शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
3
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
4
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
5
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
7
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
8
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
9
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
10
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
11
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
12
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
13
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
14
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
15
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
16
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
17
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
18
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
19
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
20
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!

एअर इंडियाची नागपूर-मुंबई रात्रीची विमानसेवा सुरू होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2023 21:37 IST

Nagpur News सात महिन्यांपासून बंद असलेली एअर इंडियाची रात्रीची नागपूर-मुंबई विमानसेवा पुन्हा एकदा सुरू होणार आहे. त्यामुळे एअर इंडियाचे प्रवासी सकाळी मुंबईला पोहोचून रात्रीपर्यंत नागपुरात परत येऊ शकतील. ही सेवा १८ मार्चपासून सुरू होणार आहे.

नागपूर : सात महिन्यांपासून बंद असलेली एअर इंडियाची रात्रीची नागपूर-मुंबई विमानसेवा पुन्हा एकदा सुरू होणार आहे. त्यामुळे एअर इंडियाचे प्रवासी सकाळी मुंबईला पोहोचून रात्रीपर्यंत नागपुरात परत येऊ शकतील. ही सेवा १८ मार्चपासून सुरू होणार आहे.

एआय-६२९ हे विमान रात्री ७:१५ वाजता मुंबईहून रवाना होऊन ८:३५ पर्यंत नागपुरात पोहोचेल आणि एआय-६३० हे विमान नागपुरातून रात्री ९:२० वाजता रवाना होऊन मुंबईला १०:२० वाजता पोहोचेल. कंपनीने या विमानाचे वेळापत्रक जारी केले आहे. त्यानुसार विमानसेवा २५ मार्चपर्यंत दरदिवशी दर्शविण्यात आली आहे. त्यानंतर ही सेवा नियमित होऊ शकते, असे सूत्रांचे मत आहे.

कंपनीकरिता दिल्ली दूर

गेल्या वर्षी एअर इंडियाची दिल्ली विमानसेवा सुरू होती. ही सेवा बंद झाल्यानंतर पुन्हा सुरू झालीच नाही. दिल्ली विमानासह मुंबईचे रात्रीचे विमान बंद केले होते. सध्या केवळ सकाळची मुंबईची विमानसेवा सुरू केली आहे, तर १८ मार्चपासून रात्रीचे उड्डाण सुरू होणार आहे.

टॅग्स :Air Indiaएअर इंडिया