शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

नागपुरात काँग्रेसच्या जनता दरबारात महापालिकेवर रोष 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2020 00:30 IST

शहरात आपला जनसंपर्क वाढवण्याच्या उद्देशाने काँग्रेसने दर शनिवारी जनता दरबार आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. याप्रकारच्या पहिल्या जनता दरबारात मनपाशी संबंधित मुद्दे विशेषत्वाने दिसून आले.

ठळक मुद्देविकास ठाकरे यांनी ऐकून घेतल्या समस्या 

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहरात आपला जनसंपर्क वाढवण्याच्या उद्देशाने काँग्रेसने दर शनिवारी जनता दरबार आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. याप्रकारच्या पहिल्या जनता दरबारात मनपाशी संबंधित मुद्दे विशेषत्वाने दिसून आले. महापालिकेतील कामांवर नागरिकांचा विशेष रोष होता. पक्षाचे शहराध्यक्ष आ. विकास ठाकरे यांनी सर्व नागिरकांच्या समस्या ऐकून घेत त्या समस्या सोडविण्यासाठी ठोस पाऊल उचलण्याचे आश्वासन दिले.देवडिया काँग्रेस भवन येथे आयोजित जनता दरबारात नागरिकांनी आपल्या समस्या विशद केल्या. पंतप्रधान घरकूल योजनेचा लाभ मिळत नसल्याची तक्रार केली. अतिक्रमण विरोधी कारवाई, वीज व पाणीपुरवठ्याबाबतही लोकांच्या तक्रारी होत्या. सिमेंट रस्त्यांची कामे व रस्त्यांच्या दयनीय अवस्थेबाबत नागरिकांमध्ये असंतोष दिसून आला. आ. ठाकरे यांनी यावेळी अधिकाऱ्यांना फोन करून समस्या तातडीने सोडवण्याचे निर्देश दिले. यावेळी व्यवस्थापन कार्यसमितीचे पदाधिकारी गजराज हटेवार, प्रा. दिनेश बानाबाकोडे, संदेश सिंगलकर, वीणा बेलगे, प्रा. हरीश खंडाईत, दयाल जसनानी, जॉन थॉमस, प्रा. अनिल शर्मा, महेश श्रीवास, राजेश कुंभलकर, रवी गाडगे पाटील, सुनील दहीकर, स्नेहल दहीकर यांच्यासह डॉ. मनोहर तांबुलकर, चंद्रकांत हिंगे, अशोक निखाडे, गोपाल पट्टम, सुनिता ढोले, प्रशांत आस्कर, अ‍ॅड. अक्षय समर्थ, विश्वेश्वर अहिरकर, देवेंद्र रोटेले, अंजुम कयूम, निर्मला बोरकर, बाळू सातपुते, गोपाल बॅनर्जी, प्रशांत पाटील, हफीज पठाण, बालू शेख, पिंटू तिवारी, विनोद शिंगणे आदी उपस्थित होते.

टॅग्स :congressकाँग्रेसVikas Thakreविकास ठाकरे