शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

नागपूर-सिकंदराबाद वंदे भारतचे १२ कोच कमी; प्रवाशीच नसल्याने तोटा

By नरेश डोंगरे | Updated: February 3, 2025 20:50 IST

रेल्वे मंत्रालयाकडे मध्य रेल्वेचा प्रस्ताव

नागपूर : पाच महिन्यांपूर्वी मोठ्या थाटामाटात सुरू करण्यात आलेल्या नागपूर-सिकंदराबाद वंदे भारत एक्स्प्रेसला प्रवाशांकडून थंड प्रतिसाद मिळत आहे. परिणामी मध्य रेल्वेला जबर आर्थिक फटका बसला आहे. त्यामुळे या ट्रेनचे तब्बल १२ कोच कमी करण्याचा निर्णय मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने घेतला आहे. तसा प्रस्तावही रेल्वे बोर्डाकडे पाठविण्यात आला आहे.

सिकंदराबाद-हैदराबादला जाणाऱ्या प्रवाशांची संख्या लक्षात घेत मध्य रेल्वेकडून १६ सप्टेंबर २०२४ पासून २० कोचची नागपूर-सिकंदराबाद वंदे भारत एक्स्प्रेस सुरू करण्यात आली होती. मात्र पहिल्या दिवसांपासून या गाडीला प्रवाशांनी थंड प्रतिसाद दिला. अनेक कोच रिकामे ठणठण धावत असल्याने रेल्वेला जबर आर्थिक फटका बसला. पाच महिने होऊनही प्रवासी ५० टक्केही मिळत नसल्याने अखेर या गाडीच्या २० कोचपैकी १२ कोच कमी करून ही गाडी ८ कोचचीच चालविण्याचा निर्णय घेण्यात आला.

मंजुरीची प्रतीक्षा

मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने नागपूर- सिकंदराबाद वंदे भारत एक्स्प्रेसचे १२ कोच कमी करून ८ कोचचीच चालविण्याचा प्रस्ताव रेल्वे मंत्रालयाकडे पाठविला आहे. त्याला मंजुरी मिळताच हा निर्णय अंमलात आणला जाईल, अशी माहिती विभागीय व्यवस्थापक विनायक गर्ग यांनी आज दिली.

नागपूर-मुंबईचा प्रस्ताव

नागपूर ते मुंबई आणि नागपूर ते पुणे दरम्यान वंदे भारत स्लीपर सुपर फास्ट एक्स्प्रेस सुरू करण्यासाठी रेल्वे मंडळाकडे पाठविलेला प्रस्ताव विचाराधीन आहे. आगामी काळात दोन्ही मार्गावर ही रेल्वे धावणार आहे. वंदे भारत स्लीपर सुपर फास्ट एक्स्प्रेसची एक महिन्यापूर्वीच यशस्वी चाचणी घेण्यात आली. पुण्याजवळील दौंड लगत तिसऱ्या रेल्वे मार्गाचे काम पूर्ण होताच वंदे भारत स्लीपर कोच धावण्यास सुरुवात होईल, असा विश्वासही विनायक गर्ग यांनी व्यक्त केला आहे

टॅग्स :nagpurनागपूरVande Bharat Expressवंदे भारत एक्सप्रेस