शहरं
Join us  
Trending Stories
1
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
2
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
3
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
4
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
5
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
6
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
7
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
8
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
9
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
10
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
11
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
12
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
13
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
14
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
15
टी२० क्रिकेटमध्ये ऋषभ पंत अपयशी का ठरतोय? चेतेश्वर पुजाराने सांगितलं त्यामागचं कारण!
16
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
17
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
18
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
19
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
20
शिमला कराराने सुटलेले भारत-पाकिस्तानमधील वाद; आता पाक देतोय रद्द करण्याची धमकी...

'आमच्या पोरांनी न्याय दिला, तर पोलिसांनी मध्ये यायचं नाही'; कल्याण प्रकरणावरुन आदित्य ठाकरेंचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2024 13:15 IST

कल्याणमध्ये एका मराठी कुटुंबाला परप्रांतीयांकडून मारहाण केल्याची घटना समोर आली आहे, यावरुन आता राजकीय प्रतिक्रिया समोर आल्या आहेत.

कल्याणमध्ये काल मराठी कुटुंबाला परप्रांतीयांकडून मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणावरुन आता राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे संतापले आहेत. 

मोठी बातमी! धनखड यांच्याविरोधातील अविश्वास प्रस्ताव नोटीस फेटाळली; उप सभापतींनी दिली ही कारणे...

कल्याणमध्ये अखिलेश शुक्ला या सरकारी अधिकाऱ्याने गुंडाकरवी मारहाण केली होती. 'तुम्ही मासे खाणारे मराठी माणसं घाण, भिकारी आहात, तुमचे मराठीपण बाहेर काढतो',असं म्हणत त्या अधिकाऱ्याने मराठी भाषिकांना मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणावर आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत. आमदार आदित्य ठाकरे यांनी या प्रकरणावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. कारवाई नाही केली तर आमच्या पोरांनी न्याय दिला तर पोलिसांनी मध्ये पडू नये असा इशारा दिला आहे. 

आमदार आदित्य ठाकरे म्हणाले, कल्याणमधील घटना संतापजनक आहे. मराठी अमराठी वाद संतापजनक आहे, याआधीचे आणि आताचे सरकार या वादाला प्रोत्साहन देत आहे का हे पाहणे गरजेचे आहे. गेल्या दोन वर्षापासून असे अनेक वाद झाले आहेत. राज्य कोणचही असो आमची मुंबई आमचे राज्य हे मराठी माणसाचेच आहे. अनेक लोक आमच्या राज्यात येतात, मिसळून राहतात. कोणालाही त्रास होत नव्हता. पण कालसारख जर कोण मस्ती दाखवत असेल तर तेव्हा आमच्या तरुणांनी त्यांना न्याय दिला तर न्याय कसा असतो हे दाखवलं तर पोलिसांनी मध्ये येऊ नये, असा इशारा आदित्य ठाकरे यांनी दिला. 

"कोण जिथे मराठी माणसाला मारलं आहे, तिथे त्या शुक्लाचे कोणी तोंड फोडलं तर पोलिसांनी मध्ये येऊ नये. तो अधिकारी जिथून आला आहे, त्या अधिकाऱ्याला तिथे पाठवावे, असंही ठाकरे म्हणाले. यापुढे जो कोणी व्हेज सोसायटी करायचा प्रयत्न करत असेल तर त्याची ओसी रद्द करावी, अशी मागणीही ठाकरे यांनी केली. 

जर कोणी आपल्या मराठी माणसाला दाबण्याचा प्रयत्न केला तर त्याच्यावर महाराष्ट्र द्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. जर कोणी दादागीरी करत असेल तर त्या पोलिसांचा दंडूका काय आहे हे दाखवणे गरजेच आहे, असंही आदित्य ठाकरे म्हणाले. मला खात्री आहे जर हे मुख्यमंत्री महाराष्ट्र प्रेमी असतील तर आमच्या मागणीला मान देऊन तो कायदा आणतील, असंही ठाकरे म्हणाले.  

टॅग्स :Aditya Thackreyआदित्य ठाकरेShiv Senaशिवसेनाkalyanकल्याण