शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
2
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
3
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
4
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
5
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
7
Pahalgam attack latest: पर्यटकांची हत्या करणाऱ्या तीन दहशतवाद्यांची ओळख पटली, 'या' दहशतवादी संघटनेशी कनेक्शन
8
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान
9
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
10
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
11
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
12
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
13
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
14
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
15
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
16
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'
17
नशीब बलवत्तर! फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; घटनास्थळापासून १५ मिनिटांवर होतं कुटुंब
18
पाकिस्तानी नागरिकांनी ४८ तासांत भारत न सोडल्यास काय कारवाई होणार? असा आहे गुप्तचर यंत्रणांचा ॲक्शन प्लॅन   
19
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
20
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन

सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी नागपुरातून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ऐकले जगन्नाथ रथ यात्रा प्रकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2020 19:08 IST

सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी सोमवारी दुपारी ओडिशातील जगन्नाथ रथ यात्रा प्रकरण नागपुरातूनच ऐकले.

ठळक मुद्देउन्हाळी सुट्यांमुळे आले आहेत घरी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सर्वोच्च न्यायालयाच्या उन्हाळी सुट्या सुरू असल्यामुळे सरन्यायाधीश शरद बोबडे नागपूर येथील त्यांच्या घरी आले आहेत. त्यामुळे त्यांनी सोमवारी दुपारी ओडिशातील जगन्नाथ रथ यात्रा प्रकरण नागपुरातूनच ऐकले. या प्रकरणावर सरन्यायाधीश शरद बोबडे, न्या. दिनेश माहेश्वरी व न्या. ए. एस. बोपन्ना यांच्या न्यायपीठापुढे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी झाली.नागरिकांच्या सुविधेकरिता नागपुरात सर्वोच्च न्यायालयाचे खंडपीठ स्थापन करण्यात यावे अशी मागणी गेल्या अनेक वर्षापासून केली जात आहे. ती मागणी अद्याप पूर्ण झाली नाही, पण सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्यामुळे नागपूर भूमीला सर्वोच्च न्यायालयातील प्रकरणावरील सुनावणीचा स्पर्श झाला. नागपूरातील हा पहिलाच प्रसंग आहे. नागपूरच्या सुवर्ण इतिहासात त्याची नोंद करावी लागणार आहे.वरिष्ठ वकील जुगलकिशोर गिल्डा यांनी याविषयी ‘लोकमत’शी बोलताना नागपूरकरिता ही महत्वपूर्ण घटना असल्याचे मत व्यक्त केले. देशाच्या हृदयस्थळी असलेल्या नागपुरात सर्वोच्च न्यायालयाचे खंडपीठ स्थापन व्हावे अशी नागरिकांची भावना आहे. या परिस्थितीत सर्वोच्च न्यायालयातील प्रकरण नागपुरातून ऐकले गेल्यामुळे नागरिकांना आत्मिक समाधान मिळाले आहे असे त्यांनी सांगितले.

 

टॅग्स :Jagannath Rath Yatraजगन्नाथ यात्रा