शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
2
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
3
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
4
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
5
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
7
Pahalgam attack latest: पर्यटकांची हत्या करणाऱ्या तीन दहशतवाद्यांची ओळख पटली, 'या' दहशतवादी संघटनेशी कनेक्शन
8
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान
9
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
10
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
11
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
12
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
13
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
14
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
15
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
16
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'
17
नशीब बलवत्तर! फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; घटनास्थळापासून १५ मिनिटांवर होतं कुटुंब
18
पाकिस्तानी नागरिकांनी ४८ तासांत भारत न सोडल्यास काय कारवाई होणार? असा आहे गुप्तचर यंत्रणांचा ॲक्शन प्लॅन   
19
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
20
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन

कंत्राटी कर्मचारी नियुक्तीच्या निर्णयांना हायकोर्टात आव्हान

By राकेश पांडुरंग घानोडे | Updated: October 18, 2023 16:34 IST

सामाजिक, आर्थिक प्रश्न निर्माण होण्याची भीती व्यक्त

नागपूर : विविध विभागांमधील रिक्त पदे कंत्राटी पद्धतीने भरण्यासाठी राज्य सरकारने ६ सप्टेंबर व ११ ऑक्टोबर २०२३ रोजी जारी केलेल्या निर्णयांविरुद्ध मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. या निर्णयामुळे राज्यात गंभीर सामाजिक व आर्थिक प्रश्न निर्माण होतील, अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे.

सामाजिक कार्यकर्ते जनार्दन मून यांनी ही याचिका दाखल केली आहे. वादग्रस्त निर्णयानुसार, पाटबंधारे, महसूल, कृषी, सामाजिक न्याय, वने, शालेय शिक्षण, आदिवासी विकास, ग्राम विकास, उच्च शिक्षण इत्यादी विभागातील एक लाखावर रिक्त पदे कंत्राटी पद्धतीने भरली जाणार आहेत. कंत्राटाची मुदत पाच वर्षाची राहणार आहे. त्यासाठी नऊ खासगी एजन्सीजची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता राहणार नाही, हे निश्चित आहे. आधी रिक्त पदे भरण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे कठीण स्वरूपाची परीक्षा घेतली जात होती. विद्यार्थी परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी वर्षानुवर्षे परिश्रम घेत होते. त्यामुळे गुणवत्ता असलेल्या विद्यार्थ्यांनाच नोकरी मिळत होती. सरकारच्या वादग्रस्त निर्णयामुळे या सर्व विद्यार्थ्यांच्या अधिकाराचे हनन झाले, असे याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे. याचिकाकर्त्यातर्फे ॲड. अश्विन इंगोले बाजू मांडणार आहेत.

टॅग्स :Courtन्यायालयHigh Courtउच्च न्यायालयMumbai High Court Nagpur Benchमुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ