शहरं
Join us  
Trending Stories
1
धनगर आरक्षणाचा जीआर निघाला तर ६५ आमदार राजीनामा देणार; महायुतीच्या आमदाराचा इशारा
2
४४ वर्षांनंतर काँग्रेसने जम्मू-काश्मीरच्या तरुणाला दिली जबाबदारी,उदय भानू चिब कोण आहेत?
3
आधी आक्रमक इशारा, नंतर हात जोडले; शरद पवारांच्या पक्षात गेलेल्या नेत्याबद्दल अजित पवार काय म्हणाले?
4
...तर अशांवर POCSO गुन्हा दाखल होणार; चाइल्ड पोर्नोग्राफीवर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
5
उद्धव ठाकरे नाही, नाना पटोले मुख्यमंत्री होणार? दाव्यावर काँग्रेस नेत्यांच्या प्रतिक्रिया यायला लागल्या
6
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि CM एकनाथ शिंदेंची भेट; 'वर्षा' बंगल्यावर अर्धा तास खलबतं
7
काँग्रेस नेत्या कुमारी शैलजा भाजपात जाणार? खट्टर यांच्या ऑफरवर दिलं स्पष्ट उत्तर...   
8
टायमिंगच्या नादात बसनं वेग पकडला; भीषण अपघातात ६ जण जागीच ठार
9
धमकी देणारा 'तो' आमदार कोण?; भरत गोगावलेंच्या गौप्यस्फोटावर संजय शिरसाट यांचा दावा
10
हमासचा नवा प्रमुख सिनवारही मारला गेला? इस्रायलने चौकशीला सुरुवात केली
11
Coldplay ची भारतात प्रचंड चर्चा! लाखो रुपयांची तिकिटं क्षणार्धात संपली; काय आहे या बँडचा इतिहास?
12
Dnyaneshwari Jayanti: माऊलींचा विश्वाला अमृत ठेवा; जगत् कल्याणाचे पसायदान देणारी ज्ञानेश्वरी
13
राज्याच्या राजकारणात काय शिजतंय?; विधानसभेपूर्वीच महायुतीत ठिणगी पडण्याची शक्यता
14
Tarot Card: सोमवार थोडा कंटाळवाणा, सप्ताह ठरणार आनंदाचा; वाचा टॅरो भविष्य!
15
Gold Rate Today : सप्टेंबरच्या अखेरच्या आठवड्यात सोन्याच्या दरात तेजी; पाहा २२ कॅरेट, २४ कॅरेट सोन्याची किंमत
16
WTC Points Table मध्ये आता लंकेचाही 'डंका'; न्यूझीलंडला दिला मोठा दणका!
17
ऐहिक वासना नष्ट होऊन सर्व सुखाची प्राप्ती करून देणारा ग्रंथ म्हणजे ज्ञानेश्वरी; एका वाचकाचा प्रासादिक अनुभव!
18
पितृपक्षात गुरुपुष्य योग: १० राशींना लॉटरी, अचानक धनलाभ; लक्ष्मी-कुबेर कृपा, मालामाल व्हाल!
19
मुख्यमंत्रिपदासाठी नाना पटोलेंचं नाव पुढे करणाऱ्या काँग्रेसच्या नेत्यांना संजय राऊतांचा टोला, म्हणाले...
20
शरद पवार गटाच्या मतदारसंघावर दावा; विधानसभा निवडणुकीत वसंत मोरेंची होणार कोंडी?

राष्ट्रसंत तुकडाेजी महाराज यांना भारतरत्न पुरस्कार द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 05, 2021 4:38 AM

जलालखेडा : देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात राष्ट्रसंत तुकडाेजी महाराज यांचे अभूतपूर्व कार्य आहे. त्यामुळे त्यांना मरणाेपरांत ‘भारतरत्न’ पुरस्कार प्रदान करून ...

जलालखेडा : देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात राष्ट्रसंत तुकडाेजी महाराज यांचे अभूतपूर्व कार्य आहे. त्यामुळे त्यांना मरणाेपरांत ‘भारतरत्न’ पुरस्कार प्रदान करून त्यांचा गाैरव करण्यात यावा, अशी मागणी भाेयर पवार युवक आघाडीच्या नरखेड तालुक्यातील रामठी, आरंभी व हिवरमठ शाखेच्या वतीने तहसीलदार डी. जी. जाधव यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हे महान क्रांतिकारी संत होते. त्यांनी सन १९४२ मध्ये त्यांच्या क्रांतिकारी भजनांच्या माध्यमातून ब्रिटिशांविरुद्ध जनजागृती करीत विदर्भातील चिमूर (जिल्हा चंद्रपूर), आष्टी (जिल्हा वर्धा), यावली व बेनोडा (जिल्हा अमरावती) या गावांमध्ये ऐतिहासिक क्रांती घडवून आणली. त्यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी नागपूर व रायपूर येथे सामुदायिक ध्यान, प्रार्थना, रामधून, ग्रामसफाई सुरू करून जनतेला जागृत करण्याचे काम केले. अफाट साहित्य लेखन करून नवा समाज व राष्ट्र निर्मितीसाठीही कार्य केले. त्यांचा ‘ग्रामगीता’ हा ग्रंथ गावाच्या सर्वांगीण विकासाची गुरुकिल्ली ठरला आहे. त्यामुळे केंद्र सरकारने त्यांना मरणाेपरांत भारतरत्न पुरस्कार प्रदान करावा, असेही निवेदनात नमूद केले आहे. हे निवेदन तहसीलदारांमार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठविण्यात आल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले. शिष्टमंडळात अखिल भारतीय भोयर पवार महासंघ प्रणीत युवक आघाडीचे रामठीचे शाखा अध्यक्ष शुभम खवसे, होमेश्वर खवसे, मुकुंदा पठाडे यांच्यासह पदाधिकाऱ्यांचा समावेश हाेता.