शहरं
Join us  
Trending Stories
1
जयश्री थोरातांवर बोलताना भाजपा नेत्याची जीभ घसरली; संगमनेरमध्ये तणाव, वाहनांची तोडफोड
2
तुला नाउमेद करणार नाही; उद्धव ठाकरेंचा नाराज सुधीर साळवींना शब्द, शिवडीतील बंड थंड
3
IND vs AUS: ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारताचा संघ जाहीर, पाहा कुणाला संधी?
4
काँग्रेसला कमी जागा मिळाल्याने राहुल गांधी नाराज; नाना पटोलेंनी सांगितले बैठकीत काय झालं?
5
बंडखोरी जिव्हारी; फक्त अजित पवारच नाही, शरद पवारांच्या हिटलिस्टमध्ये राष्ट्रवादीचे 'हे' 10 नेते
6
इन आँखो की मस्ती में... बॉलिवूड गाजवणाऱ्या मराठमोळ्या मृणाल ठाकूरचं 'रॉयल' फोटोशूट (Photos)
7
मेहबूब शेख यांच्या उमेदवारीमागे वेगळीच शंका; माजी आमदारांसह १५० पदाधिकाऱ्यांचा राजीनामा
8
पदयात्रेदरम्यान अरविंद केजरीवालांवर हल्ला; AAP चा दावा, भाजपवर हल्ल्याचा आरोप
9
Maharashtra Assembly election 2024: काटोलमध्ये महाविकास आघाडीत, तर उमरेडमध्ये महायुतीत बंडखोरी
10
कागलमध्ये राडा! मुश्रीफ आणि घाटगे समर्थक भिडले; एकमेकांची कॉलर पकडून हाणामारी
11
महायुतीत भाजपच मोठा भाऊ! साताऱ्यातील आणखी एक मतदारसंघ मिळण्याचे प्रयत्न
12
मनसेकडून पाच नावांची घोषणा, चौथ्या यादीत कोणत्या मतदारसंघात उतरवले उमेदवार?
13
आता खरी 'कसोटी'! बंगळुरू-पुणे मार्गावर खडतर प्रवास; भारत WTC फायनलमध्ये पोहोचणार?
14
महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला? 'या' 12 जागांचा वाद कायम, तिन्ही पक्षांचा दावा...
15
भायखळ्यात यामिनी जाधवांविरोधात ठाकरेंचा शिलेदार ठरला; कोण आहेत मनोज जामसुतकर?
16
"आम्हाला ५ जागा द्या, अन्यथा २५ जागांवर लढणार’’, मित्रपक्षाचा मविआला इशारा 
17
मृत्यू केव्हा गाठणार? एका रिपोर्टवर AI टूल करते भविष्यवाणी; लोकांच्या हॉस्पिटलमध्ये लागल्यात रांगा
18
जबरदस्त! Whatsapp मध्ये येणार कमाल फीचर; मोबाईल न वापरता मॅनेज करू शकता कॉन्टॅक्ट्स
19
Maharashtra Assembly Election: दिंडोशीत सुनील प्रभूंविरोधात शिंदेंच्या शिवसेनेचा उमेदवार कोण?

नागपूर-मुंबई दरम्यानची उड्डाणे थांबली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2020 11:54 PM

गेल्या आठवड्यापर्यंत नागपूरहून मुंबईदरम्यान होणाऱ्या उड्डाणांचे संचालन अचानक बंद करण्यात आल्याने प्रवाशांना असुविधाचा सामना करावा लागत आहे. विमानाची उड्डाणे बंद झाल्याची माहिती एअरलाईन्स कंपन्यांनी विमानतळ व्यवस्थापनाला दिली नाही, ही आश्चर्याची बाब आहे.

ठळक मुद्देमर्यादित संख्येमुळे उड्डाणांवर परिणाम : प्रवाशांची अपुरी संख्या मुख्य कारण

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गेल्या आठवड्यापर्यंत नागपूरहून मुंबईदरम्यान होणाऱ्या उड्डाणांचे संचालन अचानक बंद करण्यात आल्याने प्रवाशांना असुविधाचा सामना करावा लागत आहे. विमानाची उड्डाणे बंद झाल्याची माहिती एअरलाईन्स कंपन्यांनी विमानतळ व्यवस्थापनाला दिली नाही, ही आश्चर्याची बाब आहे.नागपुरातून एअर इंडिया आणि इंडिगो एअरलाईन्सच्या विमानाच्या उड्डाणांचे संचालन व्हायचे. एअर इंडियाचे नागपूर ते दिल्लीदरम्यान आठवड्यात तीन दिवस उड्डाणे होती. तर इंडिगो दिल्ली, कोलकाताद्वारे पुणेकरिता उड्डाणांचे संचालन करीत होती. गेल्या आठवड्यापर्यंत इंडिगोचे नागपूरहून मुंबईदरम्यान उड्डाणे उपलब्ध होती. आता कोणतेही उड्डाण न राहिल्याने उपराजधानीचा राज्याच्या राजधानीसोबत हवाई मार्गाने कनेक्शन थांबले आहे. गो एअर एअरलाईन्स नागपूरहून अहमदाबाद व मुंबईकरिता विमानांचे संचालन करीत होती. पण दोन आठवड्यापासून कंपनीच्या विमानाचे कोणतेही संचालन झालेले नाही. नागपूरहून मुंबईकडे विमानांच्या उड्डाणांचे संचालन होत नसल्याच्या कारणांवर एअरलाईन्सने मौन साधले आहे.एका विमान कंपनीच्या सूत्रांनी सांगितले की, राज्य शासनाने कोणत्याही विमान कंपन्यांची २५ येण्याचे आणि २५ जाण्याचे असे एकूण ५० उड्डाणे निर्धारित केल्याने नागपूर-मुंबई-मुंबईचे आॅपरेशन सध्या थांबविण्यात आले आहे. विमान कंपन्या नागपूरला जास्त महत्त्व देत नसल्याचे यावरून सिद्ध होते. अन्यथा कंपन्या मर्यादित उड्डाणांच्या संख्येत नागपूर-मुंबईचा समावेश करू शकली असती. महामारीमुळे विमानाचा लोड फॅक्टरमुळे कंपन्या आपल्या शेड्यूलमध्ये आपल्या पद्धतीने बदल करीत आहे. जास्त उड्डाणाच्या मार्गाला प्राधान्य देत आहे.

टॅग्स :Air Indiaएअर इंडियाDr. Babasaheb Ambedkar International Airportडॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ नागपूर