शहरं
Join us  
Trending Stories
1
तणाव वाढला! जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, धाराशिवमध्ये बंदची हाक
2
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
3
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कोणत्याही प्रकारे अविचारी निर्णय करू नका
5
बीएसएफ जवानांची बस दरीत काेसळली; तिघांचा मृत्यू
6
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
7
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
8
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
9
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
10
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
11
अमेरिकेत भेटलेल्या तरुणाच्या घरी पहाटेच पोहोचले राहुल गांधी; भारतातील बेरोजगारीला कंटाळून तरुणाने अमेरिकेत केली होती घुसखोरी
12
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
13
एसटी बसला समाेरून धडकला ट्रक, सहा जणांचा मृत्यू; २० जण गंभीर जखमी, मृतांत तीन महिला
14
तिसऱ्या भिडूंच्या दंडबैठका; आघाडी अजून अपूर्ण
15
आयटीवाल्यांना पुढील वर्षी भरभरून पगारवाढ नाहीच; आघाडीच्या कंपन्या देणार ५ ते ८ टक्के वाढ
16
सणासुदीच्या तोंडावर तेल महागाईची चाहूल; अनेक जीवनावश्यक वस्तू चढ्या दराने
17
एसआरएतील इमारती म्हणजे उभ्या झोपड्याच, उच्च न्यायालय; प्रकल्प राबवताना अधिकारांचे उल्लंघन
18
विनेशने काँग्रेसकडून तिकीट घेतले, तेच टोचले!
19
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
20
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी

राज्यातील किनाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी काय केले?

By admin | Published: February 03, 2016 3:19 AM

यगड जिल्ह्यातील मुरूड येथे पुण्याहून सहलीला आलेल्या १४ विद्यार्थ्यांचा समुद्रात बुडून मृत्यू झाला. या घटनेची गांभीर्याने दखल घेत मंगळवारी उच्च न्यायालयाने राज्यातील समुद्रकिनारे सुरक्षित

मुंबई : रायगड जिल्ह्यातील मुरूड येथे पुण्याहून सहलीला आलेल्या १४ विद्यार्थ्यांचा समुद्रात बुडून मृत्यू झाला. या घटनेची गांभीर्याने दखल घेत मंगळवारी उच्च न्यायालयाने राज्यातील समुद्रकिनारे सुरक्षित ठेवण्यासाठी व अशा दुर्घटना टाळण्यासाठी आत्तापर्यंत काय पावले उचलली? अशी विचारणा करत राज्य सरकारला यासंबंधी संपूर्ण माहिती बुधवारी सादर करण्याचे निर्देश दिले.राज्यातील समुद्रकिनारे सुरक्षित ठेवण्यासाठी व अशा अप्रिय घटना घडू नयेत, यासाठी उच्च न्यायालयाने २००६मध्ये राज्य सरकार व महापालिकांना काही निर्देश दिले आहेत. या निर्देशांची अंमलबजावणी करण्यात न आल्याने जनहित मंच या एनजीओने उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली.या याचिकेवरील सुनावणी न्या. नरेश पाटील व न्या. अमजद सय्यद यांच्या खंडपीठापुढे होती. (प्रतिनिधी)