शहरं
Join us  
Trending Stories
1
...पण हे मराठ्यांचे आंदोलन आहे; मनोज जरांगे पाटलांचा अमित शाह यांना थेट इशारा
2
अक्षय शिंदेवर अंत्यसंस्कार; उल्हासनगरातील शांतीनगर स्मशानभूमीला छावणीचे स्वरुप
3
अखेर हसन नसरल्लाहचा मृतदेह सापडला; शरीरावर एकही जखम नाही, मृत्यू कसा झाला?
4
'मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर तातडीने गुन्हा दाखल करा'; मुंबई हायकोर्टात याचिका दाखल
5
इस्राइलने असा केला हिजबुल्लाहच्या टॉप लीडरशिपचा खात्मा, पाहा कधी आणि कुठे केला गेम?
6
‘किल्लारी’च्या आठवणी: तीन दशकानंतरही ‘भय इथले संपत नाही’! ३१ वर्षांत भूकंपाचे बसले १२५ धक्के...
7
‘लाडकी बहीण’ योजनेचे पैसे तुम्हाला आले की नाही? तिसरा हप्ता मिळण्यास झाली सुरुवात
8
"नवीन आयुष्य मिळालं", भीषण अपघातानंतर मुशीर खानची पहिली प्रतिक्रिया; वडिलांनी मानले आभार
9
धक्कादायक! स्वतःशी लग्न करून इन्फ्लुएंसर झाली व्हायरल, आता वयाच्या २६ व्या वर्षी केली आत्महत्या
10
Fab Four मध्ये किंग कोहली तळाला; केन विलियम्सन ओव्हरटेक करुन गेला पुढे; पण...
11
"मोजक्याच क्रिकेटपटूंना ते जमले आहे", रोहित रेकॉर्डच्या उंबरठ्यावर; फिटनेसच्या प्रश्नावर सोडलं मौन
12
इस्रायलचे हिजबुल्लाहवर जबरदस्त हल्ले, नसरल्लाहनंतर आता नबील कौकचा खात्मा! कसा केला? जाणून घ्या
13
'वन नेशन-वन इलेक्शन'बाबत मोदी सरकार संसदेत विधेयक आणणार; अंमलबजावणी कधी होणार?
14
'प्रत्येक घरातून हिजबुल्ला निघणार', जम्मू-काश्मीरमध्ये उमटले नसरुल्लाहच्या मृत्यूचे पडसाद
15
भाजपा नेत्याच्या मुलानं उचललं टोकाचं पाऊल, संपवलं जीवन, या राज्यात खळबळ
16
AI चा गैरवापर! विद्यार्थ्यांनी अश्लील फोटो व्हायरल केले; महिला शिक्षिका नैराश्याच्या छायेत, FIR दाखल
17
तामिळनाडू कॅबिनेटमध्ये फेरबदल; सीएम स्टॅलिन यांनी स्वतःच्या मुलाला उप-मुख्यमंत्री केले
18
“शरद पवारांचे संकेत, पण मंत्रीपदासाठी रोहित पवारांची योग्यता आहे का?”; अजितदादा गटाचा पलटवार
19
“१५-२० नोव्हेंबर दरम्यान मतदान होईल, निवडणूक आयोग...”; शरद पवारांनी व्यक्त केला अंदाज
20
WTC Final Race : दोघांत तिसरा सीन! भारत-ऑस्ट्रेलियाला फाइट देतीये लंकेची टीम

शेतमाल प्रक्रिया उद्याेग उभारणे अत्यावश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 02, 2021 4:08 AM

लाेकमत न्यूज नेटवर्क रामटेक : बदलत्या काळानुसार शेतकऱ्यांनी पीक पद्धतीत आवश्यक बदल करणे तसेच शेतमालावर प्रक्रिया उद्याेग उभारणे गरजेचे ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

रामटेक : बदलत्या काळानुसार शेतकऱ्यांनी पीक पद्धतीत आवश्यक बदल करणे तसेच शेतमालावर प्रक्रिया उद्याेग उभारणे गरजेचे आहे. प्रक्रिया उद्याेग उभारण्यासाठी सध्याचा काळ अतिशय याेग्य आहे, असे प्रतिपादन तालुका कृषी अधिकारी स्वप्निल माने यांनी मसला (ता. रामटेक) येथे कृषिदिन व कृषी संजीवनी अभियानाच्या समाराेपीय कार्यक्रमात केले. तालुक्यात २१ जून ते १ जुलै या काळात कृषी संजीवनी अभियान राबविण्यात आले.

याप्रसंगी खंडविकास अधिकारी प्रदीप बमनाेटे, वनपरिक्षेत्र अधिकारी बाेलके उपस्थित हाेते. कृषी संजीवनी अभियानांतर्गत शेतकऱ्यांना निर्यातक्षम शेतमालाचे उत्पादन, त्यावर प्राथमिक प्रक्रिया, राज्य शासनाचा ‘पिकेल ते विकेल’ उपक्रम, नावीन्यपूर्ण शेती, अन्नप्रक्रिया, यासह अन्य बाबींचे मार्गदर्शन करण्यात आले. या सर्व बाबींचा आढावाही या कार्यक्रमात घेण्यात आला. तालुका कृषी विभागाच्या वतीने शेतकऱ्यांसाठी रबी पीक स्पर्धा घेण्यात आली हाेती. या स्पर्धेचे निकाल जाहीर करीत विजेत्या शेतकऱ्यांचा अतिथींच्या हस्ते गाैरव करण्यात आला.

...

गहू, हरभरा गटातील विजेते शेतकरी

गहू गटात प्रति हेक्टरी ४१ क्विंटल गव्हाचे उत्पादन घेणाऱ्या सुरेश कुथे, रा. किरणापूर यांनी प्रथम क्रमांक पटकावला असून, प्रति हेक्टरी ३७ क्विंटल गव्हाचे उत्पादन घेणाऱ्या भाेलाराम बिरणवार, रा. नगरधन यांनी द्वितीय व ३४ क्विंटल उत्पादन घेणाऱ्या रवींद्र भाेंदे, रा. शिरपूर यांनी तृतीय क्रमांक पटकावला. हरभरा गटात हरभऱ्याचे प्रति हेक्टरी ३५.२६ क्विंटल उत्पादन घेणाऱ्या गजेंद्र सावजी, रा. पटगाेवरी यांनी प्रथम, ३१.१५ क्विंटल उत्पादन घेणाऱ्या सुंदरलाल कान्बते, रा. पटगाेरी यांनी द्वितीय व २९.७१ क्विंटल उत्पादन घेणाऱ्या काशीनाथ ताेंडरे, रा. सराखा यांनी तृतीय क्रमांक पटकावला. या सर्व शेतकऱ्यांचा यावेळी गाैरव करण्यात आला.