शहरं
Join us  
Trending Stories
1
तणाव वाढला! जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, धाराशिवमध्ये बंदची हाक
2
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
3
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कोणत्याही प्रकारे अविचारी निर्णय करू नका
5
बीएसएफ जवानांची बस दरीत काेसळली; तिघांचा मृत्यू
6
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
7
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
8
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
9
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
10
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
11
अमेरिकेत भेटलेल्या तरुणाच्या घरी पहाटेच पोहोचले राहुल गांधी; भारतातील बेरोजगारीला कंटाळून तरुणाने अमेरिकेत केली होती घुसखोरी
12
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
13
एसटी बसला समाेरून धडकला ट्रक, सहा जणांचा मृत्यू; २० जण गंभीर जखमी, मृतांत तीन महिला
14
तिसऱ्या भिडूंच्या दंडबैठका; आघाडी अजून अपूर्ण
15
आयटीवाल्यांना पुढील वर्षी भरभरून पगारवाढ नाहीच; आघाडीच्या कंपन्या देणार ५ ते ८ टक्के वाढ
16
सणासुदीच्या तोंडावर तेल महागाईची चाहूल; अनेक जीवनावश्यक वस्तू चढ्या दराने
17
एसआरएतील इमारती म्हणजे उभ्या झोपड्याच, उच्च न्यायालय; प्रकल्प राबवताना अधिकारांचे उल्लंघन
18
विनेशने काँग्रेसकडून तिकीट घेतले, तेच टोचले!
19
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
20
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी

सलग सुट्यांमुळे वाढले रेल्वेचे प्रवासी

By admin | Published: December 26, 2015 3:44 AM

विधानसभेचे हिवाळी अधिवेशन २३ डिसेंबरला संपले. त्यानंतर मुंबई, पुणे आणि महाराष्ट्राच्या इतर जिल्ह्यात जाणाऱ्या आमदार, ....

रेल्वेगाड्या फुल्ल : ईद, ख्रिसमसमुळे वाढली गर्दीनागपूर : विधानसभेचे हिवाळी अधिवेशन २३ डिसेंबरला संपले. त्यानंतर मुंबई, पुणे आणि महाराष्ट्राच्या इतर जिल्ह्यात जाणाऱ्या आमदार, आंदोलकांची गर्दी २५ डिसेंबरपर्यंत रेल्वेगाड्यात होती. त्यानंतर ईद, ख्रिसमस, चौथा शनिवार आणि त्यानंतर रविवार अशा सलग चार दिवस सुट्या आल्यामुळे रेल्वे प्रवाशांची गर्दी अचानक वाढली. नागपुरातून चारही दिशांनी जाणाऱ्या रेल्वेगाड्यात प्रवाशांची गर्दीच गर्दी पाहावयास मिळाली. नागपुरात सुरू असलेले विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन २३ डिसेंबरला आटोपले. त्यानंतर विविध जिल्ह्यातून आलेले आमदार, मोर्चेकरी, धरणे आंदोलन करणाऱ्यांनी परतीचा प्रवास सुरू केला. २५डिसेंबरपर्यंत सर्वच गाड्या फुल्ल असल्याची स्थिती होती. त्यानंतर ही गर्दी ओसरण्याची शक्यता वर्तविली जात असताना अचानक ४ दिवस शासकीय सुट्या आल्यामुळे ही गर्दी कायमच राहिली. २४ डिसेंबरला ईदनिमित्त तसेच २५ डिसेंबरला ख्रिसमस निमित्त रेल्वेगाड्यात गर्दी वाढली. त्यानंतर चौथा शनिवार आणि रविवारी सुटी असल्यामुळे अनेकांनी चार दिवस सुट्या असल्याची संधी साधून कुुटुंबासह बाहेरगावी जाण्याचा बेत आखला. यामुळे नागपुरातून ये-जा करणाऱ्या सर्वच रेल्वेगाड्या प्रवाशांच्या गर्दीने खच्चुन भरल्याचे चित्र पाहावयास मिळाले. मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वेगाड्यात २४ ते २७ डिसेंबरपर्यंत विदर्भ एक्स्प्रेस ३००, दुरांतो एक्स्प्रेस २०७, सेवाग्राम १८० एवढी वेटींग होती. पुण्याकडे जाणाऱ्या रेल्वेगाड्यात हावडा-पुणे आझादहिंद एक्स्प्रेसमध्ये २०४ वेटींग, नागपूर-पुणे एक्स्प्रेस ३०९ वेटींग, गरीबरथ एक्स्प्रेस २६५ वेटींग होते. दिल्लीकडे जाणाऱ्या सर्व गाड्यात १०० ते १३० पर्यंत वेटींग पाहावयास मिळाली. (प्रतिनिधी)