शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद गंभीर धोका; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावरुन पीएम नरेंद्र मोदींनी दिला इशारा
2
"शाळेचे संचालक अजूनही का सापडलेले नाहीत?", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर आदित्य ठाकरेंचा सवाल
3
"जगन मोहन रेड्डींचे मन शुद्ध असेल तर...", तिरुपती लाडू वादावरून पवण कल्याण यांचा निशाणा
4
Devendra Fadnavis on Badlapur Case Akshay Shinde Encounter: "पोलिसांवर गोळ्या चालवल्या तर..."; देवेंद्र फडणवीसांचे अक्षय शिंदे एन्काऊंटरवर रोखठोक मत
5
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी व्हावी, नातलगांची मागणी 
6
बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदे एन्काऊंटरवर नाना पटोले यांचे सरकारला ३ महत्त्वाचे प्रश्न
7
Sharad Pawar on Akshay Shinde Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरवर शरद पवारांचे ट्विट, काय म्हणाले?
8
"प्रकरण दडपण्यासाठी हे एन्काऊंटरचे फेक नॅरेटिव्ह", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर अनिल देशमुखांचा आरोप
9
"पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न आहे का?", बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार, विजय वडेट्टीवारांचा सवाल
10
CM Eknath Shinde on Akshay Shinde Encounter: "ज्याने माणुसकीला काळीमा फासला..."; CM एकनाथ शिंदे अक्षयच्या एन्काऊंटरवर स्पष्टच बोलले
11
अक्षय शिंदे आणि पोलिसांची चकमक ठाण्यात नेमकी कुठे झाली? Inside Story
12
Badlapur Case Accused Akshay Shinde, Police Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: आरोपी अक्षय शिंदे पोलीस चकमकीत ठार! पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी केला गोळीबार
13
बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार! उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
14
अनिल अंबानी यांच्या मुलावर SEBI ची कारवाई; 'या' प्रकरणात ठोठावला कोट्यवधीचा दंड
15
"माझ्या पोराला पैसे देऊन मारून टाकलं", अक्षय शिंदेच्या आईचे गंभीर आरोप, दुपारीच घेतली होती भेट
16
भारतात मंकीपॉक्सचा रुग्ण आढळला, क्लेड १ बी व्हायरसची लागण, आरोग्य यंत्रणा सतर्क
17
'या' दिवसापासून भाजप राबवणार मेगा सदस्यत्व अभियान, एक कोटी लोकांना जोडण्याचे लक्ष्य
18
रोहित पवारांना राम शिंदेंचा धक्का! कर्जत-जामखेडमधील दोन नेते भाजपात
19
Video: बापरे! अजगराचा महिलेला विळखा, दोन तास मृत्यूशी झुंज, श्वास घेणेही कठीण; अखेर...
20
"लहान आणि मोठे हुड्डा यांच्यात लढाई सुरू आहे...", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल, कुमारी सैलजा यांच्यावरही निशाणा

राम मंदिर बांधायला हवे

By admin | Published: January 29, 2016 1:51 AM

भारतीय संस्कृतीमध्ये भगवान राम यांना परमपूज्य मानले आहे. तसेच आपल्या संस्कृतीतील आदर्श पुरुष म्हणून त्यांना मान्यता आहे. त्यातही केवळ मंदिर बांधण्याचा मुद्दा नाही

पुणे : ‘‘भारतीय संस्कृतीमध्ये भगवान राम यांना परमपूज्य मानले आहे. तसेच आपल्या संस्कृतीतील आदर्श पुरुष म्हणून त्यांना मान्यता आहे. त्यातही केवळ मंदिर बांधण्याचा मुद्दा नाही ; तर आदर्शांची स्थापना केली तर त्यानुसार पुढील पिढीपर्यंत आदर्श विचार पोहचतात. त्यामुळे भगवान राम यांच्या कर्मभूमीवर स्मारक झाले पाहिजे,’’ असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी स्पष्ट केले. माईर्स एमआयटी स्कूल आॅफ गव्हर्नमेंट व भारतीय छात्र संसद फाऊंडेशनच्या वतीने आयोजित सहाव्या भारतीय छात्र संसदेमध्ये ‘संस्कृती व संविधानातून राष्ट्रीय एकात्मता’ या विषयावरील सत्रात भागवत बोलत होते. या प्रसंगी ज्येष्ठ संगणक तज्ज्ञ डॉ. विजय भटकर , एमआयटीएचे संस्थपाक अध्यक्ष डॉ. विश्वनाथ कराड, भारतीय छात्र संसदेचे समन्वयक प्रा. राहूल कराड आदी उपस्थित होते. यावेळी झालेली प्रश्नोत्तरे पुढीलप्रमाणे -भारतीय छात्र संसदमाईर्स एमआयटी स्कूल आॅफ गव्हर्नमेंट व भारतीय छात्र संसद फाऊंडेशनच्या वतीने आयोजित कार्यक्रमात ‘संस्कृती व संविधानातून राष्ट्रीय एकात्मता’ या विषयावर भागवतांनी विचार मांडले.प्रश्न - राम मंदिर बांधल्यामुळे गरीबाच्या ताटात भाकरी येणार आहे का? भागवत - सध्या राम मंदिर बांधले गेले नाही म्हणून काय गरीबाच्या ताटात भाकरी आली आहे का? केवळ मंदिर बांधण्याचा प्रश्न नाही तर त्यांच्या कर्मभूमीत स्मारक उभारलेच पाहिजे.प्रश्न - आरक्षणाबद्दल तुम्हाला काय वाटते?भागवत - समाजात भेदभाव आहे तोपर्यंत आरक्षण असले पाहिजे. मात्र,आरक्षणाची अंमलबजावणी योग्य पद्धतीने झाली पाहिजे.प्रश्न - देशातील वाढत्या असहिष्णुतेच्या वातावरणामुळे काहींनी देश सोडून जाण्याचे वक्तव्य केले होते, त्याबद्दल तुमचे मत काय आहे? भागवत - स्वार्थी भूमिकेतून भावूकतेने केलेल्या वक्तव्यावर माझा विश्वास नाही. सहिष्णूता संस्कृतीचा आत्मा आहे. प्रत्येक व्यक्तीमध्ये सहन वआदर करण्याची भावना असावी. राजकीय व्यक्तींसह इतरांनीही समाज भडकविणारी वक्तव्य केली तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे.