शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : काँग्रेसची चौथी उमेदवार यादी जाहीर, अंधेरीत उमेदवार बदलला; कुणाला मिळाली संधी?
2
विद्यमान आमदाराचा पत्ता कट! शिंदेंनी माजी खासदाराला दिली विधानसभेची उमेदवारी
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: सस्पेन्स संपला! आदित्य ठाकरेंविरोधात शिंदेंचा उमेदवार ठरला; दुसऱ्या यादीत कोणाची नावे?
4
मनसेने जाहीर केली सहावी यादी; अशोक चव्हाणांच्या मुलीविरोधात 'हा' उमेदवार मैदानात
5
Maharashtra Election 2024: "...पण काही लोकांबद्दल मला दुःखही आहे", फडणवीस असं का म्हणाले?
6
महायुतीच्या जागावाटपात रिपब्लिकन पक्ष अद्यापही वेटिंगवरच; आठवले नाराज, फडणवीसांनी दिला मोठा शब्द
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत मानसिंगराव नाईक की सत्यजित देशमुख, कोण मारणार बाजी? महाडिक बंडखोरीच्या तयारीत
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महायुतीचा पुढचा मुख्यमंत्री कोण होणार? देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं, मविआ'ला खोचक टोलाही लगावला
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : इंडिया आघाडीमध्ये फूट? विधानसभा निवडणुकीत अखिलेश यादव उमेदवार उभे करणार; महाविकास आघाडीच्या अडचणी वाढणार
10
Maharashtra Election 2024: शरद पवार- एकनाथ शिंदेंच्या 'या' उमेदवारांनी घेतली जरांगेंची भेट
11
अर्ज भरण्यासाठी उरले फक्त 2 दिवस; महायुती-मविआत जागावाटपाचा तिढा कायम...
12
 शरद पवारांनी दिलं तिकीट; कोणत्या मुद्द्यावर लढणार निवडणूक, काय म्हणाले फहाद अहमद?
13
युगेंद्र पवारांसाठी वडील श्रीनिवास पवार मैदानात; ग्रामदैवताला नारळ वाढवत प्रचाराचा शुभारंभ
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत भाजपाला मोठा धक्का! सम्राट महाडिक बंडखोरी करणार, उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार
15
'26/11 मुंबई हल्ल्यानंतर भारताने प्रत्युत्तर दिले नव्हते, पण आता...', एस जयशंकर स्पष्ट बोलले
16
"लाडकी बहिण म्हणायचं अन्..."; मुलीवर गुन्हा दाखल होताच बाळासाहेब थोरात यांची संतप्त प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले
17
इस्रायलमध्ये दहशतवादी हल्ला? बस स्टॉपला ट्रकची धडक; 35 हून अधिक जखमी
18
'महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये भाजपचे सरकार येणार', गृहमंत्री अमित शाहांचा दावा
19
अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार: बारामती विधानसभा कोणासाठी सोप्पी, आकडे काय सांगतात?
20
स्वरा भास्करच्या पतीला शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून विधानसभेचं तिकीट, अभिनेत्री ट्वीट करत म्हणाली...

विठ्ठला, जरा कर अंतर कमी!

By admin | Published: June 25, 2014 1:12 AM

रथावर बसलेल्या लोकांचा सहन न होणारा भार.. अन् गर्दीमुळे श्वास घेताना होणारा त्रस त्यामुळे मंगळवारी संत तुकाराम महाराज पालखी सोहळय़ातील रथाच्या बैलांचे हाल झाले. ‘

अभिजित कोळपे
- यवत (जि़ पुणो)
डांबरी रस्त्यावरून चालताना सतत पाय सटकणो.. रथावर बसलेल्या लोकांचा सहन न होणारा भार.. अन् गर्दीमुळे श्वास घेताना होणारा त्रस त्यामुळे मंगळवारी संत तुकाराम महाराज पालखी सोहळय़ातील रथाच्या बैलांचे हाल झाले. ‘विठ्ठला भार अन् अंतर कर रे कमी’ अशीच आर्त हाक बळीराजाने दिली असेल.  त्यामुळे रथावर बसणा:यांची संख्या तरी कमी करा किंवा अंतर कमी करून मुक्कामाचे दोन दिवस वाढवा, अशी विनंती बैल जोडी मालकांनी सोहळा प्रमुखांकडे केली आहे. 
संत तुकाराम महाराज पालखी सोहळा मंगळवारी सकाळी लोणी काळभोर वरून मार्गस्थ झाला. रात्रीचा मुकाम यवतला आहे. त्यामुळे लोणी ते यवतचा सुमारे 27 किलोमीटरचे अंतर बैलांसाठी मोठे होते. पालखी सोहळय़ातील इतर टप्पे लहान आहेत. हा आणि वरवंड ते उंडवडी (28 किलोमीटर) टप्पा सर्वात मोठा आहे. त्यामुळे या ठिकाणी बैलांचे हाल होणार आहेत. दरम्यान, लोणी काळभोरच्या ग्रामस्थांचा पाहुणचार घेऊन पालखी पहिल्या विश्रंतीसाठी कुंजीरवाडी, तर दुपारच्या मुक्कामासाठी सव्वाएकच्या दरम्यान उरूळी कांचन येथे आली. या वेळी रस्त्याच्या दुतर्फा पालखी रथावर ग्रामस्थांनी भक्तिभावाने फुलांचा वर्षाव करून स्वागत केले.
 
डोळे आकाशाकडे
वारीच्या वाटेवर अंतर कापताना लक्ष खाली.. अन् डोळे आकाशाकडे असे भाव अनेक वारक:यांच्या चेह:यावर दिसत होते. अहमदनगर जिलतील कर्जत तालुक्यातून आलेल्या एका वारक:याने सांगितले, की पाऊस झाला नसल्याने अनेक जण वारीत दाखल झाले नाहीत. अनेक शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत असून पेरण्या पूर्ण झाल्यावर ही संख्या निश्चितच वाढेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला
उद्याचा मुक्काम वरवंडला
बुधवारी सकाळी सातच्या दरम्यान पालखी यवतहून मार्गस्थ होणार असून, भांडगाव, केडगाव-चौफुला येथे विसावा घेऊन रात्रीच्या मुक्कामासाठी वरवंडला येणार आहे.
 
शासकीय यंत्रणा हायटेक
च्आराध्य दैवत असणा:या कानडय़ा विठुरायाची आषाढी यात्र अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. पंढरपूर तालुक्यात पालख्यांनी प्रवेश केल्यानंतर कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी प्रशासनाने पूर्वतयारी सुरू केली आहे. तर यावर्षी प्रथमच पंचायत समितीची यंत्रणा हायटेक करण्यात आली असून, वॉकीटॉकीच्या माध्यमातून भाविकांना सोयीसुविधा पुरविण्यात येणार आहेत.