शहरं
Join us  
Trending Stories
1
सलग दोन स्फोटांनंतर लेबनान 'सावधान'! आता विमान प्रवासात पेजर, वॉकी-टॉकीवर बंदी
2
VIDEO: क्रिकेट मॅचमध्ये तुफान राडा! खेळाडूंमध्ये हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी झाली तुडवातुडवी
3
"हिंदूंसोबत विश्वासघात, देव..."; तिरुपतीच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी प्रकरणावरून भाजपची प्रतिक्रिया
4
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विदर्भातील स्वागतासाठी भाजपाची जय्यत तयारी, तर काँग्रेसचे १० सवाल
5
सातारा: अल्पवयीन मुलाचा ४ वर्षीय मुलीवर अत्याचार; घराच्या टेरेसवर घडला किळसवाणा प्रकार
6
हातात खराटा अन् स्वच्छतेचा मंत्र... नागपुरात रेल्वे व्यवस्थापकांनी केली स्थानकावर साफसफाई
7
"इस्रायलने लेबनानमध्ये नरसंहार केला, आता परिणाम भोगा"; हिज्बुल्ला प्रमुखाचा इशारा
8
रशियासोबतची मैत्री तोडण्याचं कटकारस्थान...! युक्रेनला शस्त्रास्त्र पुरवल्याची खोटी बातमी पसरवली; भारतानं सुनावलं
9
तिरुपती मंदिराच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी? चंद्राबाबूंनी दिला लॅब रिपोर्टचा हवाला, झाली अशी पुष्टी
10
महायुतीतील ८० टक्के जागावाटप निश्चित, भाजपची १६० च्या जवळपास जागा लढविण्याची भूमिका
11
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे काँग्रेसमध्ये सामील; विधानसभा निवडणूक लढवणार?
12
"लाडकी बहीण' योजनेच्या पैशांचा परिणाम थोडाफार होईल, पण..."; शरद पवारांचे सूचक विधान
13
विरोधी पक्ष राज्याची बदनामी करतायत, लोकसभेतही खोटं बोलून मतं मिळवली, मुख्यमंत्री शिंदे बसरले 
14
अश्विन मार रहा है! चेन्नईच्या चेपॉकवर लोकल बॉय R Ashwinची सेंच्युरी; जड्डूच्या साथीनं रचला नवा इतिहास
15
“...तर आम्ही सर्व २८८ जागांवर लढू, गप्प बसणार नाही”; ठाकरे गटाने काँग्रेसला बजावले
16
"जोपर्यंत अशा महिला आहेत तोपर्यंत...", ग्राहकावर आरोप करत डिलिव्हरी बॉयची मृत्यूला मिठी
17
IREDA बद्दल केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय, DIPAM ने दिली मंजूरी; शेअर तेजीत
18
CM शिंदेंसमोरच अजित पवारांनी गायकवाडांचे टोचले कान; म्हणाले, "वाचाळवीरांनी..."
19
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: साडेसाती कशी येते? ‘शनी’ला आहे एक विशेषाधिकार; पाहा, प्रभावी मंत्र अन् उपाय
20
शाळा-कॉलेजांमध्ये मोबाईल फोन आणण्यावर पूर्ण बंदी; 'या' देशातील सत्ताधाऱ्यांचा नवा आदेश

कंत्राटदारांच्या मनमानीमुळे बोअरवेलची कामे बंद

By admin | Published: April 08, 2015 2:41 AM

जिल्ह्यातील टंचाईग्रस्त गावातील पाणीसमस्या दूर व्हावी,यासाठी उन्हाळ्याच्या दिवसात बोअरवेलची कामे मोठ्या प्रमाणात केली जातात.

नागपूर : जिल्ह्यातील टंचाईग्रस्त गावातील पाणीसमस्या दूर व्हावी,यासाठी उन्हाळ्याच्या दिवसात बोअरवेलची कामे मोठ्या प्रमाणात केली जातात. ती तातडीने होण्याची गरजही असते. परंतु जिल्हा परिषदेतील कंत्राटदारांच्या मनमानीमुळे वर्षभरापासून बोअरवलेची कामे बंद आहेत. पाणीपुरवठा विभागाने यावर तातडीने निर्णय न घेतल्यास जिल्ह्यातील अनेक गावात पाण्याचा प्रश्न तापण्याची शक्यता वर्तवली जात आहे. टंचाई निवारण आराखड्यात बोअरवलेची कामे प्रस्तावित केली जातात. तसेच ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्र उपकेंद्र, शाळा आदी ठिकाणी बोअरवेलच्या माध्यमातून पाण्याची सुविधा केली जाते. गेल्या वर्षात जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केद्र व उपकेंद्रात २२० बोअरवेलची कामे मंजूर आहेत. परंतु वर्षभपासून ती प्रलंबित असून यासाठी तरतूद करण्यात आलेला निधी अखर्चित आहे. मुख्यकार्यकारी अधिकारी शिवाजी जोंधळे यांनी बोअरवेलची कामे न करणाऱ्या कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकण्याचा इशारा दिला आहे. परंतु पदाधिकारी मात्र कंत्राटदारांना पाठीशी घालत असल्याचे चित्र आहे. (प्रतिनिधी)