शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : राष्ट्रवादीत प्रवेश करताच झिशान सिद्दिकी यांना तिकीट, अजित पवार गटाची दुसरी यादी जाहीर
2
आदित्य ठाकरेंच्या वरळीत राज ठाकरेंनी घातलं लक्ष; संदीप देशपांडेंना खास 'मेसेज'
3
जागावाटपाचा संघर्ष मुख्यमंत्रिपदासाठी! निकालानंतर महत्त्वाच्या भूमिकेसाठी मित्रांशी संघर्ष
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: अजित पवारांचा जयंत पाटलांना धक्का! सांगलीत 'घड्याळ' चिन्हावर दोन उमेदवार उतरवणार
5
JioHotstar डोमेन खरेदी करून पठ्ठ्याने मागितले १ कोटी, आता Reliance नं काय केलं? काय आहे संपूर्ण प्रकरण?
6
“मला पाहताच राज ठाकरेंना अश्रू अनावर झाले होते”; मयुरेश वांजेळेंनी सांगितली भावूक आठवण
7
कधी अन् कुठं पाहता येईल IND-A vs AFG-A Semi-Final 2 ची लढत? जाणून घ्या सविस्तर
8
बारामतीत युगेंद्र पवारांची लढाई स्वतःचं डिपॉझिट वाचवण्यासाठी, तर दादा...; अजित पवार गटानं डिवचलं
9
झिशान सिद्दीकींना राष्ट्रवादीकडून उमेदवारी; नवाब मलिकांना संधी नाही? अजित पवार म्हणाले...
10
सहा मतांनी आमदार... १००च्या आतील मतफरकाने आजवर १२ जणांनी जिंकली विधानसभा
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शरद पवारांनी ११ नव्या चेहऱ्यांना मैदानात उतरवलं; होणार मोठी लढत
12
Share Market Opening : आधी किरकोळ तेजी, मग घसरण; मोठ्या घसरणीसह उघडले 'हे' शेअर्स
13
आजचे राशीभविष्य : स्त्री वर्गाकडून विशेष लाभ होईल, धनप्राप्तीसाठी आजचा दिवस अनुकूल
14
शनी मार्गी: ७ राशींची दिवाळीनंतरही दिवाळी, व्यवसायात नफा; उधारी वसूल होईल, बँक बॅलन्स वाढेल!
15
पुण्यातील त्रिकुटाला दिली होती बाबा सिद्दिकींच्या हत्येची सुपारी; पैशांच्या वादातून नाकारले काम
16
सरकारी निर्णयांवर आयोगाचा असेल ‘वॉच’; मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली छाननी समिती
17
विकास हवा, नको नुसता बोभाटा; नाही तर आहेच ‘नोटा’; गेल्यावेळी हा पर्याय होता दुसऱ्या स्थानी
18
फक्त विक्री आणि विक्री... शेअर बाजाराला कोणाची नजर लागली; कोरोनानंतर मोठी निराशा, काय आहे इशारा?
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : पाच वर्षांत आदित्य ठाकरेंच्या संपत्तीत ४ कोटींची वाढ
20
ते आले, उमेदवाराने अर्ज भरला, ते गेले; राज ठाकरे यांनी पुन्हा केला मनसैनिकांचा हिरमोड

कर्मचाऱ्यांनो वीजचोरी थांबवा अन्यथा... नितीन गडकरींचा वीज कर्मचाऱ्यांना इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2021 10:26 AM

वीज कर्मचाऱ्यांनी जर महावितरणची वीज चोरी थांबवली नाही तर भविष्यात त्यांच्या नोकऱ्या गेल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे भ्रष्टाचार सोडून वीज कर्मचार्‍यांनी त्वरीत वीज चोरी थांबवावी असे आवाहन केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी केले.

नागपूर : वीज कर्मचाऱ्यांनी जर महावितरणची वीजचोरी थांबवली नाही तर भविष्यात त्यांच्या नोकऱ्या गेल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे वीज कर्मचाऱ्यांनी त्वरित वीज चोरी थांबवावी, असे आवाहन केंद्रीय भुपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केले.

भारतीय मजदूर संघाच्या संलग्न असलेल्या महाराष्ट्र वीज कामगार महासंघाचे नववे अधिवेशन शनिवारी रेशिमबाग स्मृती मंदिर परिसरातील महर्षी व्यास सभागृहात पार पडले. या अधिवेशनाचे उद्घाटन प्रसंगी गडकरी बोलत होते. अध्यक्षस्थानी जयप्रकाश होळीकर होते. तसेच अमरसिंग ताखला, एल. पी. कटकवार, बाबासाहेब हरदास, अन्ना देसाई, दत्ता धामनकर, अनिल ढोमणे आदी संघटनेचे वरिष्ठ पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.

गडकरी म्हणाले, जनरेशन कॉस्ट कमी झाली पाहिजे. आकोडा टाकून, वीज चोरी केली तर देशाचे काय होईल, राज्याचे काय होईल हे आत्ता सांगत नाही. पण तुम्ही वीज चोरी थांबवली नाही तर तुमच्या नोकऱ्या गेल्याशिवाय राहणार नाही. तेव्हा देशहितासाठी मी वीज चोरी होऊ देणार नाही, अशी शपथ घ्या, असे आवाहनही त्यांनी केले. प्रास्ताविक सुभाष सावजी यांनी केले. संचालन शंकर पहाडे यांनी तर सुनील बोक्षे यांनी आभार मानले.

टॅग्स :electricityवीजNitin Gadkariनितीन गडकरीEmployeeकर्मचारीtheftचोरी