शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

विमानात प्रवाशाचा मृत्यू, नागपूर विमानतळावर इंडिगोचे इमर्जन्सी लँडिंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2023 10:31 IST

नागपूर : इंडिगो एअरलाइन्सच्या मुंबई-रांची विमानात एका वयस्क प्रवाशाचा रक्ताच्या उलट्या झाल्यामुळे मृत्यू झाला. देवानंद तिवारी असे मृत प्रवाशाचे ...

नागपूर : इंडिगो एअरलाइन्सच्या मुंबई-रांची विमानात एका वयस्क प्रवाशाचा रक्ताच्या उलट्या झाल्यामुळे मृत्यू झाला. देवानंद तिवारी असे मृत प्रवाशाचे नाव आहे. ते रांचीचे रहिवासी होते. या विमानाचे सोमवारी रात्री ७.४० वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर ‘मेडिकल इमर्जन्सी लँडिंग’ करण्यात आले.

मुंबई-रांची विमानाने सायंकाळी ६.१९ वाजता १६४ प्रवासी आणि सहा क्रू मेंबरसह उड्डाण भरले. हे विमान रात्री ८.१० वाजता रांची येथील बिरसा मुंडा विमानतळावर पोहोचणार होते. विमानात देवानंद तिवारी यांच्यासोबत त्यांचा मुलगा होता. देवानंद तिवारी मुंबईत काम करीत होते. प्रवाशादरम्यान त्यांना अचानक रक्ताच्या उलट्या झाल्या आणि लगेचच त्यांचा मृत्यू झाला. त्यांना किडनीचा आजार होता आणि टीबी आजाराने ग्रस्त होते.

विमान नागपूर विमानतळावर उतरल्यानंतर सुमारे ४० मिनिटे थांबले आणि रात्री ८.४० वाजता रांचीकडे रवाना झाले. लँडिंगनंतर तिवारी यांना किम्स किंग्सवे हॉस्पिटलच्या रुग्णवाहिकेने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नेण्यात आले.

टॅग्स :passengerप्रवासीDeathमृत्यूIndigoइंडिगोDr. Babasaheb Ambedkar International Airportडॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ नागपूरnagpurनागपूरairplaneविमान