शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडूच्या उपमुख्यमंत्रीपदी उदयनिधी स्टॅलिन, मंत्रिमंडळात मोठे फेरबदल
2
Team India Announced, IND vs BAN T20 Series: भारताचा संघ जाहीर! बांगलादेशविरूद्ध २ IPL स्टार्स संघात, आणखी एकाचं ३ वर्षाने 'कमबॅक'
3
मेहबूबा मुफ्ती यांनी नसराल्लाहला म्हटलं शहीद; उद्याच्या सर्व निवडणूक सभा केल्या रद्द!
4
"श्रीलंकेतून ३७ तमिळ मच्छिमारांची सुटका करावी", राहुल गांधींचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांना पत्र
5
"सर्व मुस्लिम देशांनी एकत्र येऊन इस्रायलशी लढावं", इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनेई यांचं आवाहन 
6
बांगलादेशी फॅनचा 'पर्दाफाश'! ५ वर्षांसाठी भारतात येण्यावर बंदी येण्याची शक्यता, प्रकरण काय?
7
"रस्त्यावर हरे कृष्ण-हरे राम करताना दिसतील..."; श्रीकृष्ण जन्मभूमीचा उल्लेख करत काय म्हणाले CM योगी?
8
सौंदर्याचा 'सन्मान'... समंथाला मिळाला विशेष पुरस्कार, सोहळ्यातील 'हॉट लूक'वर खिळल्या नजरा
9
"जर मी 3-4 महिने आधी सुटलो असतो तर...", अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
10
अटल सेतूवरील यंत्रणा ITMS प्रणालीसाठी अकार्यक्षम; परिवहन विभागाच्या चाचणीत निष्पन्न
11
जय शाह यांचा ऐतिहासिक निर्णय! IPL खेळणाऱ्यांवर पैशांचा पाऊस; १ फ्रँचायझी १२.६० कोटी देणार
12
अरविंद केजरीवाल कधी मुख्यमंत्री निवासस्थान सोडणार? AAP कडून आली मोठी अपडेट
13
उल्हासनगरमधून शिंदेसेनेच्या राजेंद्र चौधरी यांनी थोपटले दंड; 'मराठी चेहरा' मतदारांना भावणार?
14
“लाडकी बहीण योजनेला स्वार्थी म्हणणे महिलांचा अपमान”; राज ठाकरेंना अजित पवार गटाचे उत्तर
15
'लाडली बेबी योजना' आणणार, गर्भवती महिलांना दरमहा ५००० रुपये देणार, नैना चौटाला यांची घोषणा
16
कृषी पुरस्कारांचे उद्या राज्यपालांच्या हस्ते वितरण होणार, धनंजय मुंडेंची माहिती
17
Women's T20 World Cup : "भारत प्रबळ दावेदार असला तरी...", ऑस्ट्रेलियन खेळाडूचा Team India ला इशारा
18
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका कधी होणार? केंद्रीय आयोगाने पत्रकार परिषदेत दिलं उत्तर
19
आयडीएफनं खात्मा केलेला नसराल्लाह कोण होता? हिजबुल्लाह चीफ बनण्यापासून ते इस्रायलबद्दलच्या द्वेषाची कहाणी!
20
“लाडकी बहीण नाही, लाडकी खुर्ची योजना, तिघे भाऊ लबाड आहेत”; ठाकरे गटाची खोचक टीका

नव्या रिक्षा उभ्या राहणार कुठे?

By admin | Published: July 12, 2017 3:45 AM

शहरातील वाहतूक कोंडीची समस्या गंभीर असताना नवीन वाहने शहरात येणे धोकदायक आहे

लोकमत न्यूज नेटवर्कडोंबिवली : शहरातील वाहतूक कोंडीची समस्या गंभीर असताना नवीन वाहने शहरात येणे धोकदायक आहे. त्यामुळे आधी आहेत तीच वाहने उभी राहण्यासाठी व्यवस्था करा, त्यानंतर नवीन रिक्षांसाठी सुसज्ज स्टॅण्ड देऊन त्या रस्त्यावर आणा, अशी मागणी शिवसेनेचे शहरप्रमुख भाऊसाहेब चौधरी यांनी केली. ‘लोकमत’च्या ‘हॅलो ठाणे’मधील ‘नव्या साडेपाच हजार रिक्षांचा जाम’ या वृत्ताची दखल घेत चौधरी यांनी यासंदर्भात परिवहन मंत्री दिवाकर रावते यांना पत्र देणार असल्याचे सांगितले. ते म्हणाले की, कल्याण-डोंबिवलीतील शहरांमध्ये वाहतूक कोंडीचे प्रमाण सर्वाधिक आहे. असे असताना शहरात नवीन रिक्षा आल्यास कोंडीत आणखी भर पडेल. नव्या वाहनांना शहरात प्रवेश नाही, असे शिवसेनेचे धोरण नाही. पण आहे त्या वाहनांबाबत ठोस भूमिका घ्यावी. डोंबिवलीत नेमके रिक्षा स्टॅण्ड किती, त्यांची क्षमता किती, नव्याने येणाऱ्या रिक्षा उभ्या कुठे करणार, याचा विचार संबंधित यंत्रणेने करावा. तो नागरिकांसमोर मांडावा आणि त्यानंतर त्याच्यावर चर्चा होऊन मगच निर्णय घ्यावा. त्यासंदर्भात आरटीओ अधिकारी, शहर वाहतूक शाखा, सामाजिक संस्थांसोबत बैठक घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.प्रवाशांचे हित महत्त्वाचे असली तरी आगोदर शहरात वाहनांची कोंडी होत आहेत. त्यात नव्याने डोंबिवलीच्या वाट्याला दोन हजार रिक्षा येणार, त्या उभ्या कुठे राहणार, त्यांना स्टॅण्ड कुठे मिळणार, याचा विचार का केला जात नाही, असा सवाल भाजपप्रणित रिक्षा युनियनचे सचिव दत्ता माळेकर यांनी केला.>पत्र देणे हा विरोधाभास : राजेश कदम नवीन रिक्षांचे परवाने परिवहन मंत्र्यांनीच खुले केले आहेत. त्यामुळे चौधरी पत्र देऊन काय करणार? पत्र देणे हा विरोधाभास आहे. डोंबिवलीत आधीच जागा नाही. एवढ्या रिक्षा काय करायच्या आहेत. जागा दाखवा आणि परवाना द्या. इमारत बांधतांना पार्किंग द्यावे लागते तर मग नवी वाहने कुठे उभी राहणार? त्यासाठी आधी जागा दाखवा आणि मग परवाने घ्या, असे बंधन का नाही?, परिवहन मंत्र्यांनी यात लक्ष घालावे. तसेच परवाने देताना मराठी माणसांना आधी द्या, असे आवाहन मनसेचे उपाध्यक्ष राजेश कदम यांनी केले आहे.