शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
2
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
3
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
4
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
5
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
6
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
7
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
8
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
9
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
10
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
11
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
12
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
13
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
14
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
15
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
16
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
17
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
18
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
19
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
20
टी२० क्रिकेटमध्ये ऋषभ पंत अपयशी का ठरतोय? चेतेश्वर पुजाराने सांगितलं त्यामागचं कारण!

नागपुरात  स्वाईन फ्लू, उष्माघाताच्या रुग्णात वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2019 22:54 IST

वाढत्या तापमानामुळे स्वाईन फ्लू रुग्णांची संख्या रोडावण्याची शक्यता वर्तविली जात असताना, रुग्णांची संख्या ३२८ तर बळीची संख्या २३ वर पोहोचली आहे. दुसरीकडे उष्माघातानेही डोके वर काढले आहे. आतापर्यंत ५० रुग्णांची नोंद झाली आहे.

ठळक मुद्देफ्लूचे ३२८ रुग्ण : तापाचे ५० रुग्णांची नोंद

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वाढत्या तापमानामुळे स्वाईन फ्लू रुग्णांची संख्या रोडावण्याची शक्यता वर्तविली जात असताना, रुग्णांची संख्या ३२८ तर बळीची संख्या २३ वर पोहोचली आहे. दुसरीकडे उष्माघातानेही डोके वर काढले आहे. आतापर्यंत ५० रुग्णांची नोंद झाली आहे.बदलत्या वातावरणाचा दुष्परिणाम शरीरावर पडतो. यात सर्वात जास्त तापदायक ठरतो तो उन्हाळा. या ऋतुमध्ये उष्माघाताचे सर्वात जास्त रुग्ण आढळून येतात. नागपूर विभागात १५ मार्च ते २१ एप्रिलपर्यंत नागपूर ग्रामीणमध्ये २० तर नागपूर शहरामध्ये ३० रुग्णांची नोंद झाली आहे. यात सुदैवाने मृत्यूची नोंद नाही. उष्माघात वाढत असताना स्वाईन फ्लूच्या रुग्णातही वाढ होताना दिसून येत आहे. २२ एप्रिलपर्यंत विदर्भात या रुग्णांची संख्या ३२८ वर पोहोचली आहे. धक्कादायक म्हणजे, यातही नागपूर शहर व ग्रामीण आघाडीवर आहे. शहरात २१६ रुग्ण व १४ मृत्यू तर ग्रामीणमध्ये २१ रुग्ण दोन मृत्यूची नोंद झाली आहे. एप्रिल महिन्यात आतापर्यंत ४० रुग्ण आढळून आले आहेत. इतर जिल्ह्यांमध्ये वर्धेत पाच रुग्ण, गोंदियात पाच रुग्ण, भंडाऱ्यात चार रुग्ण व एक मृत्यू, गडचिरोलीत तीन, चंद्रपुरात सहा रुग्ण व एक मृत्यू, अमरावतीत २४ रुग्ण व चार मृत्यू, अकोल्यात दोन रुग्ण, यवतमाळ येथे दोन रुग्ण व एका मृत्यूची नोंद आहे. इतर राज्यातून नागपुरात उपचारासाठी आलेल्या अशा मध्य प्रदेशातील ३६ रुग्ण तर पश्चिम बंगालचा एक रुग्ण आहे. सद्यस्थितीत २१ रुग्ण शहरातील विविध खासगी इस्पितळात उपचार घेत आहेत.

टॅग्स :Healthआरोग्यMedicalवैद्यकीय