शहरं
Join us  
Trending Stories
1
अखिलेश यादवांचा 'मविआ'ला इशारा, म्हणाले, "आम्हाला आघाडीत घेतलं नाही, तर..."
2
शिवडीतील नाराजीनाट्य संपलं; अजय चौधरी आणि सुधीर साळवी आले एकत्र
3
किशोर जोरगेवार यांचा अखेर भाजपामध्ये प्रवेश, विरोध करणाऱ्या सुधीर मुनगंटीवार यांनीच केलं स्वागत
4
जयश्री थोरात यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य, विखे समर्थक वसंतराव देशमुख यांना पुण्यातून घेतले ताब्यात
5
अजित पवार गटाची तिसरी यादी जाहीर; निलेश लंकेंच्या पत्नीविरोधातील उमेदवार ठरला
6
"काँग्रेसने १०० जागा लढवल्या तर आम्हाला...’’, संजय राऊत यांनी स्पष्टच सांगिलतं
7
"देश अक्षम्य रेल्वे मंत्र्यांच्या हाताखाली"; वांद्रे टर्मिनसवरील चेंगराचेंगरीनंतर मविआ नेत्यांचा संताप
8
चैतन्याचा उत्सव… दीपावलीचे दिवस आणि मुहूर्त जाणून घ्या...
9
मुंबईतील वांद्रे टर्मिनसवर चेंगराचेंगरी, ९ जण जखमी, दोघांची प्रकृती चिंताजनक
10
‘काहीच उरत नाही’, हीच गरिबांची कहाणी; राहुल गांधींनी शेअर केला व्हिडीओ
11
जुन्नर विधानसभेसाठी समन्वय साधण्याचा प्रयत्न केला, पण एका व्यक्तीमुळे...; अतुल बेनकेंचा कोल्हेंवर आरोप
12
वसंतराव देशमुखांच्या अटकेसाठी पोलीस ठाण्यासमोर आठ तास आंदोलन; जयश्री थोरातांवर गुन्हा दाखल
13
अमित ठाकरेंना भाजपकडून समर्थन; सदा सरवणकर कार्यकर्त्यांना म्हणाले, "वाटेल त्या परिस्थितीत..."
14
काँग्रेसचा उमेदवार जाहीर होताच कोल्हापुरात राडा, कार्यालयावर दगडफेक, भिंतीवर लिहिलं चव्हाण पॅटर्न
15
लाेकशाही, न्यायासाठी लढणे हाच माझ्या जीवनाचा पाया : प्रियांका गांधी
16
बीडमधून संदीप क्षीरसागर, फलटणमधून दीपक चव्हाण; शरद पवार गटाकडून २२ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर
17
तीन सख्खे भाऊ दुसऱ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात; नंदुरबारातून विजयकुमार, शहाद्यातून राजेंद्रकुमार, नवापुरातून शरद गावित 
18
इस्राइलने मोडले इराणच्या बॅलेस्टिक मिसाईल प्रोग्रॅमचे कंबरडे, अचूक हल्ल्यात प्लँट नष्ट
19
नवे चेहरे, नेत्यांचे नातेवाईकही... काँग्रेसच्या एकाच दिवशी दोन याद्या; आतापर्यंत ८७ उमेदवार जाहीर
20
Vidya Balan: 'भूल भुलैय्या 2' साठी विद्या बालनने का दिला होता नकार? स्वत:च केला खुलासा

भाजप आणि ओवेसी यांच्यात चांगले ट्युनिंग; खा. इम्रान प्रतापगडी यांचा आरोप 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 01, 2023 9:04 PM

Nagpur News भाजप आणि ओवेसी यांचे ट्युनिंग किती चांगले आहे हे दिसून येते, असा आरोप काँग्रेसचे खासदार इम्रान प्रतापगडी यांनी केला.

नागपूर : काँग्रेस नेते राहुल गांधी हे फक्त मुस्लिमांबद्दल बोलले नाही, तर सर्व अल्पसंख्याकांबाबत बोलले. मात्र, त्यांच्या वक्तव्यावर उत्तर द्यायला भाजप समोर आली नाही तर भाजपचे मित्र (ओवेसी) समोर आले. यावरुन भाजप आणि ओवेसी यांचे ट्युनिंग किती चांगले आहे हे दिसून येते, असा आरोप काँग्रेसचे खासदार इम्रान प्रतापगडी यांनी केला.

खा. इम्रान प्रतापगडी गुरुवारी नागपुरात दाखल झाले. त्यांनी वरोरा येथे जाऊन दिवंगत खा. बाळू धानोरकर यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले. दरम्यान, पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, जगातील मोठी विद्यापीठे राहुल गांधी यांना सन्मानाने बोलावतात. त्यांचे भाषण ठेवतात. हा देशाचा अपमान आहे का? राहुल गांधी यांना जगात मिळणारा सन्मान हा देशाचा सन्मान आहे. राहुल गांधी हिम्मतीने त्यांची मते मांडत आहेत, असे खा. प्रतापगडी म्हणाले. महाराष्ट्र सरकार काम करत नाही आणि लोकांचे लक्ष विचलित करण्यासाठी सरकारकडे दुसरा पर्याय राहत नाही. सर्वोच्च न्यायालयाने ताशेरे ओढल्यानंतर सरकारला नैतिकता नाही. राज्य सरकार काही काम करु शकत नाही. तर (अहमदनगर) नाव बदलत आहे. राज्य सरकारने नाव बदलण्यापेक्षा काम करायला हवे. हे सरकार काही दिवस टिकेल. आज निवडणूक झाली तर जनता यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, असा दावाही त्यांनी केला.

टॅग्स :Politicsराजकारण