शहरं
Join us  
Trending Stories
1
वडीगोद्री ते जालना मार्गावर बस - टेम्पोचा भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू, १७ जखमी
2
शिवसेना-भाजपा वाद संपेना; आमदार योगेश कदमांविरोधात भाजपा पदाधिकारी संतापले
3
जुना अनुभव फार डेंजर, बॅकअप प्लॅन तयार ठेवलाय; अपक्ष आमदाराचा महायुतीला सूचक इशारा
4
Post Office ची सुपरहिट स्कीम! ५ वर्षांपर्यंत दर महिन्याला मिळतील ₹९,२५०; पाहा स्कीमचे फायदे
5
आमदार आदित्य ठाकरेंना निमंत्रण; मनसेच्या 'व्हिजन वरळी'त काका-पुतणे एकत्र येणार?
6
iPhone 16 ची भारतात विक्री सुरू होताच खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड; मुंबई, दिल्लीत लागल्या रांगा  
7
ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच; मुंबईतल्या 'या' ६ जागांवर दोन्ही पक्षांचा दावा
8
मारु का सोडू? संभ्रमात पडल्यामुळं फसला जड्डू! शतकासह 'द्विशतकी' डावही हुकला
9
Aadhaar मध्ये केवळ एकदा करू शकता 'हा' बदल; अनावधानानेही करू नका 'ही' चूक; पुन्हा संधी मिळणार नाही
10
मंगळवारी ठरणार फॉर्म्युला, अमित शाह यांच्या उपस्थितीत ठरणार महायुतीचे जागावाटप
11
उर्वशी रौतेला क्रिकेटर ऋषभ पंतला करतेय डेट? अभिनेत्री म्हणाली...
12
ही तर कमालच! १ लाखांचे झाले १ कोटी रुपये, मद्य तयार करणाऱ्या कंपनीकडून गुंतवणूकदारांवर पैशांचा पाऊस
13
२,६०० पदे कंत्राटी पद्धतीने भरणार; ‘जीआर’चा शासनालाच पडला विसर
14
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२४; नवीन कार्यारंभ करायला आजचा दिवस अनुकूल
15
आघाडी अन् युती कोणाच्या पथ्यावर? काँग्रेस ८२ पार गेली नाही; वेगळे लढल्यावर भाजपला यश
16
राज्यात ‘परिवर्तन महाशक्ती’ तिसरी आघाडी; राजू शेट्टी, संभाजीराजे, बच्चू कडू यांचा पुढाकार; २६ सप्टेंबरला मेळावा
17
आपल्यालाही मिळणार गुडन्यूज? अमेरिकेत अडीच वर्षांनी झाली व्याजदरांत कपात, आता नजर आरबीआयवर
18
एनपीएस : लाभार्थ्यांत महाराष्ट्र, यूपी आघाडीवर; संख्येत सातत्याने वाढ : २०२३ मध्ये एक कोटी ७३ लाख संख्या
19
तिरुपतीच्या लाडूत प्राण्याची चरबी? आरोपावरून वादळ; प्रयोगशाळेच्या अहवालावरुन मुख्यमंत्री नायडू व वायएसआरसीपीची एकमेकांवर टीका
20
Pitru Paksha 2024: दक्षिण दिशेला फक्त श्राद्ध विधी केले जातात, अन्य शुभ कार्य नाही; का ते जाणून घ्या!

काम करा नाही तर घरी बसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2017 2:03 AM

थकीत मालमत्ता आणि पाणीकर असणाऱ्या ग्राहकांसाठी महापालिकेने अभय योजना आणली आहे.

अभय योजनेत १०० टक्के करवसुलीचे लक्ष्य : आयुक्तांचा कर्मचाऱ्यांना इशारा लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : थकीत मालमत्ता आणि पाणीकर असणाऱ्या ग्राहकांसाठी महापालिकेने अभय योजना आणली आहे. ती केवळ ग्राहकांसाठीच नाही तर यात महापालिकेचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची परीक्षा होणार आहे. केवळ आठ तास कामाची मानसिकता सोडा, कर वसुलीसाठी २४ तास काम करा. या योजनेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या कामाचे मूल्यांक न करण्यात येईल. काम करा नाही तर घरी बसा अशी भूमिका महापालिका प्रशासनाची राहणार आहे, असा इशारा अश्विन मुद्गल यांनी सोमवारी महापालिकेच्या मंगळवारी झोन येथे आयोजित बैठकीत दिला. थकबाकीदारांसाठी १७ जुलै ते ७ आॅगस्टदरम्यान अभय योजना राबविली जात आहे. मागील पाच दिवसांपासून स्थायी समिती सभापती संदीप जाधव, अश्विन मुद्गल आणि जलप्रदाय समितीचे सभापती राजेश घोडपागे हे झोननिहाय बैठका घेत आहेत. या योजनेच्या माध्यमातून १०० टक्के करवसुली करण्यासाठी प्रयत्न करीत आहते. सोमवारी आसीनगर आणि मंगळवारी झोन येथे बैठक घेण्यात आली. योजनेचा कालावधी मोठा आहे. जे करदाते एकाच दिवशी पूर्ण रक्कम भरू शकत नसेल तर दररोज टप्प्याटप्प्यात रक्कम भरता येईल. या सवलतीचा लाभ घेऊन आपली पाटी कोरी करा, असे आवाहन संदीप जाधव यांनी केले. शहरातील मालमत्तांचे सर्वेक्षण करणाऱ्या सायबर टेक कंपनीबद्दल अनेक तक्रारी प्राप्त झाल्याने कंपनीच्या अधिकाऱ्यांना त्यांनी खडसावले. यापुढे तक्रारी आल्या तर कंत्राटाबाबत पुनर्विचार करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला. यावेळी झोन सभापती सुषमा चौधरी, भाग्यश्री कानतोडे, नगरसेविक संगीता गिऱ्हे, अर्चना पाठक, रश्मी धुर्वे, संजय बुरेवार, नरेंद्र वालदे, सुनील अग्रवाल, राजेश घोडपागे, नेहा निकोसे, भावना लोणारे, दिनेश यादव, मनोज सांगोळे, कार्यकारी अभियंता (जलप्रदाय) संजय गायकवाड, सहायक आयुक्त मिलिंद मेश्राम, झोनचे सहायक आयुक्त हरीश राऊत, सहायक अधीक्षक महेंद्र जनबंधू आदी उपस्थित होते.