शहरं
Join us  
Trending Stories
1
"जयंत पाटलांमध्ये महाराष्ट्र सांभाळण्याची..."; शरद पवारांचे सूचक विधान, नेमकी चर्चा काय?
2
VBA Candidate List 2024: आंबेडकरांनी 30 उमेदवारांची केली घोषणा; आदित्य ठाकरेंविरोधात कोण?
3
"मुख्यमंत्री होण्यासाठी लय उठाबशा काढाव्या लागतात"; जयंत पाटलांची कार्यकर्त्याला तंबी
4
नागपूर : न केलेल्या गुन्ह्यात १९ दिवस गेला कारागृहात अन्...; पोलिसांच्या चुकीची भोगतोय शिक्षा
5
विधानसभा निवडणूक लढणार की नाही? बावनकुळेंचं उमेदवारीबद्दल पहिल्यांदाच भाष्य
6
नागपूर : ‘तुझे राजकारण संपले’ म्हणत काँग्रेस पदाधिकाऱ्यावर जीवघेणा हल्ला
7
श्याम मानव यांच्या कार्यक्रमात भाजप कार्यकर्त्यांचा गोंधळ, नक्की काय घडलं?
8
'ट्रूडोंसोबत माझे थेट संबंध, मीच भारतविरोधी माहिती पुरवली', खालिस्तानी पन्नूचा मोठा खुलासा
9
न्यायदेवतेच्या डोळ्यावरील पट्टी उघडली; आता नवीन मूर्ती समोर आली, काय आहे खास?
10
विधानसभा निवडणूक: महाराष्ट्रातील मतदारांना कधीपर्यंत करता येणार नोंदणी?; जाणून घ्या तारीख
11
झिशान सिद्दिकी सहपोलीस आयुक्तांच्या भेटीला; नेमकी काय चर्चा झाली?
12
"संबधित निशाणी रद्द करून देतो"; जितेंद्र आव्हाडांचा मुख्य निवडणूक आयुक्तांवर गंभीर आरोप
13
भारताशी पंगा, पडला 'महंगा'! स्वपक्षाच्या खासदारानेच मागितला PM जस्टीन ट्रुडोंचा राजीनामा
14
वक्फच्या जमिनीवर बनलीय संसदेची नवी इमारत; मौलाना बदरुद्दीन अजमल यांचा मोठा दावा
15
पवारांसोबत चर्चा सुरू असतानाच स्नेहलता कोल्हेंनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट
16
भयंकर घटना! टँकर पलटला, पेट्रोल गोळा करण्यासाठी लोकांनी केली गर्दी, तेवढ्यात झाला मोठा स्फोट, ९४ जणांचा मृत्यू
17
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुतीला जबर धक्का, जुन्या मित्रपक्षानं सोडली भाजपाची साथ, स्वबळावर लढणार 
18
"...तर त्याच्यावर निश्चित कारवाई होईल"; 'व्होट जिहाद' शब्दाबद्दल ECI ची भूमिका काय?
19
'लाडकी बहीण' सारख्या योजनांसाठी 'महायुती'कडे पैसे कुठून आले? देवेंद्र फडणवीसांनी दिलं उत्तर
20
सहारा वाळवंटात आला महापूर, जिकडे तिकडे पाणीच पाणी, कारण काय?

रात्री शेत राखणीला गेलेल्या इसमाला वाघाने केले ठार

By निशांत वानखेडे | Published: October 16, 2024 4:43 PM

Nagpur : पेंचच्या जमुनिया येथील घटना

नागपूर : मंगळवारी सकाळी वाघाच्या मृत्युची घटना समाेर आल्यानंतर आज वाघाने हल्ला करीत शेतकऱ्याला ठार केल्याची माहिती समाेर आली आहे. रामटेक तालुक्यातील पवनी वनपरिक्षेत्राअंतर्गत टुयापार बिटमध्ये जमुनिया या गावी घडली. हा व्यक्ती मंगळवारी रात्री नेहमीप्रमाणे शेत राखणीला शेतावर गेले हाेते.

सुखराम गुंटू सर्याम (५५) असे मृतक व्यक्तिचे नाव असून टुयापार (जमुनिया) येथील रहिवासी आहेत. बुधवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. मिळालेल्या माहितीनुसार सुखराम सर्याम हे १५ ऑक्टाेबरला नेहमीप्रमाणे सायंकाळी ६ ते ७ वाजताच्या दरम्यान शेत राखणीला गेले हाेते. येथील शेतकरी पुंडलिक इडपाची यांच्या शेताच्या पायवाटेवरून जात असताना जवळच्या शेतात लपलेल्या वाघाने सुखराम सर्याम यांच्यावर हल्ला करून ठार केले असल्याचे सांगण्यात येत आहे. वाघाने त्यांच्या शरीराचे तुकडे केले हाेते. सकाळी शेतकरी शेतावर गेले असताना त्यांना मृतक सर्याम यांचा पाय दिसून आला. धड जवळपास नव्हते. पाहणी केली असत वाघाने फरफटत नेले असलेले त्यांचे धड दूरच्या शेतात आढळून आले. त्यांच्या मृतदेहाचे तुकडे शेतावर विखुरले असल्याचे दिसून आले. ही घटना उघडकीस आल्याने ग्रमास्थांमध्ये दहशत आणि राेषही पसरला आहे.

१० दिवसात दाेघे ठारयाच महिन्याच्या ६ तारखेला बेलदा बिटमधील खानोरा येथील राजकुमार खंडाते यांच्यावरही वाघाने हल्ला करून त्यांना ठार केले होते. अवघ्या १० दिवसांत दुसरी घटना घडल्याने गावकऱ्यांमध्ये दहशत आणि संतापाचे वातावरण आहे. वाघ दररोज माणसांवर व पाळीव प्राण्यांवर हल्ले करत आहेत. पवनी देवलापार परिसरात वाघ व वन्य प्राण्यांच्या हल्ल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून, लोक आपल्या शेतात जाण्यास घाबरत आहेत.

टॅग्स :FarmerशेतकरीNagpur Aakashvaniनागपूर आकाशवाणी केंद्र