शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
4
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
5
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
6
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
7
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
8
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
9
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
10
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
11
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
12
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
13
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
14
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
15
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
16
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
17
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
18
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

दलित महिला सरकारची लाडकी बहिण नाही का ?

By गणेश हुड | Updated: October 19, 2024 16:35 IST

रश्मी बर्वे यांचा सवाल : सरकारी यंत्रणेचा राज्यकर्त्यांकडून गैरवापर

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : एका दलित महिलेला तिच्या अधिकारापासून वंचित ठेवण्यासाठी मागील दोन वर्षापासून भाजपकडून सत्तेचा गैरवापर केला जात आहे. राज्य सरकारच्या माध्यमातून तिचा छळ केला जात  आहे. दलित महिला सरकारची लाडकी बहिण नाही का  ? असा सवाल जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा रश्मी बर्वे यांनी शनिवारी पत्रपरिषदेत केला. यावेळी जि.प. अध्यक्षा मुक्ता कोकड्डे, उपाध्यक्ष कुंदा राऊत, महिला व बालकल्याण सभापती अवंतिका लेकुरवाळे, शिक्षण सभापती राजकुमार कुसुंबे, नयना धवड आदी उपस्थित होते. 

 जात वैधतेच्या प्रकरणामध्ये क्लीन चिट देणारा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिला असताना या निर्णयाविरोधात सरकारने  निर्णय सर्वोच्च न्यायालत धाव घेतली. परंतु सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारने दाखल केलेली विशेष अनुमती याचिका गुणवत्ताहीन ठरवून फेटाळून लावली.दलित समाजातील एक महिला राजकारणात पुढे येत असल्याने भाजप नेत्यांनी व त्यांच्या सरकार मागील दोन वर्षापासून माझ्या विरोधात कटकारस्थान रचत आहे. माझे जात पडताळी प्रमाणपत्र खोटे  ठरवणे, माझ्या पती विरोधात खोटे गुन्हे दाखल करणे, खासदार पदासाठी उमेदवार म्हणून जाहीर झाल्यानंतर माझी उमेदवारी रद्द करण्यासाठी राज्याची यंत्रणा कामी लावल्याचा आरोप रश्मी बर्वे यांनी केला. 

राज्य माहिती आयुक्तांना अधिकार नसताना त्यांनी माझ्या चौकशीचे आदेश पोलीस खात्याला दिले. त्यानंतर जात वैधता प्रमाणपत्र रद्द केले. हा त्यांना अधिकार नाही. हा अधिकार उच्च न्यायालयाला आहे. असे असतानाही राजकीय दबावाखाली ही कारवाई करण्यात आली. दलित महिला यांची लाडकी बहिण नाही का? असा सवाल बर्वे यांनी केला. सत्ताधाऱ्यांच्या कृतीमुळे संविधान धोक्यात आल्याचा आरोप बर्वे यांनी यावेळी केला.

टॅग्स :nagpurनागपूरPoliticsराजकारण