शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
2
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
3
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
4
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
5
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
6
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
7
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
8
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
9
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
10
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
11
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
12
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
13
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
14
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
15
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
16
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
17
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
18
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
19
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
20
टी२० क्रिकेटमध्ये ऋषभ पंत अपयशी का ठरतोय? चेतेश्वर पुजाराने सांगितलं त्यामागचं कारण!

घुमंतू समाजासाठी १० हजार कोटींची तरतुद करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2019 23:05 IST

घुमंतू आणि अर्ध घुमंतू समाजाच्या विकासासाठी अर्थसंकल्पात १० हजार कोटी रुपयांची तरतूद करावी, अशी मागणी राज्यसभेचे खासदार पद्मश्री डॉ. विकास महात्मे यांनी केंद्रीय वित्त मंत्री निर्मला सीतारामन यांना केली आहे.

ठळक मुद्देविकास महात्मेंची मागणी : निर्मला सीतारामन यांची घेतली भेट

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : घुमंतू आणि अर्ध घुमंतू समाजाच्या विकासासाठी अर्थसंकल्पात १० हजार कोटी रुपयांची तरतूद करावी, अशी मागणी राज्यसभेचे खासदार पद्मश्री डॉ. विकास महात्मे यांनी केंद्रीय वित्त मंत्री निर्मला सीतारामन यांना केली आहे.नवी दिल्लीत खासदार महात्मे यांनी केंद्रीय वित्त मंत्री निर्मला सीतारामन यांची भेट घेतली. यावेळी विमुक्त घुमंतू आयोग व विकास कल्याण बोर्डाचे अध्यक्ष दादा इधाते यांची प्रमुख उपस्थिती होती. घुमंतू समाजाच्या मागणीसाठी महात्मे यांनी केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री थावरचंद गहलोत यांची भेट घेतली. त्यांनी २०१९ मध्ये या समुदायासाठी सामाजिक न्याय व सबलीकरणानुसार विकास कल्याण बोर्डाची स्थापना केल्याबद्दल गहलोत यांचे आभार व्यक्त करून घुमंतू समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी स्थिरता देण्याची गरज असल्याचे सांगितले. समाजाचा विकास होणार नाही तोपर्यंत ते घुमंतूच राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. समाज एका ठिकाणी टिकून राहिल्यास त्यांच्या मुलांना शिक्षण व आरोग्याच्या सुविधा मिळू शकतील. या समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांना एका ठिकाणी रोजगार, शिक्षण आणि आरोग्य सेवा प्रदान करण्यासाठी १० हजार कोटींची तरतूद करण्याची मागणी त्यांनी केली.

टॅग्स :Vikas Mahatmeविकास महात्मेNirmala Sitaramanनिर्मला सीतारामन