शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडूच्या उपमुख्यमंत्रीपदी उदयनिधी स्टॅलिन, मंत्रिमंडळात मोठे फेरबदल
2
Team India Announced, IND vs BAN T20 Series: भारताचा संघ जाहीर! बांगलादेशविरूद्ध २ IPL स्टार्स संघात, आणखी एकाचं ३ वर्षाने 'कमबॅक'
3
मेहबूबा मुफ्ती यांनी नसराल्लाहला म्हटलं शहीद; उद्याच्या सर्व निवडणूक सभा केल्या रद्द!
4
"श्रीलंकेतून ३७ तमिळ मच्छिमारांची सुटका करावी", राहुल गांधींचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांना पत्र
5
"सर्व मुस्लिम देशांनी एकत्र येऊन इस्रायलशी लढावं", इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनेई यांचं आवाहन 
6
बांगलादेशी फॅनचा 'पर्दाफाश'! ५ वर्षांसाठी भारतात येण्यावर बंदी येण्याची शक्यता, प्रकरण काय?
7
"रस्त्यावर हरे कृष्ण-हरे राम करताना दिसतील..."; श्रीकृष्ण जन्मभूमीचा उल्लेख करत काय म्हणाले CM योगी?
8
सौंदर्याचा 'सन्मान'... समंथाला मिळाला विशेष पुरस्कार, सोहळ्यातील 'हॉट लूक'वर खिळल्या नजरा
9
"जर मी 3-4 महिने आधी सुटलो असतो तर...", अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
10
अटल सेतूवरील यंत्रणा ITMS प्रणालीसाठी अकार्यक्षम; परिवहन विभागाच्या चाचणीत निष्पन्न
11
जय शाह यांचा ऐतिहासिक निर्णय! IPL खेळणाऱ्यांवर पैशांचा पाऊस; १ फ्रँचायझी १२.६० कोटी देणार
12
अरविंद केजरीवाल कधी मुख्यमंत्री निवासस्थान सोडणार? AAP कडून आली मोठी अपडेट
13
उल्हासनगरमधून शिंदेसेनेच्या राजेंद्र चौधरी यांनी थोपटले दंड; 'मराठी चेहरा' मतदारांना भावणार?
14
“लाडकी बहीण योजनेला स्वार्थी म्हणणे महिलांचा अपमान”; राज ठाकरेंना अजित पवार गटाचे उत्तर
15
'लाडली बेबी योजना' आणणार, गर्भवती महिलांना दरमहा ५००० रुपये देणार, नैना चौटाला यांची घोषणा
16
कृषी पुरस्कारांचे उद्या राज्यपालांच्या हस्ते वितरण होणार, धनंजय मुंडेंची माहिती
17
Women's T20 World Cup : "भारत प्रबळ दावेदार असला तरी...", ऑस्ट्रेलियन खेळाडूचा Team India ला इशारा
18
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका कधी होणार? केंद्रीय आयोगाने पत्रकार परिषदेत दिलं उत्तर
19
आयडीएफनं खात्मा केलेला नसराल्लाह कोण होता? हिजबुल्लाह चीफ बनण्यापासून ते इस्रायलबद्दलच्या द्वेषाची कहाणी!
20
“लाडकी बहीण नाही, लाडकी खुर्ची योजना, तिघे भाऊ लबाड आहेत”; ठाकरे गटाची खोचक टीका

नागपुरात ५० ते ७६ हजार कुटुंबं धान्यापासून वंचित; जिल्ह्याच्या तुलनेत शहरात बिकट स्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2023 8:00 AM

Nagpur News शासन सर्वांना धान्य पुरवठा करीत असल्याचा दावा करीत असले तरी प्रत्यक्षात दर महिन्याला हजारो गरीब कुटुंबं धान्यापासून वंचित राहत असल्याची माहिती आहे. ‘लोकमत’ने माहितीच्या अधिकारात मागितलेल्या माहितीवरून ही धक्कादायक बाब पुढे आली आहे.

रियाज अहमद

नागपूर : शासन सर्वांना धान्य पुरवठा करीत असल्याचा दावा करीत असले तरी प्रत्यक्षात दर महिन्याला हजारो गरीब कुटुंबं धान्यापासून वंचित राहत असल्याची माहिती आहे. ‘लोकमत’ने माहितीच्या अधिकारात मागितलेल्या माहितीवरून ही धक्कादायक बाब पुढे आली आहे.

नागपूर शहर आणि ग्रामीणसह संपूर्ण जिल्ह्यात आठ लाखांहून अधिक कार्ड धारक शासकीय धान्यावर अवलंबून आहेत; परंतु यातूनही ५० ते ७६ हजार कार्डधारक म्हणजे कुटुंब धान्यापासून वंचित राहत आहेत. ‘लोकमत’ला माहितीच्या अधिकारात मिळालेल्या माहितीत १ एप्रिल २०२२ ते ३० मे २०२३ पर्यंतच्या आकडेवारीचा खुलासा झाला आहे. या माहितीत हे स्पष्ट झाले आहे की, ग्रामीणच्या तुलनेत शहरी भागात धान्यापासून वंचित राहणाऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे.

आकडेवारीनुसार शहरी भागात डिसेंबर महिन्यात १३९६२ वगळल्यास प्रत्येक महिन्यात धान्यापासून वंचित झालेल्या कार्ड धारकांची संख्या कमीतकमी २८ हजार १३३ आणि अधिकाधिक ४३ हजार ९७८ आहे. तर ग्रामीण भागात नोव्हेंबरमध्ये ५१५० आणि मार्च २०२३ मध्ये १५७३९ वगळल्यास इतर महिन्यात धान्यापासून वंचित राहिलेल्या कुटुंबांची संख्या कमीतकमी २२ हजार १६४ आणि अधिकाधिक ३२ हजार ५१० असल्याची धक्कादायक माहिती उजेडात आली आहे.

 

.............

टॅग्स :fraudधोकेबाजी