शहरं
Join us  
Trending Stories
1
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
2
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
3
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
4
अरे देवा! महापौरांनी केली रक्तदानाची 'एक्टिंग'; Video व्हायरल होताच म्हणाले, "मी हार्ट पेशंट..."
5
भारताचा परकीय चलन साठा $223 मिलियन वाढीसह $689.48 बिलियनच्या ऑल टाईम हायवर
6
“...तर मंत्रीपद नको, प्रकाश आंबेडकरांना मंत्री करा”; रामदास आठवलेंची वंचितला खुली ऑफर
7
आताच पैसे बाजूला काढून ठेवा! HDB financial services चा आयपीओ येतोय
8
"आम्ही युक्रेनचे १५,३०० सैनिक मारलेत, गेल्या २४ तासांत.."; रशियन संरक्षण मंत्रालयाचा मोठा दावा
9
झटक्यात टँकर खड्ड्यात! पुण्यात सिटी पोस्टच्या आवारात पेव्हर ब्लॉक खचल्याने अपघात, चालक थोडक्यात बचावला
10
भाजपसाठी प्रतिष्ठेची बनली वैष्णोदेवीची जागा; अयोध्यचेची पुनरावृती टाळण्यावर पक्षाचा भर...
11
नात्याला काळीमा! मुलगा हवा होता... चौथी मुलगी होताच संतापलेल्या बापाने उचललं टोकाचं पाऊल
12
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा अपघात! BSF च्या जवानांनी भरलेली बस खोल खड्ड्यात कोसळली
13
नितेश राणेंवर कठोर कायदेशीर कारवाई करा, अजितदादांच्या आमदाराचे देवेंद्र फडणवीसांना पत्र
14
“राहुल गांधी अन् गांधी कुटुंबावर बोलण्याचा नरेंद्र मोदींना अधिकार नाही”; काँग्रेसची टीका
15
ठाण्यात जिल्ह्यात चाललंय काय? शेजाऱ्याच्या पत्नीवर तिच्या मुलीसमोरच बलात्कार
16
IND vs BAN : विराटची एक चूक नडली! रोहित शर्मा आणि अम्पायरची प्रतिक्रिया सर्वकाही सांगून गेली
17
"सनातन धर्माच्या अस्मितेसोबत 'बलात्कार', आरोपींना...", तिरूपती लाडू प्रकरणावर शंकराचार्य भरडके
18
आयफोनवेडा मुंबईकर; पत्नी-मुलांसाठी खरेदी केले 5 iPhone 16, व्हिडिओ व्हायरल...
19
मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला धक्का, आयटी कायद्यातील सुधारणा रद्द, कुणाल कामराने दिलेले आव्हान
20
चीन पाकिस्तानमध्ये सैन्य तैनात करणार; भारताला घेरण्याचा कट? तज्ज्ञांना वेगळाच संशय

VIDEO : युतीबाबत अद्याप निर्णय नाही - मुख्यमंत्री

By admin | Published: January 12, 2017 5:30 PM

ऑनलाइन लोकमत ठाणे, दि. 12 - शिवसेनेसोबत आमचे मतभेद आहेत पण पारदर्शी कारभार करताना जी दिशा ठरवली आहे त्या ...

ऑनलाइन लोकमतठाणे, दि. 12 - शिवसेनेसोबत आमचे मतभेद आहेत पण पारदर्शी कारभार करताना जी दिशा ठरवली आहे त्या दिशेने जाणार आहे. पारदर्शी अजेंड्यावरच युती होईल. युतीची चर्चा आणि निर्णय पक्षाचे पदाधिकारी घेतील, कार्यकर्त्यांनी त्याची काळजी करु नये, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. ठाणे येथे आयोजित भाजपाच्या कर्यकरणीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलतं होते. पुढे बोलताना ते म्हणाले, आमच्या काही गोष्टी शिवसेनेला मान्य नसतील. त्यांच्याही काही गोष्टी आम्हाला खटकतात. शिवसेनेच्या सगळ्या गोष्टी भाजपला मान्य असतील असेही नाही. यावेळी त्यांनी नगरपालिकां निवडणुकीत भाजपावर दाखवलेल्या विश्वासबद्दल जनतेचे आभार मानले. तसेच नगरपालिकेत आपल्याला मिळालेलं यश ही सुरवात आहे. मिळालेल्या यशाने हुरळून जाऊ नका, आपल्याला जनतेची काम करायची आहेत असे आव्हान कार्यकर्यांना केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणातील ठळक मुद्दे - आगामी निवडणुकीत आत्मविश्वासानं सामोरं जायचं आहे-देशातील 50 टक्के एफडीय महाराष्ट्रात- राज्यातील महत्त्वाची शहरं 'वाय-फाय'मय करत आहोत, मुंबई हे देशातील पहिलं वायपाय शहर करुन दाखवलं.- आम्हाला राजकारण करायचं नसून संपूर्ण समाजाला पुढे घेऊन जायचं आहे. - आव्हानांचे संधीत रुपांतर केले, जलयुक्त शिवारामुळे दोन वर्षात ४ हजार गावे दुष्काळमुक्त- केंद्र सरकारकडून २५ हजार कोटी रुपये सिंचनासाठी मिळाले- काँग्रेसन शिक्षणाचं खासगीकरण आणि व्यापारीकरण केलं आहे.- विदर्भ-मराठवाड्याती पाच हजार गावांचे रुपडं बदलणार.- पंतप्रधान मोदींनी सत्तेत आल्यानंतर काळ्या पैशाच्या विरोधात नियोजनबध्द पध्दतीने पावलं उचलायला सुरूवात केली- अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांने नामांकित शाळेत शिकावं म्हणून प्रयत्न केले- गेल्या 15 वर्षात एकाही सरकारनं काम केलं नाही - समाजाच्या सगळ्या घटकापर्यंत विकास पोहचवायचा आहे, कोणताही समाज एकमेकासमोर उभा करायचा नाही- जनतेचा विश्वास कायम ठेवू- राज्य करताना शिवराय आदर्श - महाराष्ट्रला बदलण्यासाठी हाती घेतलेलं मिशन पुर्ण करणार- महाराष्ट्रात नव्या राजकारणाला सुरुवात- जनतेने प्रत्येक निवडणुकीत भाजपावर विश्वास दाखवावा- राज्य सरकारने ओबीसी मंत्रालयाची स्थापना केली.- मराठा मोर्चाला सकारात्मक प्रतिसाद दिला.- मराठा समाजाला शिक्षणाची अडचण निर्माण होऊ नये म्हणून योजना आणली.- धनगर समाजालाही आरक्षण देणार .- गेल्या दोन वर्षात महाराष्ट्रात विश्वाचं वातावरण निर्माण करण्यात यश.- मोदींवर राज्यातील जनतेने विश्वास दाखवला.- नोटाबंदीच्या लढाईला सामान्य जनतेचा पाठिंबा.- 2 वर्षात 4 हजार गावं दुष्काळमुक्त केली.

 

https://www.dailymotion.com/video/x844o79