शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

विदर्भात दोन महिन्यानंतर मृत्यूसंख्येत घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2020 21:12 IST

Death by Corona Virus decline, Vidarbha News विदर्भातही आता कोरोनाचा जोर कमी होऊ लागला आहे. बाधितांसोबतच मृतांची संख्या अर्ध्याहून कमी झाली आहे.

ठळक मुद्दे३१ मृत्यू व १२५२ रुग्णांची नोंद : रुग्णसंख्या १,६६,४७४ तर मृतांची संख्या ४,४७८

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : विदर्भातही आता कोरोनाचा जोर कमी होऊ लागला आहे. बाधितांसोबतच मृतांची संख्या अर्ध्याहून कमी झाली आहे. विशेष म्हणजे, १५ ऑगस्ट रोजी ३१ मृत्यूची नोंद होती. त्यानंतर दोन महिन्यानंतर मृतांची संख्या ३१ वर आली आहे. आज १,२५२ रुग्णांची भर पडली. बाधितांची एकूण संख्या १,६६,४७४ झाली असून मृतांची संख्या ४,४७८ पोहचली आहे.नागपूर जिल्ह्यात गेल्या दोन आठवड्यांपासून नव्या रुग्णांच्या तुलनेत बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली आहे. शिवाय मृतांचे आकडेही कमी होऊ लागले आहेत. शनिवारी ६२७ रुग्ण पॉझिटिव्ह आले असून १७ रुग्णांचे मृत्यू झाले. रुग्णांची एकूण संख्या ८६,०९० झाली तर मृतांची संख्या २,७६७ वर पोहचली. चंद्रपूर जिल्ह्यात मात्र रुग्णसंख्या कमी होण्याचे नाव घेत नसल्याचे दिसून येत आहे. आज १२६ रुग्णांची भर पडली तर एका रुग्णाचा बळी गेला. रुग्णसंख्या ११,८९० तर मृतांची संख्या १८१ झाली आहे. अमरावती जिल्ह्यात ११३ रुग्ण पॉझिटिव्ह आले. रुग्णसंख्या १४,८२५ झाली. एका रुग्णाचा मृत्यूने मृतांची संख्या ३२७ वर गेली. भंडारा जिल्ह्यात ९५ रुग्ण व चार रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. रुग्णसंख्या ६,६८५ तर मृतांची संख्या १५९ झाली. गोंदिया जिल्ह्यात ६३ रुग्णांची नोंद व एका रुग्णाचा मृत्यू झाला. बुलडााणा जिल्ह्यात ५६ रुग्ण व एकाचा बळी गेला. वाशिम जिल्ह्यात ३१ रुग्णांची भर पडली. वर्धा जिल्ह्यात ७४ रुग्ण पाच रुग्णांचे बळी गेले. अकोला जिल्ह्यात २० रुग्ण पॉझिटिव्ह आले तर एका रुग्णाचा मृत्यू झाला. यवतमाळ जिल्ह्यात ३७ रुग्णांची नोंद झाली.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याDeathमृत्यूVidarbhaविदर्भ