई : शेतकऱ्यांच्या आत्महत्या, दुष्काळ परिस्थिती, पाण्याचा प्रश्न अनेक चित्रपटांतून मांडण्यात आला. या विषयाचे वास्तव म्युझिक व्हिडीओतून मांडण्याचा वेगळा प्रयत्न करण्यात आला आहे. युवा नृत्यदिग्दर्शक अमित बार्इंग याने या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी ‘तुटले सारे आधार जन्म सारा झाला बेजार’ हा म्युझिक व्हिडीओ तयार केला आहे. ‘पुन्हा गोंधळ पुन्हा मुजरा’, आगामी ‘लालबागची राणी’, ‘चीटर’ अशा चित्रपटांसाठी नृत्यदिग्दर्शक म्हणून अमितने काम केले आहे. विवेक नाईक आणि सुहास सावंत यांनी गाणे गायले आहे. श्रेयस आंगणे यांनी संगीत दिग्दर्शन केले असून, दोन चारोळ््याही लिहिल्या आहे. कवी सौमित्र यांनी या म्युझिक व्हिडीओसाठी चारोळ््यांना आवाज दिला आहे. विषयाचे गांभीर्य पोहोचवण्यासाठी हा व्हिडीओ करताना कोणताही व्यावसायिक हेतू ठेवलेला नाही. विदर्भ, मराठवाड्यातले भीषण वास्तव समोर यावे, या विचाराने तिथेच जाऊन चित्रीकरण केले आहे, असे अमितने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. निसर्गसंवर्धन, पाण्याचा जपून वापर करणे ही आपली जबाबदारी आहे, हे सांगण्याचा प्रयत्न व्हिडीओतून केला आहे. हा संदेश पूर्ण जगासाठी आहे, असेही त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)