शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

नागपुरात उच्च शिक्षणाच्या नावाखाली ८१ हजारांनी गंडविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2020 00:48 IST

उच्च शिक्षणासाठी भारत सरकारकडून आर्थिक मदत मिळवून देण्याचे सांगून एका अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याला सायबर गुन्हेगारांनी ८१ हजार रुपयांचा गंडा घातल्याची घटना घडली.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : उच्च शिक्षणासाठी भारत सरकारकडून आर्थिक मदत मिळवून देण्याचे सांगून एका अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याला सायबर गुन्हेगारांनी ८१ हजार रुपयांचा गंडा घातल्याची घटना घडली.सत्यम नीलेश महाकाळकर असे या विद्यार्थ्याचे नाव असून तो गिट्टीखदान येथील न्यू जागृती कॉलनीमध्ये राहतो. तो औरंगाबाद येथील एका महाविद्यालयात अभियांत्रिकीचे शिक्षण घेत आहे. लॉकडाऊन झाल्याने तो गावाला परतला होता. या दरम्यान २६ एप्रिलला त्याला मोबाईलवरून दोन कॉल आले. आमच्या संस्थेदरम्यान आणि भारत सरकारदरम्यान एक करार झाला असून त्यानुसार, गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना उच्च तांत्रिक शिक्षणासाठी अर्थसाहाय्य करण्याचे ठरल्याचे त्यांनी सांगितले. या प्रक्रियेत संबंधित विद्यार्थ्याच्या फोन पे खात्यावर रक्कम जमा केली जाते, असे या व्यक्तींनी सांगितले. त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून सत्यमने आरोपींना आपल्या एसबीआय बँंकेतील खात्याबद्दल माहिती सांगितली. या आधारावर आरोपींनी सत्यमच्या खात्यावरील ८१ हजार रुपये काढून घेतले.हा प्रकार लक्षात आल्यावर सत्यमने गिट्टीखदान पोलिसात जाऊन तक्रार दाखल केली. पोलिसांनी ठगबाजी आणि आयटी अ‍ॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :fraudधोकेबाजीEducationशिक्षण