शहरं
Join us  
Trending Stories
1
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
2
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
3
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
4
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
5
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
6
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
7
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
8
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
9
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
10
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
11
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
12
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
13
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
14
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
15
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
16
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
17
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
18
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
19
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
20
मायेची फुंकर! ब्रेकअप-स्ट्रेस- रागावर नियंत्रण यासाठी थेरपी देणारी उशी,अनेक दुखण्यांवर औषध

ईव्हीएम हटवा, बॅलेट पेपरने मतदान घ्या; समाज क्रांती आघाडीचा मोर्चा

By सुमेध वाघमार | Updated: December 20, 2023 18:39 IST

विधिमंडळ हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशीही दोन मोर्चांनी धडक दिली.

नागपूर : विधिमंडळ हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशीही दोन मोर्चांनी धडक दिली. समाज क्रांती आघाडी व संभाजी ब्रिगेडने मोर्चा काढून आपल्या मागण्या लावून धरल्या. ईव्हीएम मशीन हटवून बॅलेट पेपरने मतदान घ्या, या मागणीसाठी काढण्यात आलेल्या समाज क्रांती आघाडीच्या मोचार्ने लक्ष वेधले.

समाज क्रांती आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष हंसराज शेंडे यांच्या नेतृत्वात निघालेल्या मोर्चात मोठ्या संख्येत विदभार्तील कार्यकर्ते सहभागी झाले होते. यावेळी जनतेचे प्रश्न मांडण्यात आले. मोर्चात डॉ. गोपाल उपाध्य, बी.जी. पाटील, प्रदीप फुलझेले, दयावान गव्हाणे, आर.आर. पाटील, विजय वानखेडे, सुनील जांभूळकर, सुदाम शेंडे, संजय इंगळे, अशोक वानखेडे, प्रभाकर कासदेकर, अहेमद, सागर बोरकर, धीरज अवताडे, जयराम चिलात्रे, सुनील कासदेकर सहभागी होते.

- या आहेत मागण्या

  • सरकारने निर्णय घेऊन केलेले खासगीकरण रद्द करा, कार्यालयांचे पूर्ववत सार्वजनिकीकरण करा.
  • केसल त्यांना जमीन द्या
  • २०२३ पर्यंतचे सर्व अतिक्रमण नियमित करून मालकी हक्काचे पट्टे द्या.
  • जातीनिहाय जनगणना करा
  • शाळा बंदचे परिपत्रक रद्द करून शिक्षणाचे खासगीकरण थांबवा
  • नोकर भरती करून बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून द्या
  • सैन्य भरती अग्निपथ बंद करून जुनीच सैन्यभरती कायम करा
  • जुनी पेन्शन लागू करा
  • अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट ५० हजार रुपये नुकसान भरपाई द्या. 
टॅग्स :nagpurनागपूरEVM Machineएव्हीएम मशीन