शहरं
Join us  
Trending Stories
1
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
2
महाविकास आघाडीत कोणतीही बिघाडी होणार नाही; खासदार निलेश लंके यांना आत्मविश्वास
3
पुण्याहून लातूरकडे निघालेली भरधाव ट्रॅव्हल्स उलटली; गाढ झाेपेत असलेले ५ प्रवासी जखमी!
4
रिपाइं आठवले गटाचे उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांची पक्षातून हकालपट्टी
5
धक्कादायक! उल्हासनगरातील अपंग शासकीय बालगृहातून २ गतिमंद व कर्णबधीर मुले गायब
6
तुळजापुरातील बसस्टँडवर ओळख; लातूरमध्ये अत्याचार! संशयित शिक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा
7
वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव तालुक्यासह सांगली जिल्ह्यात पुन्हा जोरदार पाऊस
8
उजनी परिसराला पावसाने झाेडपले; वाहतूक ठप्प! एकंबी, मासुर्डी रस्ता गेला पाण्याखाली
9
थरकाप उडवणारी घटना...! आता दुसरी 'श्रद्धा वालकर'...! फ्रिजमध्ये आढळले 29 वर्षांच्या तरुणीचे 30 तुकडे 
10
IND vs BAN 1st Test : चेन्नईच्या मैदानावर विराटचा जल्लोष, शाकिब आउट झाल्यानंतर केला सुपर डान्स! बघा Video
11
VIDEO: मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने घेतला 'सुपरमॅन' कॅच; हवेत उडी घेऊन टिपला झेल
12
हमीभावापेक्षा अधिक दराने कापूस, सोयाबीनची खरेदी होणार- देवेंद्र फडणवीसांनी दिलं वचन
13
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
14
“अमूल तूप कधीही तिरुपतीला पाठवलेले नाही”; लाडू प्रसाद वादावर कंपनीने दिले स्पष्टीकरण
15
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
16
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
17
₹600 कोटींची ऑर्डर मिळताच शेअरच्या खरेदीसाठी उडाली गुंतवणूकदारांची झुंबड, 14% नं वधारला भाव
18
PM मोदी - मुहम्मद युनूस यांच्यात अमेरिकेत बैठक नाही, बांगलादेशने पुढे केलं 'हे' कारण
19
दिल्लीला मिळाल्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री! आतिशी यांच्यासह आणखी ५ मंत्र्यांनी घेतली शपथ
20
काँग्रेस नेते राजभवनावर, घेतली राज्यपाल राधाकृष्णन यांची भेट; पण नेमके कारण काय?

चोरीला गेलेली बॅग दहा वर्षांनी सापडते तेव्हा...

By admin | Published: May 25, 2017 4:52 PM

एकदा चोरीला गेलेली वस्तू पुन्हा अपवादानेच मिळते, असा अनुभव आपल्यापैकी बऱ्याच जणांनी घेतला असेल. पण जळगावमधील

ऑनलाइन लोकमत
जळगाव, दि. 25 -  एकदा चोरीला गेलेली वस्तू  पुन्हा अपवादानेच मिळते, असा अनुभव आपल्यापैकी बऱ्याच जणांनी घेतला असेल. पण जळगावमधील एका प्रवाशास मात्र वेगळाच अनुभव आला आहे. सचिन सोमवंशी यांना तब्बल दहा वर्षांपूर्वी प्रवासादरम्यान चोरीस गेलेली परत मिळाली आहे.  सचिन सोमवंशी यांची बॅग 16 ऑगस्ट 2007 रोजी हरवली होती. 
 
 दहा वर्षांपूर्वी सोमवंशी हे जळगावला येत असताना मनमाड रेल्वे स्थानकावर त्यांची बॅग चोरीला गेली. आपली बॅग हरवल्याचे लक्षात येताच सोमवंशी यांनी त्याची तक्रार भुसावळमध्ये केली. मात्र चोरीस गेलेल्या वस्तूंच्या तपासाचे जे काही होते, तेच या बॅगेच्या तपासाचे झाले. अनेक वर्षे लोटली तरी या बॅगचा काही तपास लागला नाही. त्यामुळे आता आपली बॅग काही मिळणार नाही असे गृहित धरून सोमवंश यांनी या बॅगचा विषय सोडला.  
प्रत्यक्षात पोलिसांना ही बॅग दहा वर्षांपूर्वीच सापडली होती. पण अधिक तपास आणि चोरट्याला न्यायालयात हजर करण्यात आल्याने ही बॅग कोर्टकचेरीत अडकली. पुढे न्यायालयाने ही बॅग मूळ मालकास परत करण्याचे आदेश दिले. त्यानंतर तब्बल दहा वर्षानी ही बॅग सोमवंशी यांना मिळाली. दरम्यान,  चोरीस गेलेली बॅग तब्बल दहा वर्षांनंतर मिळाल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.