शहरं
Join us  
Trending Stories
1
"जयंत पाटलांमध्ये महाराष्ट्र सांभाळण्याची..."; शरद पवारांचे सूचक विधान, नेमकी चर्चा काय?
2
VBA Candidate List 2024: आंबेडकरांनी 30 उमेदवारांची केली घोषणा; आदित्य ठाकरेंविरोधात कोण?
3
"मुख्यमंत्री होण्यासाठी लय उठाबशा काढाव्या लागतात"; जयंत पाटलांची कार्यकर्त्याला तंबी
4
नागपूर : न केलेल्या गुन्ह्यात १९ दिवस गेला कारागृहात अन्...; पोलिसांच्या चुकीची भोगतोय शिक्षा
5
विधानसभा निवडणूक लढणार की नाही? बावनकुळेंचं उमेदवारीबद्दल पहिल्यांदाच भाष्य
6
नागपूर : ‘तुझे राजकारण संपले’ म्हणत काँग्रेस पदाधिकाऱ्यावर जीवघेणा हल्ला
7
श्याम मानव यांच्या कार्यक्रमात भाजप कार्यकर्त्यांचा गोंधळ, नक्की काय घडलं?
8
'ट्रूडोंसोबत माझे थेट संबंध, मीच भारतविरोधी माहिती पुरवली', खालिस्तानी पन्नूचा मोठा खुलासा
9
न्यायदेवतेच्या डोळ्यावरील पट्टी उघडली; आता नवीन मूर्ती समोर आली, काय आहे खास?
10
विधानसभा निवडणूक: महाराष्ट्रातील मतदारांना कधीपर्यंत करता येणार नोंदणी?; जाणून घ्या तारीख
11
झिशान सिद्दिकी सहपोलीस आयुक्तांच्या भेटीला; नेमकी काय चर्चा झाली?
12
"संबधित निशाणी रद्द करून देतो"; जितेंद्र आव्हाडांचा मुख्य निवडणूक आयुक्तांवर गंभीर आरोप
13
भारताशी पंगा, पडला 'महंगा'! स्वपक्षाच्या खासदारानेच मागितला PM जस्टीन ट्रुडोंचा राजीनामा
14
वक्फच्या जमिनीवर बनलीय संसदेची नवी इमारत; मौलाना बदरुद्दीन अजमल यांचा मोठा दावा
15
पवारांसोबत चर्चा सुरू असतानाच स्नेहलता कोल्हेंनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट
16
भयंकर घटना! टँकर पलटला, पेट्रोल गोळा करण्यासाठी लोकांनी केली गर्दी, तेवढ्यात झाला मोठा स्फोट, ९४ जणांचा मृत्यू
17
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुतीला जबर धक्का, जुन्या मित्रपक्षानं सोडली भाजपाची साथ, स्वबळावर लढणार 
18
"...तर त्याच्यावर निश्चित कारवाई होईल"; 'व्होट जिहाद' शब्दाबद्दल ECI ची भूमिका काय?
19
'लाडकी बहीण' सारख्या योजनांसाठी 'महायुती'कडे पैसे कुठून आले? देवेंद्र फडणवीसांनी दिलं उत्तर
20
सहारा वाळवंटात आला महापूर, जिकडे तिकडे पाणीच पाणी, कारण काय?

दोन न्यायमूर्तींचे मुख्यालय बदलल्याने वकिलांत नाराजी; हायकोर्ट बार असोसिएशन हरकतीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2022 2:18 PM

नागपूर खंडपीठात सध्या १३ न्यायमूर्ती कार्यरत आहेत. दि. ३ ऑक्टोबरपासून केवळ ११ न्यायमूर्ती कार्यरत राहतील. परिणामी, नागपूर खंडपीठाचे कामकाज प्रभावित होईल. न्यायदानाचा वेग कमी होईल, असे वकिलांचे म्हणणे आहे.

नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्यानागपूर खंडपीठात कार्यरत न्यायमूर्ती मनीष पितळे व न्यायमूर्ती अमित बोरकर यांचे नागपूर मुख्यालय बदलवून मुंबई करण्यात आले आहे. मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांनी यासंदर्भात गुरुवारी आदेश जारी केला. या आदेशामुळे वकील वर्गामध्ये नाराजी पसरली आहे.

न्या. पितळे यांची दि. ५ जून २०१७ तर, न्या. बोरकर यांची दि. १४ जानेवारी २०२० रोजी अतिरिक्त न्यायमूर्तीपदी नियुक्ती करण्यात आली होती. दोन वर्षांनंतर त्यांना सेवेत कायम करण्यात आले. दोन्ही न्यायमूर्ती सुरुवातीपासूनच उत्कृष्टपणे कर्तव्य बजावत असल्यामुळे त्यांचे मुख्यालय बदलण्याचा आदेश वकिलांना रुचला नाही. हा आदेश येत्या दि. ३ ऑक्टोबरपासून अंमलात येणार नाही. या आदेशामुळे नागपूर खंडपीठाचे मोठे नुकसान होईल.

नागपूर खंडपीठात सध्या १३ न्यायमूर्ती कार्यरत आहेत. दि. ३ ऑक्टोबरपासून केवळ ११ न्यायमूर्ती कार्यरत राहतील. परिणामी, नागपूर खंडपीठाचे कामकाज प्रभावित होईल. न्यायदानाचा वेग कमी होईल, असे वकिलांचे म्हणणे आहे. हायकोर्ट बार असोसिएशन नागपूरचे अध्यक्ष ॲड. अतुल पांडे यांनी या आदेशाचा विरोध केला जाईल, अशी माहिती 'लोकमत'शी बोलताना दिली. यासंदर्भात कार्यकारी समितीच्या बैठकीत चर्चा करून पुढील निर्णय घेऊ, असेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :Courtन्यायालयadvocateवकिलnagpurनागपूर