शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिफॉर्म-परफॉर्म-ट्रान्सफॉर्म; भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनणार"- PM मोदी
2
शरद पवारांनी दिला आरक्षणाची मर्यादा वाढवण्याचा सल्ला, जरांगे पाटील म्हणाले, आधी मराठ्यांना...
3
Raj Thackeray : "संरक्षक जाळ्या काढून तुमचाच कडेलोट…", नरहरी झिरवळांच्या आंदोलनावर राज ठाकरेंची टीका
4
ऐतिहासिक वाढ! भारताचा परकीय चलन साठा पहिल्यांदाच 700 अब्ज डॉलर्स पार
5
Womens T20 World Cup स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात हरमनप्रीत ब्रिगेड अडखळली!
6
Thane: तरुणीला ब्लॅकमेल करणाऱ्या बांधकाम व्यावसायिकाचा खून, तरुणीसह दाेघे पाेलिसांच्या ताब्यात
7
छत्तीसगडच्या बस्तरमध्ये भीषण चकमक; सुरक्षा दलांनी 30 नक्षलवाद्यांचा केला खात्मा
8
'रन आउट' करूनही मिळाली नाही विकेट! हरमनप्रीतसह स्मृतीलाही आला राग (VIDEO)
9
आता अहमदनगर नव्हे तर 'अहिल्यानगर'! नामांतराच्या प्रस्तावाला केंद्राची मंजुरी
10
टीम इंडियाच्या माजी क्रिकेटपटूच्या आईचा पुण्यातील राहत्या घरात सापडला मृतदेह
11
इस्रायलनं नकाशात भारतासोबत असं काय केलं की लोक भडकले? ताबडतोब घेण्यात आली अ‍ॅक्शन
12
शिक्षकाचं संपूर्ण कुटुंब संपवणारा आरोपी अखेर अटकेत, समोर आली धक्कादायक माहिती
13
INDW vs NZW: भारतीय महिला संघाचा पहिला सामना; New Zealand Women सेट करणार टार्गेट
14
PAK vs ENG : आपल्याच देशात पाकिस्तानची 'कसोटी'! पण पहिल्या सामन्यापूर्वी मिळाला सुखद धक्का
15
“राज्यातील राजकारणाला जनता कंटाळली, एक सुसंस्कृत पर्याय म्हणून तिसरी आघाडी”: संभाजीराजे
16
दहशतवाद्यांचा कर्दनकाळ माजी IPS अधिकारी आता BCCI मध्ये काम करणार; मोठी जबाबदारी मिळाली!
17
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर पाकिस्तानला जाणार; SCO शिखर परिषदेत सहभागी होणार
18
काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा आजचा कोल्हापूर दौरा रद्द, कारण..
19
२२ वर्षांनी घेतला वडिलांच्या हत्येचा बदला, मुलाने खुन्याला त्याच स्टाईलनं संपवलं   
20
TRAI कडून पुन्हा कारवाई, १८ लाखांहून अधिक मोबाईल नंबर्स ब्लॉक; तुम्हीही करत आहात ही चूक?

साेयाबीन पिकांमध्ये माकडांचा धुमाकूळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2021 4:07 AM

लाेकमत न्यूज नेटवर्क मांढळ : नैसर्गिक आपत्ती, पावसाची उघडीप यामुळे हवालदिल झालेला शेतकरी आता वन्यप्राण्यांच्या समस्येने त्रस्त झाला आहे. ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

मांढळ : नैसर्गिक आपत्ती, पावसाची उघडीप यामुळे हवालदिल झालेला शेतकरी आता वन्यप्राण्यांच्या समस्येने त्रस्त झाला आहे. मांढळनजीकच्या तारणा, चिकना, वीरखंडी शिवारात माकडांचे कळप साेयाबीन पिकांमध्ये धुमाकूळ घालत असल्याने पिकांचे प्रचंड नुकसान हाेत आहे.

यंदा सुरुवातीला समाधानकारक पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी साेयाबीन, कपाशीची पेरणी केली. त्यानंतर मात्र पावसाने माेठी उघडीप दिली. यामुळे अनेकांना दुबार पेरणी करावी लागली. त्यातच आता साेयाबीन व इतर पिकांमध्ये रानडुकर, हरिण, नीलगाय व माकडांचे कळप हैदाेस घालत असल्याने शेतकऱ्यांचे माेठ्या प्रमाणात नुकसान हाेत आहे. मांढळ परिसरातील तारणा, चिकना, डोंगरमौदा, वीरखंडी, ठाणा, हरदोली, कऱ्हांडला, गाेठणगाव व इतर गावे जंगलालगत आहेत. सध्या बहुतांश शिवारात साेयाबीन, मिरची, कपाशी, तूर, धान पिके डाेलत आहेत. या शिवारात ३० ते ४० च्या संख्येत माकडांचे कळप साेयाबीन व इतर पिकांमध्ये उपद्व्याप घालत असल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत. वन विभागाने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देऊन तात्काळ माकडांचा बंदाेबस्त करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.