शहरं
Join us  
Trending Stories
1
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
2
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
3
UPA सरकार पाकिस्तानला घाबरायची; शाहपूरकंडी प्रकल्पावरुन जेपी नड्डांचा काँग्रेसवर हल्लाबोल
4
४४० व्होल्टचा झटका! १८ वर्षे 'तो' शेजाऱ्याचं वीज बिल भरत राहिला, असं समोर आलं 'सत्य'
5
Zerodha च्या नावाने सुरू आहे फ्रॉड, तुम्ही तर अडकला नाहीत ना?
6
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
7
जो बायडेन यांची विसरण्याची समस्या वाढली; स्टेजवर PM मोदींचे नाव विसरले, video व्हायरल
8
इस्रायलच्या औषधानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
9
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
10
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव
11
हरियाणा विधानसभा निवडणुकीत कास्टिंग काऊच? काँग्रेसच्या महिला नेत्याच्या आरोपाने खळबळ
12
या गावातील प्रत्येकाकडे स्वतःचे विमान; साखर-चहा पत्ती आणण्यासाठी विमानाचा वापर, कारण...
13
श्रीलंका: दिसानायकेंना राष्ट्रपती पदाने दिली तात्पुरती हुलकावणी; दुसऱ्या राऊंडची मतमोजणी सुरु
14
"मुलाच्या फीससाठी लोकांसमोर हात पसरावे लागले", मनीष सिसोदियांनी सांगितला 'तो' प्रसंग
15
कामगिरी सुधारण्यासाठी पाकिस्तानची वेगळी 'रणनीती', पाकिस्तान क्रिकेट बोर्ड लागले कामाला
16
सावधान! ऑफिस असो किंवा वर्क फ्रॉम होम; सतत खुर्चीवर बसणं खतरनाक, 'या' आजारांचा धोका
17
चंद्राबाबू नायडूंनी TTD वर केलेले आरोप बिनबुडाचे, त्यांच्यावर कारवाई व्हावी, जगनमोहन रेड्डींचं PM मोदींना पत्र 
18
Mamata Banerjee : "पश्चिम बंगालमधील पूर मानवनिर्मित, DVC ने न सांगता सोडलं पाणी"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
19
इराणच्या कोळसा खाणीत गॅस गळतीनंतर भीषण स्फोट; ५१ जणांचा मृत्यू
20
सत्ता कुणाचीही येऊ देत, रामदास आठवलेंची जागा पक्की आहे- नितीन गडकरी

‘मालदा’ हिंसाचारावर साहित्यिक गप्प का?

By admin | Published: January 12, 2016 3:01 AM

दादरी हत्याकांडांनंतर देशभरात असहिष्णुतेची ओरड करून साहित्यिकांनी पुरस्कार वापसीची मोहीमच सुरू केली. परंतु पश्चिम बंगालच्या ‘मालदा’मधील हिंसाचारावर कुणीही टिप्पणी केलेली नाही.

नागपूर : दादरी हत्याकांडांनंतर देशभरात असहिष्णुतेची ओरड करून साहित्यिकांनी पुरस्कार वापसीची मोहीमच सुरू केली. परंतु पश्चिम बंगालच्या ‘मालदा’मधील हिंसाचारावर कुणीही टिप्पणी केलेली नाही. दादरी व बाबरीच्या मुद्यावर प्रसिद्धी मिळविणारे साहित्यिक आता गप्प का आहेत, असा प्रश्न दिल्ली विद्यापीठाचे प्राध्यापक तसेच संघ विचारांचे अभ्यासक डॉ. राकेश सिन्हा यांनी येथे उपस्थित केला. सनातन धर्म युवक सभेतर्फे ‘बौद्धिक दहशतवाद-एक आव्हान’ या विषयावर त्यांचे व्याख्यान झाले. गेल्या काही काळापासून देशात असहिष्णुतेच्या नावावर राजकारण सुरू आहे. त्यात प्रामुख्याने स्वत:ला डावे, समाजवादी व धर्मनिरपेक्ष म्हणवून घेणारे पक्ष आघाडीवर आहेत. काही साहित्यिकांना हाताशी धरून त्यांनी असहिष्णुतेचे स्तोम माजविले. परंतु हेच लोक एके काळी असहिष्णू होते व इतिहासात त्याची नोंद आहे, असा दावा सिन्हा यांनी केला. त्यांनी ‘एमआयएम’चे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांच्या धोरणांवरही टीका केली. एखाद्या व्यक्तीमध्ये विद्वत्ता असण्यासोबतच त्याचा दृष्टीकोनदेखील सकारात्मक हवा. अन्यथा बौद्धिक दहशतवादाचा जन्म होतो, असे ते म्हणाले. (प्रतिनिधी)