शहरं
Join us  
Trending Stories
1
बापरे बाप, धावत्या रेल्वेत निघाला भलामोठा साप; प्रवाशांची धावपळ उडाली, पहा Video...
2
नाना पटोलेच होतील पुढील मुख्यमंत्री; काँग्रेस नेत्याचा दावा, नागपुरातील सहाही जागांवर लढणार
3
PM Modi US Visit Live: ...पण नियतीने मला राजकारणात आणले; मोदींनी अमेरिकेत भारतीयांसमोर मन मोकळे केले
4
Pune Rain Update: तीन दिवस उकाडा, पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात; अवघ्या 5 मिनिटात रस्त्याला नदीचे स्वरूप
5
मालदीवनंतर श्रीलंकाही चीनच्या गळाला; मार्क्सवादी अनुरा कुमारा दिसानायके नवे राष्ट्रपती
6
हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम फेल केले; नागरिकांवर बंकरमध्ये लपण्याची वेळ
7
धक्कादायक! अरबाज पटेल घराबाहेर, आठ आठवड्यांचा प्रवास संपला; निक्कीला अश्रू अनावर
8
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
9
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
10
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
11
UPA सरकार पाकिस्तानला घाबरायची; शाहपूरकंडी प्रकल्पावरुन जेपी नड्डांचा काँग्रेसवर हल्लाबोल
12
मुकेश अंबानी यांनी खरेदी केले सर्वात महागडे विमान; किंमत ऐकून फक्त 'शून्य' मोजत बसाल...
13
४४० व्होल्टचा झटका! १८ वर्षे 'तो' शेजाऱ्याचं वीज बिल भरत राहिला, असं समोर आलं 'सत्य'
14
Zerodha च्या नावाने सुरू आहे फ्रॉड, तुम्ही तर अडकला नाहीत ना?
15
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
16
जो बायडेन यांची विसरण्याची समस्या वाढली; स्टेजवर PM मोदींचे नाव विसरले, video व्हायरल
17
इस्रायलच्या औषधानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
18
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
19
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव

IPL बंद करून राज्यातील पाण्याचा प्रश्न सुटणार नाही - सत्यजित भटकळ

By admin | Published: April 14, 2016 5:25 PM

ज्यातील दुष्काळाचा प्रश्न हा गंभीर आहे, मात्र आयपीएलचे सामने बंद रून वा दुसरीकडे हलवून हा प्रश्न सुटणार नाही. आयपीएल हे एक सॉफ्ट टार्गेट आहे, असे मत सत्यजित भटकळ यांनी व्यक्त केले.

ऑनलाइ लोकमत
मुंबई, दि. १४ - राज्यातील दुष्काळाचा प्रश्न हा गंभीर आहे, मात्र आयपीएलचे सामने बंद करून वा दुसरीकडे हलवून हा प्रश्न सुटणार नाही. आयपीएल हे एक सॉफ्ट टार्गेट आहे, खरा प्रश्न तर वेगळाच आहे, असे मत दिग्दर्शक सत्यजित भटकळ यांनी व्यक्त केले. 
महाराष्ट्राला दुष्काळातून बाहेर काढण्यासाठी अभिनेते, उद्योगपती व काही संस्थांनी पुढाकार घेतला असून, त्यात अभिनेता आमिर खानचाही समावेश आहे. दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी त्याने 'पाणी फाऊंडेशन'ची स्थापना केली असून आहे. यामध्ये आमिरसह सत्यमेव जयते’चे दिग्दर्शक सत्यजित भटकळ यांचाही सहभाग असून आज 'एबीपी माझा' वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात आमिरसह बोलतना सत्यजित यांनी पाणी प्रश्नावर मत मांडले.
राज्यात भीषण दुष्काळ असताना आयपीएल स्पर्धेच्या काही सामन्यांसाठी लाखो लीटर पाणी वाया जाण्याच्या मुद्यावरून मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. त्यानंतर न्यायालयाने बीसीसीआयला जाब विचारत ३० एप्रिलनंतरचे सर्व सामने राज्याबाहेर खेळवण्याचा आदेश दिला होता. लोकांना प्यायला पाणी नसताना तुम्ही पाण्याची नासाडी कशी करू शकता असा सवालही न्यायालयाने विचारला.
या मुद्यावरून अद्याप वाद सुरू असतानाच सत्यजित भटकळ यांनीही आपले मत व्यक्त केले. ' मी काही आयपीएलचा फार मोठा चाहता वगैरे नाही, पण आयपीएलचे सामने राज्याबाहेर खेळवून आपला पाण्याचा प्रश्न सुटेल असे मला वाटत नाही. त्यासाठी वेगळे प्रयत्न आणि लोकांमध्ये जागृती करण्याची गरज आहे. सामने बाहेर खेळवून राज्यातील पाण्याचा प्रश्न कसा सुटेल. आयपीएल हे सॉफ्ट टार्गेट आहे' असे भटकळ म्हणाले.