शहरं
Join us  
Trending Stories
1
Mamata Banerjee : "बंगालमध्ये पुरामुळे विध्वंस, अनेक जिल्हे बुडाले"; ममता बॅनर्जींनी मोदींना लिहिलं पत्र, मागितली मदत
2
'...तर आज काश्मीर पाकिस्तानचा भाग असता', मेहबुबा मुफ्ती यांच्या वक्तव्याने नवा वाद
3
"त्यांच्या तोंडांनाही टाळं लागलंय", PM मोदींनी महाविकास आघाडीवर चढवला हल्ला
4
कसे तयार केले जातात तिरुपतीचे लाडू? 300 वर्षांत 6 वेळा बदलली रेसिपी, वर्षाला होते 500 कोटींची कमाई!
5
मराठा तेवढाच मिळवावा, ओबीसी संपवावा असं मुख्यमंत्र्यांचं धोरण; लक्ष्मण हाकेंचा आरोप
6
कोण आहेत न्यायाधीश श्रीशानंद? ज्यांनी मुस्लीम परिसराचा उल्लेख केला पाकिस्तान
7
"माझा तरुण मुलगा गेला, आरोपीला जामीन मिळाला, हा कोणता कायदा?"; आईने फोडला टाहो
8
पितृपक्षात संकष्टी चतुर्थी: ‘असे’ करा व्रत, गणपती होईल प्रसन्न; पाहा, चंद्रोदय वेळ, मान्यता
9
अब तक ४००! फिरकीच्या बालेकिल्ल्यात बुमराहचा कल्ला; ३ विकेट्स घेताच गाठला मैलाचा पल्ला
10
घडलं असं काही की डिलिव्हरी बॉयने आयुष्यच संपवले; 'सुसाईड नोट'मुळे फुटली वाचा
11
काँग्रेसच्या जागा आमच्यामुळे वाढल्या; राऊतांनी दाखविला हातचा आरसा, दोन्ही पक्षांत तणाव वाढणार
12
IPL 2025 : राहुल द्रविडच्या टीममध्ये त्याच्या मित्राची एन्ट्री; राजस्थानच्या फ्रँचायझीचा मोठा निर्णय
13
'जोरात शॉट्स मारुन काचा फोडायचा अन्..';अशोक सराफ 'या' दिग्गजासोबत खेळायचे गल्ली क्रिकेट
14
पितृपक्ष: कालसर्प योगाचे चंद्राला ग्रहण, ८ राशींना शुभ काळ; पद-पैसा वाढ, अपार सुख-समृद्धी!
15
मुस्लीम परिसराचा हायकोर्ट न्यायाधीशांकडून मिनी पाकिस्तान उल्लेख; SC नं घेतली दखल
16
LLC 2024 : दिग्गज क्रिकेटपटू पुन्हा मैदानात! शिखर धवन-रैनाचे संघ भिडणार; जाणून घ्या सर्वकाही
17
HAL Stocks: हिंदुस्तान एअरोनॉटिक्स लवकरच बनणार 'महारत्न' कंपनी; आताही गुंतवणूक करून होणार का कमाई?
18
कोणत्याही हमीशिवाय ३ लाखांपर्यंत कर्ज... काय आहे पीएम विश्वकर्मा योजना? कुणाला मिळतो लाभ?
19
स्वप्नात मृतदेह दिसला अन् खेडमध्ये प्रत्यक्ष जंगलात सापडला; कोकणात रहस्यमय गूढ काय?
20
Pitru Paksha 2024: पितृपक्षात 'या' पाच ठिकाणी ठेवा दिवा; पितृकृपेबरोबरच होईल लक्ष्मीकृपा!

प्रत्येकाने पर्यावरण संवर्धनासाठी हातभार लावावा

By दयानंद पाईकराव | Published: June 05, 2024 3:58 PM

प्रधान मुख्य वनसंरक्षकांचे आवाहन : जपानी गार्डनमध्ये जागतिक पर्यावरण दिन

दयानंद पाईकराव/नागपूर

नागपूर : जागतिक तापमान वाढ, हवामानातील बदल, वाढते वाळवंटीकरण या समस्या गंभीर होत चालल्या असून प्रत्येकाने पर्यावरण संवर्धनासाठी हातभार लावणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन प्रधान मुख्य वनसंरक्षक शैलेश टेंभुर्णीकर यांनी केले.

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वन विभागाच्या वतीने सेमिनरी हिल्स येथील जपानी गार्डनमध्ये आयोजित वृक्षारोपण कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाला प्रधान मुख्य वनसंरक्षक (उत्पादन व व्यवस्थापन) श्रीनिवास राव, अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक तथा केंद्रस्थ अधिकारी नरेश झुरमुरे, अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक (अर्थसंकल्प, नियोजन व विकास) पी. कल्याणकुमार, वनसंरक्षक श्री लक्ष्मी, उपवनसंरक्षक भरतसिंह हाडा यांची प्रमुख उपस्थिती होती. संयुक्त राष्ट्रसंघाच्या कार्यक्रमांतर्गत १९७३ पासून १५० पेक्षा अधिक देशात जागतिक पर्यावरण दिन ५ जूनला साजरा करण्यात येतो.

यानिमित्त वनविभागाच्या वतीने पर्यावरणाशी संबंधीत संस्था, इतर विभागाच्या सहकार्याने क्षेत्रीय व जिल्हास्तरावर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. प्रधान मुख्य वनसंरक्षक तथा वनबल प्रमुख शैलेश टेंभुर्णीकर यांनी सर्वांना जागतिक पर्यावरण दिनाच्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्य बांबू विकास मंडळ, महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळ, नागपूर वनविभाग, मानद वन्यजीव रक्षक तसेच पर्यावरणाशी संबंधीत काम करणाºया अशासकीय संस्थांचे सहकार्य लाभले. 

टॅग्स :World Environment DayWorld Environment Daypollutionप्रदूषणEarthपृथ्वीnagpurनागपूर