शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसेचं 'मिशन महाराष्ट्र'! राज ठाकरे आज मराठवाड्यात; त्यानंतर नाशिक, पुणे दौरा करणार
2
राष्ट्रवादी प्रवेशाची घोषणा करताच हर्षवर्धन पाटलांचा जुना व्हिडिओ व्हायरल, काय म्हटलंय?
3
अहमदनगर शहराचे नाव 'अहिल्यानगर'; जिल्ह्याचे नाव राहणार तेच; सरकारी आदेश जारी
4
Virat सह अनेक सेलिब्रिटींचे डीपफेक व्हिडीओ बनवून होतेय फसवणूक; बनावट गेमिंग अ‍ॅपद्वारे कोट्यवधींची लूट
5
संतापजनक! "पप्पा वाचवा..." ओरडत पळाल्या मुली; शाळेतून परतताना तरुणांनी काढली छेड
6
'तुम्ही मनी लॉड्रिंग, मानवी तस्करीत...", वैज्ञानिकाला एक व्हिडीओ कॉल अन् गमावले ७१ लाख
7
Jammu And Kashmir : सैन्याला मोठं यश! कुपवाडामध्ये घुसखोरीचा प्रयत्न करणाऱ्या २ दहशतवाद्यांचा खात्मा
8
IND vs NZ सामन्यात 'चिटिंग'? आर. अश्विननंही केली 'चॅटिंग', पण...
9
अमेठीत घडलं 'बदलापूर', आरोपी गंभीर जखमी! पोलिसाची रिव्हॉल्वर हिसकावताना घडली घटना
10
संपादकीय: अभिजात मराठी!
11
"दिवट्या आमदार..."; सुनील टिंगरेंवर शरद पवारांची टीका; अजितदादा म्हणाले, "बदनामीचा प्रयत्न..."
12
"शस्त्र सोडून गांधीवादी विचारानं काम करतोय..."; फुटिरतावादी यासीन मलिकचा कोर्टात दावा
13
शेवटच्या दिवशी अरबाजची 'बिग बॉस'च्या घरात एन्ट्री; धावत येऊन निक्कीला उचललं, बेडरुममध्ये घेऊन गेला अन्...; सदस्यही पाहतच राहिले
14
Pan Cardबद्दल तुम्हाला किती माहितीये? पॅन क्रमांकाचा अर्थ काय? एकात असतं तुमचं आडनाव
15
"खाऊन पिऊन बिल उधार ठेवून आले"; दावोस दौऱ्यात CM शिंदेंची १.५८ कोटींची थकबाकी, कंपनीची नोटीस
16
Taro Card: देवीची कृपा मिळवून देणारा चैतन्यमयी आठवडा; वाचा तुमचे साप्ताहिक टॅरो भविष्य!
17
अजित पवारांच्या भायखळा NCP तालुकाध्यक्षाची हत्या; मुंबईत रात्री घडला थरार 
18
दररोज घसतोय Ola Electricचा शेअर; ₹१०० च्या खाली आला भाव; काय करावं? एक्सपर्ट म्हणाले...
19
‘त्या’ ९ मंत्र्यांना पक्षात पुन्हा प्रवेश मिळणार नाही; शरद पवारांनी घेतला मोठा निर्णय : देशमुख
20
अबूझमाडच्या जंगलात ३० नक्षल्यांचा खात्मा; घातपाताचा डाव उधळून लावला

रेशीम शेतीत यवतमाळ महाराष्ट्रात अव्वल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2018 1:03 AM

१७२५ शेतकऱ्यांची नोंदणी; २ हजार हेक्टरवर होणार तुतीची लागवड

- रुपेश उत्तरवार यवतमाळ : कापसाच्या पिकासाठी प्रसिद्ध असलेल्या यवतमाळ जिल्ह्यात आता रेशीम शेतीचाही प्रयोग यशस्वी होत आहे. शासनाने या जिल्ह्यात ५०० हेक्टरवर तुती लागवडीचे उद्दिष्ट दिलेले असताना २ हजार हेक्टरवर लागवडीसाठी शेतकरी पुढे आले आहेत. अन्य जिल्ह्यात लागवडीचे प्रमाण केवळ १०० ते १५० हेक्टर आहे. त्यामुळे रेशीम शेतीत यवतमाळ अव्वल ठरले आहे.गुलाबी बोंडअळीने राज्यात कपाशीचे कोट्यवधीचे नुकसान होत आहे. त्यामुळे कपाशीला पर्याय म्हणून शेतकºयांनी रेशीम लागवडीचा प्रयोग सुरू केला आहे. दोन हजार हेक्टरवर रेशीम (तुती) लागवडीसाठी शेतकºयांनी अर्ज केले आहे. तर १७२५ शेतकºयांनी आॅनलाईन रजिस्ट्रेशनही केले आहे. ६५० हेक्टरवर लागवड आटोपली आहे. सप्टेंबरपर्यंत उर्वरित क्षेत्रात लागवड होणार आहे.रेशीम विक्रीचे केंद्र हैदराबाद अथवा बंगळुरू या ठिकाणीच आहे. यामुळे रेशीम लागवडीकडे शेतकºयांचा कल कमी आहे. यवतमाळ शहरात हे केंद्र उभे राहिल्यास लागवडीचे क्षेत्र वाढण्याची शक्यता जात असून त्या दृष्टीने हालचाली सुरू झाल्या आहेत. रेशीम कोषाचा दर क्विंटलला ३५ हजार रुपये आहे.एका एकरात दीड क्विंटल उत्पन्न मिळते. वर्षभरात चार वेळा पीक घेता येते. यातून चार ते पाच क्विंटल उत्पन्न मिळते. सध्याच्या दरानुसार हे उत्पन्न दोन लाखांच्या घरात जाते.६५० हेक्टरवर लागवड आटोपली. त्यामुळे अन्य जिल्ह्याच्या तुलनेत यवतमाळ राज्यात अव्वल आहे. यातून शेतकºयांना चांगले उत्पन्न मिळणार आहे.- डॉ. राजेश देशमुख, जिल्हाधिकारी, यवतमाळ.

टॅग्स :Yavatmalयवतमाळ