शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
3
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
4
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
5
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
7
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
8
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
9
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
10
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
11
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
12
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
13
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
14
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
15
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
16
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
17
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
18
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
19
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
20
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!

दहावीत ८० टक्के गुण मिळविणाऱ्या मुलीने घेतला गळफास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2022 22:34 IST

Nagpur News दहावीत ८० टक्के गुण घेत उत्तीर्ण झालेल्या अल्पवयीन विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना अंबाझरीतील जयनगरमध्ये घडली.

नागपूर : दहावीत ८० टक्के गुण घेत उत्तीर्ण झालेल्या अल्पवयीन विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना अंबाझरीतील जयनगरमध्ये घडली. संबंधित विद्यार्थिनी अकरावीला प्रवेश घेण्याची तयारी करत होती. सोमवारी ती वडिलांसोबत धरमपेठ येथील ई-सेवा केंद्रात उत्पन्नाचा दाखला काढण्यासाठी गेली होती.

तेथून परतल्यानंतर रामनगर चौकात आल्यानंतर महिमाने वडिलांना ती मैत्रिणीच्या घरी जात असल्याचे सांगितले. वडील बाहेर गेल्यानंतर काही वेळाने महिमा घरी परतली. त्यावेळी घरात कोणीच नव्हते. तिने साडीच्या साहाय्याने गळफास लावून घेतला. दुपारी १.४५ वाजता नातेवाईक परतले असता हा प्रकार उघडकीस आला. यानंतर अंबाझरी पोलिसांना माहिती देण्यात आली. तिच्या आत्महत्येने कुटुंबीय हादरले आहेत. सुसाइड नोट नसल्याने आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. तिचे वडील चित्रकार आहेत तर आई घरकाम करते. दोन लहान भाऊ शालेय विद्यार्थी आहेत. अंबाझरी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.

टॅग्स :Deathमृत्यूStudentविद्यार्थी