शहरं
Join us  
Trending Stories
1
"एका पक्षाच्या बळावर सरकार येऊ शकत नाही", अमित शाहांच्या विधानावर अजित पवारांचं प्रत्युत्तर!
2
सनातन धर्माची रक्षा करणे ही आमची जबाबदारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं विधान  
3
'पृथ्वीवरील सर्व खोटारडे मेले, तेव्हा राहुल गांधींचा जन्म झाला', शिवराज सिंह यांची बोचरी टीका
4
...म्हणून माजी सैनिकाने १४ दिवसांपासून डीप फ्रिजरमध्ये ठेवलाय मुलाचा मृतदेह, समोर आलं धक्कादायक कारण
5
IPL संघाच्या मालकाने खरेदी केला इंग्लडचा क्रिकेट क्लब; कोट्यवधींचा झाला व्यवहार
6
चमचम करता है नशीला बदन.... युजवेंद्र चहलची पत्नी धनश्रीचा 'स्पेशल' लूक, पाहा Photos
7
कोल्हापूरमधील मुरगूड येथे शिक्षकाने प्राध्यापिका पत्नीचा केला खून, समोर आलं धक्कादायक कारण
8
राहुल गांधींनी गोहाना जिलेबीची चव चाखली; काय आहे तिची खासियत?
9
GST संकलनात 6.5 टक्क्यांची वाढ; सप्टेंबर महिन्यात 1.73 लाख कोटींची वसुली
10
Mumbai Local: ठाकुर्ली-कल्याण मार्गावर तांत्रिक बिघाडामुळे मध्य रेल्वेची वाहतूक मंदावली  
11
US Election: कमला हॅरिस यांना धक्का; डोनाल्ड ट्रम्प यांनी निर्णायक ५ राज्यांमध्ये घेतली आघाडी
12
मोसादच्या मुख्यालयावर 'Fadi-4' क्षेपणास्त्र डागले, हिजबुल्लाहचा दावा 
13
'भाऊबीजेची ओवाळणी ॲडव्हान्स देणार'; लाडक्या बहीणींसाठी अजित पवारांची मोठी घोषणा
14
कळव्यात शालेय विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा; ४० जणांवर रुग्णालयात उपचार सुरु
15
शरद पवारांनी केला करेक्ट कार्यक्रम; २२ लाख कार्यकर्त्यांसह पक्ष गळाला, विधानसभेला कुणाचा गेम?
16
छत्रपती शिवरायांचा जो उदात्त हेतू होता, त्याच अपेक्षेने पंतप्रधान नरेंद्र मोदींची वाटचाल- मुख्यमंत्री मोहन यादव
17
रशियाचे लढाऊ विमान अमेरिकेत घुसले; थोडक्यात मोठा अनर्थ टळला, पाहा धक्कादायक व्हिडिओ
18
माझा पुढचा जन्म 'या' राज्यातच व्हावा, अशी माझी इच्छा आहे; धीरेंद्र शास्त्री यांचं विधान
19
"लेबनानमधील पेजर हल्ला हा इस्रायलचा 'मास्टरस्ट्रोक', भारतात जर असा प्रयत्न झाला तर..."
20
हरियाणा निवडणुकीत काँग्रेस उमेदवाराला धक्का; कोर्टाचा आदेश, "आत्मसमर्पण करा, अन्यथा..." 

मनपाचा दावा फोल-फोल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2017 1:23 AM

पावसाळ्याला सुरुवात झाल्यानंतर गेल्या महिनाभरात उपराजधानीतील डांबरी रस्ते उखडून त्यावर खड्डे पडलेले आहेत.

ठळक मुद्देसभागृहातील घोषणा कागदावरच : गणेशोत्सवातही दुरुस्तीची बुद्धी सुचली नाही

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पावसाळ्याला सुरुवात झाल्यानंतर गेल्या महिनाभरात उपराजधानीतील डांबरी रस्ते उखडून त्यावर खड्डे पडलेले आहेत. लोकांच्या तक्रारी आल्यानंतर गणेशोत्सवापूर्वी खड्डे दुरुस्त करण्याचे आदेश महापालिका प्रशासनाने दिले होते. एवढेच नव्हे तर रोज खड्डे बुजविल्याचा प्रशासनाचा दावा आहे. त्यानंतरही शहरातील रस्त्यांवरील खड्डे कायम असल्याने हा दावा फोल ठरला आहे. त्यामुळे प्रशासनाचीच पोलखोल झाली आहे.दरवर्षी पावसाळ्याला सुरुवात होताच शहरातील रस्ते उखडतात. खड्ड्यांमुळे अपघात होतात. वाहनचालकांना अनेक आजारांना सामोरे जावे लागत आहे. रस्त्याचे काम केल्यानंतर दोन वर्षांचा दायित्व कालावधी असतो. त्यानुसार गेल्या तीन वर्षांत महापालिकेने जवळपास ४०० रस्त्यांचे डांबरीकरण केले आहे. शहरातील रस्ते महापालिका, नासुप्र, सार्वजनिक बांधकाम विभाग, रस्ते विकास महामंडळ आदींच्या मालकीचे आहेत.परंतु २२७१ किलोमीटरपैकी २१७२ किलोमीटर लांबीचे रस्ते महापालिकेच्या मालकीचे असल्याने, शहरातील रस्त्यांची देखभाल व दुरुस्तीची जबाबदारी प्रामुख्याने महापालिकेचीच आहे.रस्त्यांवर फलक लागलेच नाहीउखडलेल्या रस्त्यामुळे महापालिकेची बदनामी होत असल्याने शहरातील सर्व रस्त्यांवर फलक लावण्याची घोषणा वर्षभरापूर्वी करण्यात आली होती. त्यानुसार यात रस्ता कोणाच्या मालकीचा आहे, रस्त्याचे काम कोणत्या कंत्राटदाराने केले़, त्याला केव्हा काम दिले, दायित्व कालावधी केव्हापर्यंत आहे, कामाची किंमत, कामावर देखरेख ठेवणाºया महापालिकेतील अधिकाºयाचे नाव आदी बाबींचा यात समावेश राहणार होता. परंतु प्रत्यक्षात असे फलक लागलेच नाही.बुजविल्यानंतर पुन्हा खड्डेशहरातील रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याची जबाबदारी महापालिकेची आहे. एप्रिल २०१४ जून २०१७ या कालावधीत खड्डे बुजविण्यासाठी ५३ कोटींची तरतूद करण्यात आली होती. प्रत्यक्षात २१ कोटी ६० लाखांचाच खर्च करण्यात आला. जेट पॅचरच्या माध्यमातून खड्डे बुजविण्यावर १४ कोटी ४५ लाखांचा खर्च करण्यात आला तर हॉटमिक्स प्लान्टवर ७ कोटी १५ लाखांचा खर्च करण्यात आला. परंतु खड्डे बुजविलेल्या रस्त्यांवर पुन्हा खड्डे पडलेले आहेत.