शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेनेची ४५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर; माहिम मतदारसंघात उतरवला उमेदवार
2
मनसेची ४५ जणांची दुसरी यादी जाहीर; अमित ठाकरे कोणत्या मतदारसंघात लढणार?
3
खडकवासला मतदारसंघात मनसेचा मोठा धमाका; सोनेरी आमदाराच्या सुपुत्राला उमेदवारी
4
विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात आता चौथ्या आघाडीची घोषणा; प्रकाश आंबेडकरांना ऑफर
5
 "याचं उत्तर त्यांना द्यावं लागेल"; सुप्रिया सुळेंनी काढला नवा मुद्दा, अजित पवारांची कोंडी?
6
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेश पाटील यांना पक्षात घेण्यास रोहित पवारांचा विरोध, कारण...
7
मविआत मोठा भाऊ काँग्रेसच...! ठाकरे-पवार पहिल्यांदाच १०० पेक्षा कमी जागा लढवणार?
8
Vidhan Sabha Election 2024: तिसऱ्या आघाडीचा साताऱ्यातील आठ मतदारसंघाबद्दल मोठा निर्णय
9
मुंबई अध्यक्षपदाचा राजीनामा द्या; बंडखोरीच्या तयारीत असलेल्या समीर भुजबळांना अजितदादा-तटकरेंचा आदेश!
10
लोकसभा निवडणुकीत मुख्यमंत्र्यांच्या विमानातून ४० कोटी आले; खैरेंच्या आरोपाने खळबळ
11
वक्फ सुधारणा विधेयकाच्या JPC बैठकीत राडा; खासदारानं काचेची बाटली फोडली, काय घडलं?
12
फॅन वाले बाबा की जय हो! शिखर धवन बनला 'पंखेवाले बाबा', गब्बर अन् 'लड्डू मुत्या' गाणं...
13
मविआत फूट? शेतकरी कामगार पक्षाने जाहीर केले ५ उमेदवार; जयंत पाटलांनी केली घोषणा
14
Maharashtra Vidhan Sabha 2024: अजित पवार 'या' मतदारसंघात 'शिरूर पॅटर्न' राबविणार का?
15
मुसळधार पावसाचा बंगळुरूमध्ये कहर, बांधकाम सुरू असलेली इमारत कोसळली, मजूर अडकल्याची भीती
16
शिंदे समर्थक अपक्ष आमदार शरद पवारांच्या राष्ट्रवादीत जाणार, भाजपाला दिला होता पराभवाचा धक्का
17
कॅमेरा ऑन केला अन् पळून गेली...; 'या' Video ला मिळाले ३० मिलियन व्ह्यूज, लोक झाले हैराण
18
८-९ तासांच्या डेस्क जॉबमुळे आखडतेय कंबर, करा हे ५ व्यायाम, त्वरित मिळेल आराम
19
महाराष्ट्रात मविआत तणाव, तिकडे झारखंडमध्ये इंडिया आघाडीत फूट, हा पक्ष पडला बाहेर, उमेदवारही केले जाहीर
20
तुळजाभवानी मंदिर संस्थानचा लोगो मतदानातून निवडणार; मतप्रक्रिया सर्व भक्तांसाठी खुली

जलवाहतुकीवर भर देणार - गडकरी

By admin | Published: June 26, 2014 1:02 AM

जलवाहतूक क्षेत्रतील गुंतवणूक वाढवण्यासाठी सरकार उत्सुक असून देशांतर्गत जलवाहतूक आणि किनारपट्टी नौकावहनावर विशेष भर दिला जाईल,

मुंबई : जलवाहतूक क्षेत्रतील गुंतवणूक वाढवण्यासाठी सरकार उत्सुक असून देशांतर्गत जलवाहतूक आणि किनारपट्टी नौकावहनावर विशेष भर दिला जाईल, असे केंद्रीय नौकावहन, रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी स्पष्ट केले.
दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक सभागृहात आंतरराष्ट्रीय खलाशी दिनानिमित्त बुधवारी आयोजित कार्यक्रमात गडकरी बोलत होते. ते म्हणाले, देशांतर्गत जलवाहतुकीला किफायतशीर, कमी प्रदूषित आणि इंधन बचत वाहतूक पर्याय म्हणून विकसित करण्यास सरकार इच्छुक आहे. त्यासाठी ग्रामसडक  योजनेच्या धर्तीवर जलपरिवहन योजना सुरू करण्याचा विचार सुरू आहे.   खलाशांची रोजगार स्थिती, किमान शिक्षण, अर्हता, निवास व्यवस्था, आरोग्य सेवा आणि सामाजिक सुरक्षा आदी बाबींकडे लक्ष देण्याबरोबरच भारतीय खलाशांसाठी प्राप्तीकर माफीचा मुद्दा लवकरच अर्थ मंत्रलयाबरोबरच्या चर्चेत घेतला जाईल, असेही ते म्हणाले. 
यावेळी नौकावहन सचिव विश्वपती त्रिवेदी, नौकावहन महासंचालक गौतम चॅटर्जी, शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचे मुख्य महासंचालक ए. के. गुप्ता आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
 
फलदायी भूसंपादन कायद्याची आवश्यकता 
च्सध्याचा भूसंपादन कायदा आणि त्यातील तरतुदी यामुळे नवीन प्रकल्प निर्मितीची उमेद नाहिशी होते. मात्र यासाठी भूधारकांना त्यांच्या जमिनीचा मोबदला तसेच त्यांच्या पुनर्वसनासाठी कुठल्याही प्रकारची तडजोड केली जाणार नाही आणि म्हणून पायाभूत विकासाच्या सोयी सुविधा देण्यासाठी भारताला द्फलदायी भूसंपादन कायद्याची आवश्यकता आहे, असे उद्गार  गडकरी यांनी काढले.
च्जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टच्या रौप्य महोत्सवी कार्यक्रमात नितीन गडकरी बोलत होते. ते म्हणाले, 12 महत्वाची बंदरे भारत सरकारच्या अखत्यारीत येतात. तर 2क्क् बंदरे राज्य सरकारांच्या अखत्यारीत येतात. बंदर ते रेल्वे दळणवळण तसेच आंतरराज्यीय बंदर विकास झाला तर मालवाहतूकीची वारंवारिता वाढून व्यापार वृध्दी होण्यास मदत होईल.