शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ मंदिराच्या तळघरात गुप्त खजिन्याचा घेणार शोध; लेझर स्कॅनिंगचा वापर
2
अंबाबाईच्या चरणी १ कोटी ८४ लाखांचे दान; कोल्हापुरच्या देवस्थान समितीकडून मोजणी
3
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
4
Bigg Boss Marathi फेम अभिनेत्रीचं क्रॉप टॉप अन् डेनिम शॉर्ट्समध्ये बोल्ड फोटोशूट (Photos)
5
महाविकास आघाडीत कोणतीही बिघाडी होणार नाही; खासदार निलेश लंके यांना आत्मविश्वास
6
पुण्याहून लातूरकडे निघालेली भरधाव ट्रॅव्हल्स उलटली; गाढ झाेपेत असलेले ५ प्रवासी जखमी!
7
रिपाइं आठवले गटाचे उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांची पक्षातून हकालपट्टी
8
धक्कादायक! उल्हासनगरातील अपंग शासकीय बालगृहातून २ गतिमंद व कर्णबधीर मुले गायब
9
तुळजापुरातील बसस्टँडवर ओळख; लातूरमध्ये अत्याचार! संशयित शिक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा
10
वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव तालुक्यासह सांगली जिल्ह्यात पुन्हा जोरदार पाऊस
11
उजनी परिसराला पावसाने झाेडपले; वाहतूक ठप्प! एकंबी, मासुर्डी रस्ता गेला पाण्याखाली
12
थरकाप उडवणारी घटना...! आता दुसरी 'श्रद्धा वालकर'...! फ्रिजमध्ये आढळले 29 वर्षांच्या तरुणीचे 30 तुकडे 
13
IND vs BAN 1st Test : चेन्नईच्या मैदानावर विराटचा जल्लोष, शाकिब आउट झाल्यानंतर केला सुपर डान्स! बघा Video
14
VIDEO: मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने घेतला 'सुपरमॅन' कॅच; हवेत उडी घेऊन टिपला झेल
15
हमीभावापेक्षा अधिक दराने कापूस, सोयाबीनची खरेदी होणार- देवेंद्र फडणवीसांनी दिलं वचन
16
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
17
“अमूल तूप कधीही तिरुपतीला पाठवलेले नाही”; लाडू प्रसाद वादावर कंपनीने दिले स्पष्टीकरण
18
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
19
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
20
₹600 कोटींची ऑर्डर मिळताच शेअरच्या खरेदीसाठी उडाली गुंतवणूकदारांची झुंबड, 14% नं वधारला भाव

सरकारला जाग आणण्यासाठी कार्यकर्त्यांनो सज्ज व्हा!

By admin | Published: February 03, 2016 3:40 AM

महाराष्ट्रात १९७२ पासून सुरू असलेल्या रोजगार हमी योजना केंद्र सरकारने देशात राबवायला सुरवात केली त्याचा दशकपूर्ती समारंभ साजरा करीत

औरंगाबाद : महाराष्ट्रात १९७२ पासून सुरू असलेल्या रोजगार हमी योजना केंद्र सरकारने देशात राबवायला सुरवात केली त्याचा दशकपूर्ती समारंभ साजरा करीत असताना ही योजना बंद करण्याच्या नजरेने केंद्र व राज्य सरकार वागत आहे. सरकारच्या व सरकारी यंत्रणेच्या या भूमिकेमुळे ग्रामीण जनता भरडली जात आहे. अशावेळी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सरकारला जाग आणण्यासाठी सज्ज झाले पाहिजे, असे आवाहन मंगळवारी येथे प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केले. जगद्गुरू तुकाराम महाराज नाट्यगृहात प्रदेश काँग्रेसने मनरेगावरील राज्यस्तरीय परिषदेचे आयोजन केले होते. या परिषदेचा अध्यक्षीय समारोप करताना चव्हाण बोलत होते. रोहयोचे जनक वि.स. पागे व महात्मा गांधी यांच्या प्रतिमांचे, कुदळ फावड्याचे पूजन करून व दीप प्रज्वलित करून या परिषदेचे उद्घाटन करण्यात आले. तत्पूर्वी, अभिजित देशमुख यांनी तयार केलेली १५ मिनिटांचा माहितीपट दाखविण्यात आला.चव्हाण यांनी सांगितले की, मूळ राज्याची ही योजना केंद्रीय स्तरावर स्वीकारून देशातील गरिबांना विश्वास देण्याचा व मागेल त्याला काम उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न काँग्रेसने केला. दुष्काळ आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. यासाठी प्रसंगी नियमांमध्ये शिथिलताही आणली; पण सध्याचे सरकार मनरेगासह अनेक लोकोपयोगी योजना बंद करण्याच्या मार्गावर आहे. महाराष्ट्रात तर मनरेगावरचा खर्च सध्याच्या सरकारने २०० कोटींपर्यंत खाली आणला आहे. दुष्काळाच्या प्रश्नावर राजकारण करायचे नाही, हीच काँग्रेसचीही भूमिका आहे. काँग्रेसने आपल्या परीने आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुुटंबियांना आर्थिक मदतही केली. विधानसभेवर प्रचंड मोठा मोर्चाही काढला. सध्याचे सरकार कर्जमाफीच्या मागणीकडे दुर्लक्ष तर करीतच आहे; पण दुष्काळावरच्या अन्य उपाययोजनांच्या बाबतीत एकदम उदासीन दिसून येत आहे. (प्रतिनिधी)