शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
2
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
3
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
4
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
5
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
7
Pahalgam attack latest: पर्यटकांची हत्या करणाऱ्या तीन दहशतवाद्यांची ओळख पटली, 'या' दहशतवादी संघटनेशी कनेक्शन
8
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान
9
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
10
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
11
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
12
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
13
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
14
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
15
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
16
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'
17
नशीब बलवत्तर! फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; घटनास्थळापासून १५ मिनिटांवर होतं कुटुंब
18
पाकिस्तानी नागरिकांनी ४८ तासांत भारत न सोडल्यास काय कारवाई होणार? असा आहे गुप्तचर यंत्रणांचा ॲक्शन प्लॅन   
19
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
20
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन

राज्यपाल रमेश बैस नागपुरात, अमरावती विद्यापीठाच्या पदवीदान सोहळ्याला उपस्थित राहणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2023 10:28 IST

परतीच्या प्रवासात वर्धा सेवाग्राम येथे बापू कुटीला भेट देणार आहेत.

नागपूर : राज्यपाल रमेश बैस यांचे नागपूर विमानतळावर शुक्रवारी रात्री साडेआठ वाजता आगमन झाले. शनिवारी आयोजित अमरावती विद्यापीठाच्या पदवीदान सोहळ्यासाठी ते आले आहेत. विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी, पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी त्यांचे स्वागत केले. राज्यपाल दोन दिवसांच्या नागपूर दौऱ्यावर असून शनिवारी ते अमरावती विद्यापीठाच्या पदवीदान सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. तसेच परतीच्या प्रवासात वर्धा सेवाग्राम येथे बापू कुटीला भेट देणार आहेत.

नागपूर येथील राजभवन येथून राज्यपालांचे शनिवारी सकाळी आठ वाजता वाहनाने अमरावतीकडे प्रयाण होईल. सकाळी दहा वाजता अमरावती येथे शासकीय विश्रामगृह येथे आगमन होईल. तेथून स्वामी विवेकानंद सभागृहाकडे ते प्रयाण करतील. सकाळी १०:५० वाजता पी.आर. पोटे पाटील ग्रुप ऑफ एज्युकेशनल इन्स्टिट्यूटस् परिसरातील स्वामी विवेकानंद सभागृह येथे आगमन. स्वामी विवेकानंद सभागृह येथे सकाळी ११ ते १२:४५ दरम्यान संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचा ३९व्या पदवीदान सोहळ्यात ते सहभागी होतील. त्यानंतर दुपारी १:३० वाजता स्वामी विवेकानंद सभागृह येथून सेवाग्रामकडे प्रयाण करतील. 

सेवाग्राम येथे राज्यपाल बैस दुपारी साडेतीन वाजता बापू कुटीला भेट देणार आहेत. एक तास ते या परिसरात असतील. त्यानंतर राजभवन नागपूर येथे त्यांचे आगमन होईल. रात्री साडेआठ वाजताच्या विमानाने ते मुंबईला प्रयाण करणार आहेत.

टॅग्स :Ramesh Baisरमेश बैसnagpurनागपूरAmravatiअमरावतीSewagramसेवाग्राम