शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

मोदी सरकार देश तोडायला निघाले आहे, अबू आझमींचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2019 14:13 IST

'शरद बोबडे यांची निवड ही महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब'

नागपूर : महाराष्ट्र विधानमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी वीर विनायक दामोदर सावरकरांच्या संदर्भात केलेल्या आक्षेपार्ह विधानाचे तीव्र पडसाद आज राज्याच्या विधानसभेत उमटले.

यातच, नरेंद्र मोदी सरकार देश तोडायला निघाले असल्याचा आरोप समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी विधान भवनासमोर केला. तसेच, अबू आझमी यांनी सभागृहाबाहेर येऊन फलक झळकावले. त्यांच्यासोबत समाजवादी पार्टीचे आमदार रईस शेख उपस्थित होते. 

देशाच्या सर्वोच्च न्यायाधीशपदी शरद बोबडे यांची निवड यांची नियुक्ती झाल्याबद्दल अबू आझमी आनंद व्यक्त केला. शरद बोबडे यांची निवड ही महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब असल्याचे सांगत अबू आझमी यांनी "हा महाराष्ट्र सर्वधर्म समभाव जोपासणारा आहे. मात्र असे असले तरी जे स्वतःचे घर चालू शकत नाही ते आता देश चालवायला निघाले आहेत, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यावर केली आहे. 

याचबरोबर, अमित शहा यांचे नाव न घेता ते म्हणाले, जे तडीपार आहेत ते आता या देशाचे गृहमंत्री आहेत. भारताचे दोन तुकड्यात विभाजन करण्याचे षड्यंत्र देशामध्ये रचले जात आहे. ते आम्ही होऊ देणार नाही. देशामध्ये नॉन को-ऑपरेशन कॅब चालवू असा इशारा सुद्धा यावेळी अबू आझमी यांनी दिला. 

टॅग्स :Abu Azmiअबू आझमीNagpur Winter Sessionनागपूर हिवाळी अधिवेशनBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदी