शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे: वाडिया कॉलेजमध्ये प्राध्यापकाच्या मुलीवर सामुहिक अत्याचार; उप जिल्हाधिकाऱ्याच्या मुलाचा धंगेकरांनी केला उल्लेख
2
"मला लढायचंच...!"; अजितदादांच्या आमदाराची भाजपविरोधात निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची घोषणा
3
IND vs BAN : बांगलादेशचा 'टायगर' जखमी! जबरा फॅनला मारहाण; रुग्णालयात दाखल, नेमकं काय झालं?
4
देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रालयातील दालनाची तोडफोड; अज्ञात महिलेच्या कृत्याने खळबळ
5
KRN Heat Exchanger IPO : ग्रे मार्केटमध्ये 'हा' शेअर सुस्साट.. ₹२२० चा शेअर GMP ₹२७४ वर; तुम्ही केलंय का अप्लाय? 
6
देशाला पुढे घेऊन जाणारा प्रभावशाली नेता कोण? सैफ अली खानने घेतलं 'या' राजकीय व्यक्तीचं नाव
7
इराणी व्यक्तीची माहिती देणाऱ्याला अमेरिकेकडून १६७ कोटींचे बक्षीस, आरोपी कोण? गुन्हा काय?
8
विधानसभेची निवडणूक एका टप्प्यात घ्या, अजित पवार गटाची निवडणूक आयोगाकडे मागणी
9
भयंकर! १०० रुपयांवरून दोन कुटुंबात रक्तरंजित संघर्ष; लाठ्या-काठ्यांनी हल्ला, महिलेचा मृत्यू
10
IND vs BAN : आकाश दीपचा 'आत्मविश्वास'; कॅप्टन रोहितला DRS साठी केलं 'राजी'; मग जे घडलं ते लयच भारी!
11
मोदी सरकारचं कामगारांना मोठं गिफ्ट! महिन्याला मिळतील ₹26000, कसं ते समजून घ्या
12
अरे बापरे! रेल्वेच ट्रॅफिकमध्ये अडकली? कर्नाटकातील व्हिडीओ व्हायरल; रेल्वेने दिले स्पष्टीकरण
13
SL vs NZ : श्रीलंकेची रन मशीन! Kamindu Mendis ला तोड नाय; ८ सामन्यांत ५ शतकं अन् बरंच काही
14
"लादेन समाजामुळे दहशतवादी बनला", जितेंद्र आव्हाडांच्या पत्नी ऋता आव्हाडांचे विधान
15
देशात वाढतेय Credit Card डिफॉल्टर्सची संख्या, पाहा Loan घेतल्यानंतर डिफॉल्ट केल्यास काय होतं नुकसान?
16
Pitru Paksha 2024: केवळ श्राद्धविधी केल्याने पितृदोष संपतो का? शास्त्र काय सांगते जाणून घ्या!
17
अरुणाचल प्रदेशात भारतानं केलं मोठं काम, चीनला झोंबली मिर्ची; सुरू केला थयथयाट!
18
"माझा साखरपुडा काय लग्नही...", अरबाज पटेलचं स्पष्टीकरण; म्हणाला, 'निक्की बाहेर आल्यावर...'
19
अरे देवा! आयकर विभागाने मजुराला पाठवली तब्बल २ कोटींची नोटीस, घाबरुन 'तो' म्हणतो...
20
मुंबईचा 'संकटमोचक' झाला सज्ज! निवडकर्त्यांचा विश्वास सार्थ ठरविल्याचा लाडला आनंद

सरकारविरोधात रस्त्यावर उतरावे लागेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2016 1:43 AM

नोटाबंदीच्या निर्णयाचा प्रचंड त्रास सर्वसामान्य लोकांना सहन करावा लागत आहे. पंतप्रधानांनी मागितलेली ५० दिवसांची मुदत संपली तरी परिस्थिती बदलेली नाही. त्यामुळे जनतेच्या

मुंबई : नोटाबंदीच्या निर्णयाचा प्रचंड त्रास सर्वसामान्य लोकांना सहन करावा लागत आहे. पंतप्रधानांनी मागितलेली ५० दिवसांची मुदत संपली तरी परिस्थिती बदलेली नाही. त्यामुळे जनतेच्या हितासाठी या सरकारविरोधात रस्त्यावर उतरावे लागेल, असे प्रतिपादन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी दिला.टिळक भवन येथे काँग्रेस स्थापना दिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. चव्हाण यांच्या हस्ते ध्वजारोहण करून काँग्रेस पक्षाचा १३२ वा स्थापना दिवस साजरा करण्यात आला. यावेळी महाराष्ट्राचे प्रभारी मोहन प्रकाश, विधानपरिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे, माजी मंत्री कृपाशंकर सिंह, प्रदेश सेवादलाचे अध्यक्ष चंद्रकांत दायमा आदी उपस्थित होते.चव्हाण पुढे म्हणाले, काँग्रेस पक्षाने स्वातंत्र्य मिळवून देण्यापासून देशाच्या प्रगतीची अनेक कामे केली आहेत. मात्र नोटाबंदीच्या निर्णयामुळे नागरिक, महिला, नोकरदार सर्वांचेच हाल सुरु आहेत. शेतकरी आत्महत्यांमध्ये वाढ झाली आहे. नोटाबंदीमुळे शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव नाही. शेतकरी प्रचंड अडचणीत आहे. ग्रामीण अर्थव्यवस्था ठप्प झाली आहे. त्जनता कमालीची त्रस्त आहे. त्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांनी सरकार विरोधातील लढा तीव्र करावा,असे आवाहन खा. चव्हाण यांनी केले. (विशेष प्रतिनिधी)