शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम दहशतवादी हल्ला: पाकिस्तानी उच्चायोगाने केक मागविला; कशासाठी?
2
Elphinstone Bridge: तारीख निश्चित! एल्फिन्स्टन ब्रिज २५ एप्रिलपासून वाहतुकीसाठी बंद, मुंबईकरांची कोंडी होणार
3
डोळ्यात अश्रू, कपड्यांवर रक्ताचे डाग..! दहशतवादी हल्ल्यात डोळ्यादेखत वडिलांना गमावलेल्या लेकीनेच केले अंत्यसंस्कार
4
या सरकारी बँकेनं सुरू केलं लोन कॅम्पेन; कमी व्याजदर आणि शून्य चार्जेसवर मिळणार कर्ज, अखेरची तारीख कधी?
5
मुलगी झाली हो..! ; अभिनेता चिराग पाटील दुसऱ्यांदा झाला बाबा, पोस्ट शेअर करत दिली खुशखबर
6
Pahalgam Attack Video: दहशतवाद्यांनी पर्यटकांची अशी केली हत्या; गोळ्या झाडतानाचा व्हिडीओ समोर
7
Indus Waters Treaty: ६५ वर्षे जुना सिंधू पाणी करार काय आहे? पाकिस्तानवर किती परिणाम होईल?; वाचा सविस्तर
8
"मला पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दल आधीच माहित होतं"; 'त्या' व्यक्तीचा पोलिसांना फोन अन्...
9
मोठा खुलासा! लेफ्टनंट विनयने दोन दहशतवाद्यांना पकडलेले; नौदलाचा अधिकारी धारातीर्थी पडला
10
"तुला ठार मारू’’, भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक गौतम गंभीरला दहशतवादी संघटनेकडून धमकी
11
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
12
दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना इन्शुरन्स क्लेम मिळतो का? काय आहेत विमा नियम?
13
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! २६ एप्रिलपासून 'या' भागांत २४ तास पाणीपुरवठा राहणार बंद
14
मित्राकडून महागडं गिफ्ट घेतलं तर द्यावा लागू शकतो Tax! ९०% लोकांना Gift वरील टॅक्सचा नियमच माहीत नाही
15
मनिषाचा तो एक ईमेल ज्यामुळे डॉक्टर झाले व्यथित; 'त्या' मेलमध्ये दडलंय काय? झालं उघड
16
हृदयद्रावक! बुलेट चालवताना २० वर्षीय तरुणाला आला हार्ट अटॅक; वेदनेने तडफडत असतानाच...
17
'ज्याने माझ्या भावाला मारलं, मला त्याचं शीर हवंय', लेफ्टनंट विनय नरवालांच्या बहिणीचा मुख्यमंत्र्यांसमोर आक्रोश
18
कलमा म्हणजे काय? जो दहशवाद्यांसमोर पढल्याने पहलगाममध्ये वाचले एका हिंदू प्राध्यापकाचे प्राण
19
भरमैदानात हार्दिक पांड्यानं जयवर्धनेशी घातला वाद? दोघांमधील संभाषण कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडीओ
20
आत्महत्येपूर्वी डॉ. वळसंगकरांनी केला मृत्यूपत्रात बदल; २० टक्के हिस्सा कुणाला दिला?

दीक्षांत सभागृहाला काळमेघ यांचे नाव देता येणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2017 00:27 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ परिसरातील प्रवेशद्वारापुढील इमारतीमधील दीक्षांत सभागृहाला माजी कुलगुरू डब्ल्यू. एम. ऊर्फ दादासाहेब काळमेघ यांचे नाव देता येणार नाही, असा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिला आहे. त्यामुळे नागपूर विद्यापीठाला जोरदार धक्का बसला आहे.

ठळक मुद्देहायकोर्टाचा निर्णय : नागपूर विद्यापीठाला जोरदार धक्का

आॅनलाईन लोकमतनागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ परिसरातील प्रवेशद्वारापुढील इमारतीमधील दीक्षांत सभागृहाला माजी कुलगुरू डब्ल्यू. एम. ऊर्फ दादासाहेब काळमेघ यांचे नाव देता येणार नाही, असा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिला आहे. त्यामुळे नागपूर विद्यापीठाला जोरदार धक्का बसला आहे. विद्यापीठाच्या मनसुब्याविरुद्ध नागपूर पारसी पंचायतने २००२ मध्ये रिट याचिका दाखल केली होती. न्यायमूर्तीद्वय भूषण धर्माधिकारी व स्वप्ना जोशी यांनी ती याचिका मंजूर केली आहे.नागपूर विद्यापीठ स्थापनेच्या वेळी टाटा कुटुंबाकडून १ लाख रुपयांची देणगी स्वीकारण्यात आली होती. ही देणगी देताना टाटा कुटुंबीयांनी प्रवेशद्वारापुढील इमारतीला जमशेदभाई एन. टाटा यांचे नाव देण्याची अट ठेवली होती. ही अट मान्य करण्यात आली होती. त्यानुसार, विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेने यासंदर्भात २६ जुलै १९२४ रोजी निर्णय पारित केला. इमारतीच्या उजव्या बाजूला ‘नागपूर विद्यापीठ जमशेदभाई नुसेरवानजी टाटा बिल्डिंग’ अशी मार्बल प्लेट लावण्यात आली आहे. दरम्यान, या इमारतीच्या तळमाळ्यावरील सर्वात मोठ्या दीक्षांत सभागृहाला दादासाहेब काळमेघ यांचे नाव देण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला होता.इमारतीला जमशेदभाई टाटा यांचे नाव असल्यामुळे इमारतीमधील सर्वात मोठ्या सभागृहाला काळमेघ यांचे नाव देता येणार नाही. तसे केल्यास टाटा कुटुंबीयांच्या इच्छेला बाधा पोहोचेल व नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण होईल. परिणामी, विद्यापीठाने त्यांच्याकडील अन्य इमारतीला काळमेघ यांचे नाव द्यावे, असे याचिकाकर्त्याचे म्हणणे होते. विद्यापीठाने स्वत:ची बाजू स्पष्ट करताना याच इमारतीमधील अन्य छोट्या सभागृहाचे उदाहरण दिले होते. त्या सभागृहाला दिवंगत कुलगुरू जे. पी. गिमी यांचे नाव देण्यात आले आहे. त्या सभागृहात कार्यकारी परिषद व व्यवस्थापन परिषदेच्या बैठका होतात. परिणामी दीक्षांत सभागृहाला काळमेघ यांचे नाव दिल्यामुळे काहीच फरक पडणार नाही, असे विद्यापीठाने सांगितले.याचिकाकर्त्याची बाजू योग्यन्यायालयाने याचिकाकर्त्याची बाजू योग्य ठरवली. दीक्षांत सभागृहाचा सार्वजनिक कार्यक्रमांसाठी उपयोग केला जातो. तळमाळ्याचा मोठा भाग या सभागृहाने व्यापला आहे. त्यामुळे या सभागृहाला काळमेघ यांचे नाव देता येणार नाही. तसे केल्यास देणगीदात्याची इच्छा बाधित होईल. देणगी स्वीकारताना टाटा कुटुंबाची अट स्वीकारल्यामुळे आता मुख्य सभागृहाला दुसऱ्या व्यक्तीचे नाव देण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही, असे न्यायालयाने निर्णयात म्हटले आहे.

टॅग्स :universityविद्यापीठnagpurनागपूर