शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद गंभीर धोका; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावरुन पीएम नरेंद्र मोदींनी दिला इशारा
2
"शाळेचे संचालक अजूनही का सापडलेले नाहीत?", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर आदित्य ठाकरेंचा सवाल
3
"जगन मोहन रेड्डींचे मन शुद्ध असेल तर...", तिरुपती लाडू वादावरून पवण कल्याण यांचा निशाणा
4
Devendra Fadnavis on Badlapur Case Akshay Shinde Encounter: "पोलिसांवर गोळ्या चालवल्या तर..."; देवेंद्र फडणवीसांचे अक्षय शिंदे एन्काऊंटरवर रोखठोक मत
5
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी व्हावी, नातलगांची मागणी 
6
बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदे एन्काऊंटरवर नाना पटोले यांचे सरकारला ३ महत्त्वाचे प्रश्न
7
Sharad Pawar on Akshay Shinde Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरवर शरद पवारांचे ट्विट, काय म्हणाले?
8
"प्रकरण दडपण्यासाठी हे एन्काऊंटरचे फेक नॅरेटिव्ह", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर अनिल देशमुखांचा आरोप
9
"पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न आहे का?", बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार, विजय वडेट्टीवारांचा सवाल
10
CM Eknath Shinde on Akshay Shinde Encounter: "ज्याने माणुसकीला काळीमा फासला..."; CM एकनाथ शिंदे अक्षयच्या एन्काऊंटरवर स्पष्टच बोलले
11
अक्षय शिंदे आणि पोलिसांची चकमक ठाण्यात नेमकी कुठे झाली? Inside Story
12
Badlapur Case Accused Akshay Shinde, Police Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: आरोपी अक्षय शिंदे पोलीस चकमकीत ठार! पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी केला गोळीबार
13
बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार! उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
14
अनिल अंबानी यांच्या मुलावर SEBI ची कारवाई; 'या' प्रकरणात ठोठावला कोट्यवधीचा दंड
15
"माझ्या पोराला पैसे देऊन मारून टाकलं", अक्षय शिंदेच्या आईचे गंभीर आरोप, दुपारीच घेतली होती भेट
16
भारतात मंकीपॉक्सचा रुग्ण आढळला, क्लेड १ बी व्हायरसची लागण, आरोग्य यंत्रणा सतर्क
17
'या' दिवसापासून भाजप राबवणार मेगा सदस्यत्व अभियान, एक कोटी लोकांना जोडण्याचे लक्ष्य
18
रोहित पवारांना राम शिंदेंचा धक्का! कर्जत-जामखेडमधील दोन नेते भाजपात
19
Video: बापरे! अजगराचा महिलेला विळखा, दोन तास मृत्यूशी झुंज, श्वास घेणेही कठीण; अखेर...
20
"लहान आणि मोठे हुड्डा यांच्यात लढाई सुरू आहे...", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल, कुमारी सैलजा यांच्यावरही निशाणा

विश्वशांती पर्वाचे नेतृत्व भारताकडेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2016 2:17 AM

पंतप्रधानांनी १०० राष्ट्रांसह सहकाराचे नवे पर्व विश्वात्मक राजकारणामध्ये रुजवले आहे. त्यामुळे जगाच्या शांततावादी शक्तीचे नेतृत्व भारताकडे आले आहे

पुणे : पंतप्रधानांनी १०० राष्ट्रांसह सहकाराचे नवे पर्व विश्वात्मक राजकारणामध्ये रुजवले आहे. त्यामुळे जगाच्या शांततावादी शक्तीचे नेतृत्व भारताकडे आले आहे’, असे मत मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केले.राज्यस्तरीय विश्वशांती परिषदेचे उद्घाटन सबनीस यांच्या हस्ते सोमवारी झाले. त्या वेळी ते बोलत होते. गुरुकुल ज्ञान उपासक संघाचे अध्यक्ष डॉ. भागवत गुरुजी, माजी पर्यटनमंत्री चंद्रकांत छाजेड, आमदार जगदीश मुळीक, नगरसेवक योगेश मुळीक उपस्थित होते. सबनीस यांच्या हस्ते ‘नॅशनल डायस आॅफ लिटरेचर’ या व्यासपीठाचे उद्घाटनही करण्यात आले.सबनीस म्हणाले, ‘पैगंबरांचा खरा इस्लाम आणि दहशतवाद्यांचा खोटा इस्लाम यामध्ये संघर्ष सुरू आहे. अशा परिस्थितीत पैगंबरांचा समतावादी आणि शांततावादी इस्लाम भारताला जवळचा आहे. भारतातील हिंदू आणि मुसलमानांनी एकत्र येऊन बगदादीला विरोध करणे आवश्यक आहे. विश्वशांती नांदली तरच प्रत्येक देशाला मूलभूत गरजा सोडवता येतील आणि त्याचसाठी पंतप्रधानांची १०० देशांच्या संपर्काची घोडदौड सुरू आहे.’ सायली गिते यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. भागवत गुरुजी यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)