शहरं
Join us  
Trending Stories
1
तणाव वाढला! जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, धाराशिवमध्ये बंदची हाक
2
शंभुराज देसाईंचा मध्यरात्री फोन अन् मनोज जरांगेंनी घेतले सलाईनद्वारे उपचार
3
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
4
"राजकारण असा धंदा जिथे सामान्यांच्या शिव्या..."; देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केली भावना
5
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
6
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कोणत्याही प्रकारे अविचारी निर्णय करू नका
7
बीएसएफ जवानांची बस दरीत काेसळली; तिघांचा मृत्यू
8
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
9
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
10
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
11
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
12
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
13
अमेरिकेत भेटलेल्या तरुणाच्या घरी पहाटेच पोहोचले राहुल गांधी; भारतातील बेरोजगारीला कंटाळून तरुणाने अमेरिकेत केली होती घुसखोरी
14
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
15
एसटी बसला समाेरून धडकला ट्रक, सहा जणांचा मृत्यू; २० जण गंभीर जखमी, मृतांत तीन महिला
16
तिसऱ्या भिडूंच्या दंडबैठका; आघाडी अजून अपूर्ण
17
आयटीवाल्यांना पुढील वर्षी भरभरून पगारवाढ नाहीच; आघाडीच्या कंपन्या देणार ५ ते ८ टक्के वाढ
18
सणासुदीच्या तोंडावर तेल महागाईची चाहूल; अनेक जीवनावश्यक वस्तू चढ्या दराने
19
एसआरएतील इमारती म्हणजे उभ्या झोपड्याच, उच्च न्यायालय; प्रकल्प राबवताना अधिकारांचे उल्लंघन
20
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम

अखेर नागपूर जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या बदल्या रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2020 9:01 PM

दरवर्षी जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांच्या बदल्या मे महिन्यात होतात. यावर्षी राज्य सरकारने जि.प. कर्मचाऱ्यांच्या बदल्या रद्द केल्या आहे. ग्रामविकास विभागाने त्यासंदर्भातील पत्र काढले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : दरवर्षी जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांच्या बदल्या मे महिन्यात होतात. यावर्षी राज्य सरकारने जि.प. कर्मचाऱ्यांच्या बदल्या रद्द केल्या आहे. ग्रामविकास विभागाने त्यासंदर्भातील पत्र काढले आहे.यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण शासन यंत्रणा व्यस्त आहे. कर्मचाऱ्यांच्या बदल्यामुळे शासनाचे कोट्यवधी रुपये खर्च होतात. त्यामुळे बदल्या रद्द करून त्यावर खर्च होणारा निधी कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनेसाठी वळता करण्याची मागणी कास्ट्राईब जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ. सोहन चवरे यांनी ग्रामविकास व पंचायत राज विभागाकडे केली होती. राज्य शासनाच्या ग्राम विकास विभागाने मागणीला प्रतिसाद देत कर्मचाºयांच्या २०२० मध्ये होणाऱ्या बदल्या रद्द केल्या आहे.

टॅग्स :Nagpur Z.P.जिल्हा परिषद नागपूरEmployeeकर्मचारीTransferबदली