शहरं
Join us  
Trending Stories
1
अरुण गवळीची मुलगी गीता गवळी ठाकरे गटाच्या संपर्कात; लवकरच मशाल हाती घेणार?
2
वैवाहीक बलात्कार गुन्हा नाही तर सामाजिक समस्या; सुप्रीम कोर्टात केंद्र सरकारची स्पष्टोक्ती
3
रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरला, ‘फादर ऑफ ऑल बॉम्ब’ चा वापर केल्याचा दावा! बघा धडकी भरवणारा VIDEO
4
Rohit Pawar Rohit Sharma, Viral VIDEO: रोहित पवार म्हणाले- "हमको और एक वर्ल्ड कप चाहिए", मग रोहित शर्माने काय केलं?
5
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना खूशखबर, ५ तारखेला खात्यात जमा होणार ४ हजार रुपये
6
"जरांगेंनी पाडापाडीचं राजकारण करण्यापेक्षा उमेदवारांना निवडून आणावं’’,संभाजीराजेंचा सल्ला
7
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ठाणे दौरा, शहरातील वाहतुकीमध्ये बदल
8
"आधी स्वतःची परिस्थिती पाहा..." धार्मिक स्वातंत्र्याबाबत अमेरिकेच्या टीकेवर भारताचा पलटवार
9
इराणमध्ये विषारी दारू प्यायल्यानं २६ जणांचा मृत्यू, १०० हून अधिक जण रुग्णालयात दाखल
10
"त्याचा लहान भाऊ म्हणून...", छोटा पुढारीने सूरज चव्हाणबाबतीत दिला मोठा शब्द
11
महाराष्ट्रातील क्रीडारत्नांचा सन्मान! अविनाश साबळेला शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार, प्रदीप गंधेंना 'जीवन गौरव'
12
इस्रायलचे गाझावर भीषण हवाई हल्ले; हमास प्रमुख रावी मुश्ताहा याच्यासह तीन टॉप कमांडर ठार
13
त्वेशा जैनने पटकावली दोन रौप्यपदकं! राज्य बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत केली चमकदार कामगिरी
14
"राहुल गांधींनी काँग्रेसमध्येही ड्रग्सचा धंदा सुरू केलाय का?"; अनुराग ठाकूर यांचा खोचक सवाल
15
Rohit Sharma लिलावात आल्यास RCB ने संधी सोडू नये; दिग्गजाचं मोठं विधान, हिटमॅनलाही सल्ला
16
Gunratna Sadavarte : गुणरत्न सदावर्ते विधानसभेच्या रिंगणात, आदित्य ठाकरेंविरोधात निवडणूक लढणार!
17
“अक्षय शिंदेच्या बेड्या का काढल्या, फॉरेन्सिक रिपोर्टचे काय?”; हायकोर्टाचे प्रश्नांवर प्रश्न
18
Womens T20 World Cup 2024 : ती एकटी पडली; बांगलादेश संघाची विजयी सलामी!
19
“...तर ती देवेंद्र फडणवीसांच्या कारकिर्दीतील मोठी चूक असेल”; मनोज जरांगेंचा पुन्हा इशारा
20
Womens T20 World Cup: 'ब्लॅक बेल्ट' आहे हिजाब घालून मैदानात उतरलेली ही महिला क्रिकेटर

१९३० पासून योजनाबद्ध पद्धतीने मुस्लिमांची संख्या वाढविण्याचे प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2021 4:07 AM

लोकमत न्यूज नेटवर्क गुवाहाटी : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी पाकिस्तानवर परत एकदा प्रहार केला आहे. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

गुवाहाटी : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी पाकिस्तानवर परत एकदा प्रहार केला आहे. भारतातील जास्तीत जास्त भाग पाकिस्तानमध्ये जावा यासाठी १९३० पासूनच योजनाबद्ध पद्धतीने मुस्लिमांची संख्या वाढविण्याचे प्रयत्न करण्यात आले. स्वत:चे वर्चस्व निर्माण करून सिंध, पंजाब, आसाम, बंगालमध्ये पाकिस्तान स्थापन करण्याची योजना होती. मात्र ही योजना पूर्णत: यशस्वी होऊ शकली नाही, असे प्रतिपादन त्यांनी केले.

पाकिस्तानला आसाम त्यांना मिळाला नाही. पंजाब, बंगाल त्यांना अर्धाच मिळाला. शिवाय मधला कॉरिडॉर त्यांना मिळाला नाही. मागून जे मिळाले ते मिळाले, आता बाकीचे कसे घ्यायचे यावर पाकिस्तानचा विचार सुरू झाला. अनेक पीडित शरणार्थी म्हणून भारतात यायचे. मुस्लिमांची संख्या वाढविण्यासाठी तिकडून इकडे येणाऱ्यांना सहकार्य करण्यात येत होते व आजदेखील होते. जास्तीत जास्त भूभागावर मुस्लिमांची संख्या वाढेल व तेथे पाकिस्तानसारखेच सगळे काही होईल. जे आमच्यापासून वेगळे आहेत ते आमच्या दयेवर तेथे राहतील, असा त्यांचा मानस आहे. पाकिस्तानमध्ये हेच होत आहे व अगोदरच्या पूर्व पाकिस्तानमध्ये (आताचा बांगलादेश) हेच प्रयत्न झाले, असे सरसंघचालक म्हणाले.