शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
3
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
4
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
5
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
7
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
8
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
9
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
10
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
11
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
12
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
13
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
14
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
15
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
16
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
17
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
18
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
19
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
20
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!

नागपुरात  एसटीच्या प्रवाशांची खासगीकडून पळवापळवी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2020 20:27 IST

Bus passengers issue , Nagpur news सहा महिने लॉकडाऊन झाल्यानंतर एसटी बसेसची वाहतूक पूर्ण क्षमतेने सुरु झाली आहे. परंतु खासगी वाहनांचे दलाल बसस्थानकावर येऊन एसटीचे प्रवासी पळवित असल्यामुळे एसटीचे आर्थिक नुकसान होत आहे.

ठळक मुद्देदलाल सक्रिय : एसटीचे होत आहे आर्थिक नुकसान

लोकमत  न्यूज  नेटवर्क

नागपूर : सहा महिने लॉकडाऊन झाल्यानंतर एसटी बसेसची वाहतूक पूर्ण क्षमतेने सुरु झाली आहे. परंतु खासगी वाहनांचे दलाल बसस्थानकावर येऊन एसटीचे प्रवासी पळवित असल्यामुळे एसटीचे आर्थिक नुकसान होत आहे.

कोरोनामुळे एसटीची चाके ठप्प झाली होती. सहा महिने एसटी बसेस ठप्प झाल्या होत्या. दरम्यान महाराष्ट्र शासनाच्या आदेशावरून एसटी महामंडळाने परप्रांतातील कामगारांना त्यांच्या राज्याच्या सीमेपर्यंत सोडले. त्यानंतर केवळ २२ प्रवासी घेऊन बसेस सुरु करण्यास परवानगी देण्यात आली. काही दिवसानंतर पूर्ण क्षमतेने बसेस सुरु झाल्या. परंतु कोरोनामुळे आवश्यक असले तरच प्रवासी घराबाहेर पडत आहेत. पूर्ण क्षमतेने बसेस सुरु झाल्या तरी हवे तेवढे प्रवासी एसटीला मिळत नसल्याची स्थिती आहे. अशा स्थितीत खासगी वाहनांचे एजंट बसस्थानकात प्रवेश करून एसटीचे प्रवासी पळवित असल्याची माहिती आहे. त्यामुळे एसटीचे आर्थिक नुकसान होत आहे. आधीच कर्मचाऱ्यांचे वेतन देण्यासाठी एसटी महामंडळाकडे पैसे शिल्लक नाहीत. खासगी वाहनांचे एजंट प्रवासी पळवित असल्यामुळे एसटी महामंडळ आणखीनच अडचणीत येणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

१२ नियंत्रकांची नियुक्ती

खासगी वाहनांचे एजंट एसटीचे प्रवासी पळवित असल्याची माहिती मिळाली आहे. त्यांच्या बंदोबस्तासाठी बसस्थानकावर १२ नियंत्रकांची नियुक्ती करण्यात आली आहे. असे दलाल आढळताच त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

नीलेश बेलसरे, विभाग नियंत्रक, नागपूर विभाग

टॅग्स :Public Transportसार्वजनिक वाहतूकnagpurनागपूर