शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
3
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
4
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
5
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
6
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
7
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
9
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
10
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
11
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
12
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
13
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
14
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
15
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
16
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
17
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
18
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
19
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
20
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!

बुबुळासाठी आता दात्याची वाट पाहणयची गरज नाही, कृत्रिम बुबुळाने पहाता येईल जग

By सुमेध वाघमार | Updated: August 24, 2023 17:38 IST

मेडिकलचा नेत्ररोग विभागात नेत्रदान पंधरवडा

नागपूर : भारतात बुबुळच्या दोषामुळे अंध झालेल्या लोकांची संख्या १ लाख २० हजार इतकी आहे. दरवर्षी यात २५ ते ३० हजार नव्या रुग्णांची भर पडते. मरणोत्तर नेत्रदानाने ही संख्या कमी करणे शक्य असलेतरी वर्षाला बुबुळ प्रत्यारोपणाची संख्या केवळी ३० ते ४० हजार आहे. यावर पर्याय म्हणून कृत्रिम बुबुळ प्रत्यारोपणाला सुरुवात झाली आहे. हा प्राथमिक टप्पा असल्याने ते खर्चिक व यशस्वतीचे प्रमाण २५ टक्केच आहे, अशी माहिती मेडिकलच्या नेत्ररोग विभागाचे प्राध्यापक डॉ. अशोक मदान यांनी दिली.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेडिकल) नेत्ररोग विभागाच्यावतीने नेत्रदानाच्या जनजागृतीसाठी २५ ऑगस्ट ते ८ सप्टेंबर हा कालावधी ‘नेत्रदान पंधरवडा’ म्हणून साजरा केला जात आहे. याची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रपरिषदेत ते बोलत होते. यावेळी नेत्ररोग विभागाच्या प्रमुख डॉ. मिनल व्यवहारे, डॉ. कविता धाबर्डे व डॉ. निलेश गादेवार उपस्थित होते.

- नैसर्गिक बुबुळ प्रत्यारोपणाचा दर ७५ टक्के

देशात कॉर्निया म्हणजे बुबुळ प्रत्यारोपणासाठी मोठी प्रतीक्षा यादी आहे. बुबुळाच्या दानाने यांच्या जीवनातील प्रकाश परत येऊ शकतो, परंतु मागणीच्या तुलनेत ५० टक्केही बुबुळ दान होत नाही. यामुळे कृत्रिम बुबुळ हा पर्याय पुढे आला आहे. परंतु याला मर्यादा आहेत. कृत्रिम बुबुळाच्या तुलनेत नैसर्गिक बुबुळ प्रत्यारोपण कधीही चांगले असून याचा यशस्वीतेचा दर ७५ टक्क्यांपेक्षा अधिक आहे.

- बुबुळच्या दोषामुळे अंधत्व येण्याचे प्रमाण २४ टक्के

डॉ. मदान म्हणाले,  भारतात बुबुळच्या दोषामुळे अंधत्व येण्याचे प्रमाण २४ टक्के आहे. यात मोतीबिंदुमुळे ६६.२ टक्के, मोतीबिंदुमधील शस्त्रक्रियेत गुंतागुंत निर्माण झाल्यास ७.२ टक्के, वाढत्या वायामुळे ५.९ टक्के तर काचबिंदुमुळे ५.५ टक्केअंधत्व येण्याचे प्रमाण आहे.

टॅग्स :Healthआरोग्यnagpurनागपूर